Rahul jadhawar

Rahul jadhawar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rahul jadhawar, Digital creator, Latur.

07/07/2025
दिनांक 22 जून 2025 रोजी यादगिरीगुटा तेलंगणा राज्य या ठिकाणी राष्ट्रीय वंजारी समाज बैठक संपन्न झाली या बैठकीला देशभरातील ...
24/06/2025

दिनांक 22 जून 2025 रोजी यादगिरीगुटा तेलंगणा राज्य या ठिकाणी राष्ट्रीय वंजारी समाज बैठक संपन्न झाली
या बैठकीला देशभरातील 7 राज्यातून प्रमुख समाज बांधव प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी यजमान म्हणून हैदराबादचे आमदार वेंकटेश कालेरू हे होते

यामध्ये वंजारी सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
ती पुढील्रमाणे...

#राष्ट्रीय वंजारी सेवा संघाचे अध्यक्ष -
माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे
#राष्ट्रीय मार्गदर्शक -
माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ.भागवतजी कराड
#राष्ट्रीय उपाध्यक्ष - माजी आमदार संजयभाऊ दौंड
#राष्ट्रिय उपाध्यक्ष - आमदार व्यंकटेश कालेरू
#राष्ट्रीय सरचिटणीस - मा.रामोजीअण्णा कालेरु

“ध्येय मोठे ठेवा, कारण लहान स्वप्ने  कधीच स्वतःला मोठे बनवू शकत नाहीत.”
01/06/2025

“ध्येय मोठे ठेवा, कारण लहान स्वप्ने कधीच स्वतःला मोठे बनवू शकत नाहीत.”

28/04/2025

💁🏻‍♀️ **खास अक्षय तृतीया सणासाठी ओरिजनल अस्सल रत्नागिरी हापूस आंबा*
😋 जिभेवर रेंगाळणारी गोडसर चव, सुवासिक आणि रसाळ ,नैसर्गिक हापूस आंबा * 🏃🏻‍♂️ * अँडव्हान्स पेमेंटने बुकिंग सुरू*👍🏻महाराष्ट्रभर पार्सल सुविधा
🍋✨
कर्नाटकी हापूस आणि ओरिजनल रत्नागिरी हापूस यातील फरक स्वतः ओळखा 🌿📦 स्टॉक मर्यादित! 🥭🚛
ऑर्डर साठी
*राहुल जाधवर*
(कॉल किंवा व्हॉट्सॲप)
📞-9403545450

Digital creator

आमचे स्नेही वंजारी सेवा संघाचे प्रदेश संपर्क प्रमुख इंजिनिअर श्री राजेंद्र केंद्रे पाटील यांचे चिरंजीव कु गौरव व कु भावन...
13/04/2025

आमचे स्नेही वंजारी सेवा संघाचे प्रदेश संपर्क प्रमुख इंजिनिअर श्री राजेंद्र केंद्रे पाटील यांचे चिरंजीव कु गौरव व कु भावना वाघ बुलढाणा यांच्या साक्षगंध सोहळ्यास उपस्थित राहून भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या
यावेळी श्री राजेंद्र केंद्रे पाटील ,श्री त्रिंबक केंद्रे भाऊजी ,श्री वैजनाथ लहाने,श्री. प्रा धनंजय चाटे सर

शुद्ध आणि अस्सल रत्नागिरी हापूस आंबे थेट बागेतून तुमच्या दारापर्यंत! 🍋✨ गोडसर चव, सुवासिक आणि रसाळ हापूस आंबे आत्ता बुक ...
13/04/2025

शुद्ध आणि अस्सल रत्नागिरी हापूस आंबे थेट बागेतून तुमच्या दारापर्यंत! 🍋✨ गोडसर चव, सुवासिक आणि रसाळ हापूस आंबे आत्ता बुक करा. 100% निसर्गसिद्ध, केमिकल फ्री आणि दर्जेदार दर्जा हमखास! 🌿📦 घाई करा, स्टॉक मर्यादित! 🥭🚛
ऑर्डर करा आजच!
📞-9403545450

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩"अधर्माचि अवधी तोडीं ।दोषांचीं लिहिलीं फाडीं ।सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी ।ऐ...
30/03/2025

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
"अधर्माचि अवधी तोडीं ।
दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥
५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी ।
ऐसी एक्यवाक्यतेची जगीं ।
गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥
५२ ॥"; "माझी अवसरी ते फेडी ।
विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे
सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥"
-ज्ञानेश्वरी अध्याय ४, ६
आणि १४
💐💐💐💐💐💐💐💐
गुडीपाडव्या तसेच मराठी हिंदू नूतन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मनापासून शुभेछा ...!!
येणार वर्ष तुमच्या साठी आनंदमय आणि भरभराटीच जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना..!!
-श्री राहुल जाधवर
संस्थापक अध्यक्ष वंजारी सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश

18/02/2025

राष्ट्रसंत भगवान बाबा की जय

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏
मागील 4 दिवसापासून फेसबूक, व्हॉट्स ॲप,मेसेज व फोन द्वारे आपण मला भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहात

माझ्या वाढदिवसा निम्मित आपण वेळ काढून दिलेल्या अमुल्य शुभेच्छां व आशिर्वादांचा मी मनापासुन स्विकार करतो
असेच स्नेह,प्रेम व आशिर्वाद माझ्यावर निरंतर राहुद्या हीच राष्ट्रसंत भगवान बाबा चरणी प्रार्थना
पुनश्च आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
आपला
राहुल जाधवर

चाळीशी पार 41 व्या वर्षात पदार्पणसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन  कोणताही वसा वारसा अन् भक्कम गॉडफादर नसताना आपल्या...
14/02/2025

चाळीशी पार
41 व्या वर्षात पदार्पण
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन कोणताही वसा वारसा अन् भक्कम गॉडफादर नसताना आपल्या सर्वांच्या अमूल्य सहकार्याने स्वकर्तृत्वाने समाज सेवेचा वसा घेऊन काम करत आहे
आज या प्रवासात निष्कलंक, यशस्वी व उत्साहीपने वयाची चाळीशी पार केली
आपल्या सर्वांच्या सदिच्छा पाठीशी आहेतच
पुढील काळातही अजून उत्तम काम करण्याचा प्रयत्न सुरू राहणार आहे
सर्वांच्या शुभेच्छा येत आहेत सर्वांना उत्तर देणे अशक्य जातंय
त्यामुळे सर्वांचे मनापासून धन्यवाद आभार
आपले प्रेम असेच माझ्यावर राहू द्या

जय शिवराय
जय भिमराय
जय भगवान बाबा
जय वामन भाऊ महाराज
जय आवजीनाथ बाबा
जय गोपीनाथराव मुंडे साहेब
जय क्रांतिवीर वसंतराव नाईक साहेब
जय वंजारी सेवा संघ महाराष्ट्र
Rahul jadhawar
Vanjari Seva SanghMaharashtra

सुप्रभात
20/12/2024

सुप्रभात

*स्वतःच्या मुला मुलींच्या लग्नासाठी स्वतः मध्यस्थी व्हा.**विवाह एक भीषण परिस्थिती*.........श्री राहुल जाधवर संस्थापक अध्...
03/12/2024

*स्वतःच्या मुला मुलींच्या लग्नासाठी स्वतः मध्यस्थी व्हा.*
*विवाह एक भीषण परिस्थिती*.........
श्री राहुल जाधवर संस्थापक अध्यक्ष वंजारी सेवा संघ महाराष्ट्र

पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीचं न झाल्याने वृद्धाश्रमा मध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची वेळ येणार, यात शंका वाटत नाही.
अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी हि पिढी स्वतः बरोबर पालकांना सुद्धा आयुष्याच्या वृद्धत्वाच्या टप्प्यावर अनेक चिंताना जन्म देत आहे.
कारण मुला-मुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते. पुढील पिढीकडे सूत्रे देऊन पालक आपल्या निवृत्ती आयुष्याचे नियोजन करु शकतात.
आता मागील एक पिढी आणि आताची विवाह न झालेली पिढी यांचे निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त आहे. *फक्त पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या म्हणजे सर्व सुख नाही.*
कौटुंबिक आयुष्यात चांगली-वाईट आव्हाने आणि संकटे यांना सामोरे जाताना पतीपत्नी एकमेकांचा मानसिक आधार असतात. जीवनात पूर्णत्वाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेलं दुःख किंवा प्रतिकुलता सुद्धा सुसह्य होते. ती एकमेकांच्या पूरक भूमिकेमुळे.
*शिक्षणाची पात्रता, आर्थिक कमाई, जमीनजुमला, राहण्यासाठी स्वतःचे घर, सौंदर्याच्या व्यापक कल्पना, ठराविक भौगोलिक क्षेत्रात म्हणजे मुख्यत: पुणे, मुंबई, नाशिक येथेच वास्तव्य असावे.* याचा दुराग्रह, हट्टापायी विवाहाचे वय निघून जात आहे.
तारुण्याची किंवा ठराविक वयात वैवाहिक सौख्याची प्राकृतिक अनुकूलता आणि निरामय आनंदाला ही पिढी पारखी होत आहे. *तेही आपणचं आपल्यावर लादून घेतलेल्या अटीमुळे.*
खरं तर बायोडाटा बघुन किंवा अभ्यासून त्यातील प्रतिकूल मुद्द्यांवर कशी मात करुन विवाहासाठी पार्श्वभूमी तयार करता येईल,याचा विवाहेच्छुक तरुण-तरुणींनी विचार गंभीरपणे करायला हवा. ठराविक बाबींचा अत्याग्रह हा आपल्या वैवाहिक आयुष्याला मारक आणि बाधक ठरत आहे
आणि कल्पनांचे इमले रचूनही वास्तवात एकाकीपणे जगायची वेळ येत आहे. आयुष्याची संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यात आपण एवढी मोठी चूक केली त्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यावर तर पडणारचं आहेत.पण सामाजिक संतुलन सुध्दा बिघडणार आहे. आपल्या संस्कृतीला सुद्धा याबाबी मारक ठरत आहेत.
स्त्री-पुरुषांच्या आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी, मुलांचे संगोपन, शिक्षण, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यांतूनच होत असते.
आपण विवाह संस्थेचा पाया आणि ढाचा उखडून टाकत आहोत.
आपले अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत.यावर गंभीर पणे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
लोकसंख्येत वृद्ध लोकांचे प्रमाण वाढल्याने जपान सारखे प्रगत, विकसित राष्ट्र गंभीर परिणामांना सामोरे जात आहे. घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून किती गंभीर आहे हे तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यास कळू शकेल.
शेवटीजी तडजोड वय वाढल्यावर करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी सगळे तारुण्य पणाला लावून अपेक्षांचे ओझे किती काळ वाहायचे एवढे करुन पुन्हा आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याचं नाहीत तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्याची वर्षे, घेतलेले efforts आणि वाढलेल्या वयाचे काय?
कृपया संवादाचे पुल बांधून लवकरात लवकर वैवाहिक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल.यासाठी काय पावले उचलावीत लागतील याचा मुळापासून विचार व्हावा.
*अशी अपेक्षा*
आज अपेक्षेचे ओझे वाढवून
नाहक मुला-मुलींचे वय निघून जात आहे.याची खंत ना मुलांना मुलींना ना पालकांना.
आजचा काळ ,आजची परिस्थिती काही वर्षांनी तशीच राहिल,हे सांगता येत नाही.
आजचा पैसा,सुख,ऐश्वर्य, आरोग्य काही वर्षांनी तसेच राहिल हे सुध्दा सांगता येत नाही.
*पालकांनो आणि मुला-मुलींनो भविष्याचा विचार करुन आजच निर्णय घ्या.*
अपेक्षांच्या जंजाळात अडकून न राहता समजदारीने निर्णय घ्या.योग्य वेळेत,योग्य वयात विवाहाचा निर्णय घ्या.काळ निष्ठुर आहे,चुकीला त्याच्याकडे माफी नाही.
आणि नंतरच्या पश्तापाला अर्थ नाही.

*आपणाला संपर्क केलेल्या स्थळांना वेळेत हो नाही कळवा.*

*आपल्याकडे अनुरुप स्थळांना बोलवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे जा.*

*फक्त बायोडाटा पाहून काहीतरी खुसपट काढत बसू नका.*

माफक अपेक्षा ठेवा.

* शेवटी स्वतःच्या मुला मुलींसाठी स्वतः मध्यस्थी व्हा...*
* https://www.facebook.com/share/p/1HXudJZ9WU/

लातूर ग्रामीण मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री रमेशअप्पा कराड साहेब यांचे आज भेटून अभिनंदन केले यावेळी  श्री राहुल जाध...
01/12/2024

लातूर ग्रामीण मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार
श्री रमेशअप्पा कराड साहेब यांचे आज भेटून अभिनंदन केले
यावेळी श्री राहुल जाधवर,श्री विष्णू जाधवर श्री अमोल मुंडे श्री योगीराज शिरसाट श्री राम भताने श्री माणिक शिरसाट
Rameshappa Karad
Vanjari Seva SanghMaharashtra

Address

Latur

Telephone

+919403545450

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rahul jadhawar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rahul jadhawar:

Share