SwapnilPrakashan

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏सर्व स्वामी भक्तांना श्री दत्त जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा  🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺=============================...
04/12/2025

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व स्वामी भक्तांना श्री दत्त जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

======================================
📖 श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट.. चरीत्र-कार्य-उपदेश
======================================

✨ ११४९ ते १८७८ छेलीखेडा- कर्दळीवन ते अकलकोट अभूतपूर्व जीवन यात्रा.

🙏 श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोटचे परब्रह्म, त्यांच्या देह निर्वाणाला दीडशे वर्षे उलटून गेली, तरी लोकोध्दाराचे त्यांचे कार्य अखंडपणे सुरूच आहे. "हम गया नहीं, जिंदा है" याची साक्ष पटवीत करोडो भक्तांच्या पाठीशी ते पहाडासारखे उभे आहेत. असे असले तरी भक्तांच्या मनात त्यांच्या विषयी अनेक प्रश्न व संभ्रम आहेत.

❓ स्वामी नेमके कोण होते?
❓ अनंत कोटी ब्रह्मांड नायक का म्हणतात?
❓ प्रगटीकरण कुठे व कधी झाले?
❓ अक्कलकोटमध्ये ते कधी आले?
❓ तत्पूर्वी सातशे वर्षे भारतवर्षात कुठे हिंडले?
❓ ह्या संचार यात्रेचे प्रयोजन काय होते ?

जुन्या नव्या गद्य पद्यचरित्रांमधून ज्या भक्त, शिष्य सेवेकऱ्यांचे उल्लेख येतात त्यांचे कार्य काय? स्वामींच्या संपर्कात ते कधी व कुठे आले?

✨ मुंबईतील पंचवीस वर्षांच्या वास्तव्यात तसेच आपल्या जीवित काळात हजारो मैलांची पदयात्रा करीत, क्षेत्रो क्षेत्री त्यांनी धर्म संस्थापना कशी केली? परकीय सत्तांशी त्यांनी कसा लढा दिला? त्यांची शिकवण व अवतार महात्म्य काय? त्यांची उपासना कशी करावी? असे अनेक प्रश्न, लाखो स्वामी भक्तांच्या मनात आजही घर करून आहेत, ज्याची समाधानकारक उत्तरे आजवर मिळालेली नाहीत.

🌺 नेमके हेच प्रश्न मलाही पडले आणि माझी शोध मोहीम सुरू झाली. गेली तीन दशके स्वामींच्या आशेने डोळसपणे, जुनी नवी चरित्रे वाचून मी आसेतू हिमाचल भ्रमंती सुरु केली.

✨ धर्मग्लानीच्या काळात या कलियुगात, हरियाणात छेलीखेडा येथे चैत्र शुध्द द्वितीया, सन ११४९ ला हा अजन्मा जन्मा आला. हिंदुस्थानच्या मानगुटीवर बसलेली धर्मांध मुस्लिम राजवट उलथवून टाकण्यासाठी, ठीकठिकाणी चाललेला अन्याय अत्याचार रोखण्यासाठी, हादरलेल्या हिंन्दुस्थानी जन मानसात, दास्य गुलामगिरी झुगारून, श्रध्दाभक्तीची ज्योत फुलवण्यासाठी, भगवंताला स्वार्मीच्या रूपात अवतार घेणे भाग पडले.

🕉️ "प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो" असे म्हणत त्यांनी कलकत्ता बंगाल प्रांत पिंजून काढला. हिंन्दुस्थानातील काशीपासून रामेश्वर पर्यंत व कर्नाटक, सौराष्ट्र, राजस्थान, ओरिसा, हिमालय परिसरात अखंड परिभ्रमण केले. तत्कालीन राजेरजवाडे, संस्थानिक, धर्म मार्तंड यांची कानउघडणी करून त्यांना स्वधर्माचरणास प्रवृत्त केले.

🔥 अमानवी वाटावी अशी उंचनिंच दीर्घबाहू टोलेजंग देहयष्टी आणि प्रदीर्घ निरामय आयुर्मान ह्या बळावर, हा कृतीशील कर्मयोगी, विरक्त संन्यासी, द्रष्टा समाज सुधारक, हिन्दू धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रथम सुलतानी व नंतर विषारी ब्रिटिश सत्तेशी झुंज देत एकांड्या शिलेदाराप्रमाणे, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत राहिला.

🔥 ह्या पृथ्वी तलावर "मीच राम होतो, मीच कृष्ण होतो" याची ग्वाही देत सात शतके अक्षरशः तळपत राहिला. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात महाराष्ट्रात दाखल झाला. बुवा, दिगंबर, वेडा, पिशाच्च, जादूगार, चंचलभारती, कुलगुरु, वृध्द नृसिंह सरस्वती, अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा हा चालता बोलता परमेश्वर, अक्कलकोटच्या अखेरच्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात स्वामी समर्थ नावाने विख्यात ठरला.

🌟 सन ११४९ च्या अवतरणापासून, सन १८०० च्या दरम्यान महाराष्ट्रात येई पर्यंत ची, साडेसहाशे वर्षांची त्यांची घणाघाती तेजस्वी जीवनयात्रा, तपशीलवारपणे, क्रमशः आजवर जगासमोर आलीच नाही. अन्यथा रामायण महाभारता सारखा महाग्रंथ सिध्द झाला असता.

📜 त्यांच्या आज्ञेने हे कार्य मी स्वीकारले. महाराजांच्या समग्र जीवन यात्रेचा शोध आणि वेध घेण्याचा; सातशे एकोणतीस वर्षांचा त्यांचा चरित्रपट, संपूर्ण जीवनवृत्तांत संक्षिप्तपणे परंतु साकल्याने उलगडण्याचा प्रयत्न ह्या ग्रंथाच्या माध्यमातून मी केला आहे.स्वामींसारख्या तेजोनिधीच्या महाकार्याचा इतिहास, एका ग्रंथाच्या चौकटीत बसवणे हे केवळ अशक्य.* परंतु अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर स्वार्मीच्या कृपेने, ते अंशतः तरी शक्य झाले. माझ्या अल्पमतिनुसार, अनेक चरित्रे व संदर्भग्रंथांचा अभ्यास करून काशी पासून रामेश्वरपर्यंत भ्रमंती करून, दुर्मिळ छायाचित्रे, दस्ताऐवज, विद्यमान वंशजांचा शोध, अशा अनेक प्रकारे प्रयत्नांची शर्थ करून, हे लीलावैभव साकार केले आहे.

📚"स्वामी समर्थ गौरव गाथा" या नावाचे चार मोठे ग्रंथ मी या पूर्वीच प्रसिध्द केले असून त्यातील महत्वाचा मजकूर आणि गेल्या आठ-दहा वर्षात झालेले नवीन संशोधन, ह्यातून हा नवा कोरा ग्रंथराज सिध्द झाला आहे.

🌟 ह्या नंदादीपाच्या प्रकाशात आपणा सर्वांचे जीवन सर्वस्वी उजळून निघो, अशी प्रार्थना करीत इथेच थांबते.
अस्तु । शुभं भवतू !!

✍️ लेखिका-संपादिका-प्रकाशिका
प्रा. नम्रता भट, मुंबई.

📚 तीन दशकांच्या अथक संशोधनातून, जुनी-दुर्मीळ चरित्रे, दस्तऐवज आणि छायाचित्रांच्या आधारावर तयार झालेला हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या तेजोनिधी जीवनाचा सत्यदर्शन!

🔆 प्रत्येक स्वामीभक्ताने संग्रहात ठेवावा असा अभूतपूर्व ग्रंथराज!

📍 अधिक माहितीसाठी आणि किंमत जाणून घेण्यासाठी —
👉 फक्त WhatsApp करा:
📞 +91 8356817900

किंवा क्लिक करा 👇
🔗 wa.me/918356817900

📖 श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट — चरित्र–कार्य–उपदेश✨ छेलीखेडा ते अक्कलकोटपर्यंतची अभूतपूर्व जीवनयात्रा (११४९–१८७८)!...
21/10/2025

📖 श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट — चरित्र–कार्य–उपदेश
✨ छेलीखेडा ते अक्कलकोटपर्यंतची अभूतपूर्व जीवनयात्रा (११४९–१८७८)!

🙏 अक्कलकोटचे परब्रह्म — श्री स्वामी समर्थ महाराज!
त्यांचे लोकोद्धार कार्य आजही अखंड सुरू आहे — “हम गया नहीं, जिंदा है!”

🌺 या ग्रंथातून स्वामींच्या तेजोनिधी जीवनाचा साक्षात्कार —
अवतार, प्रवास, उपदेश, धर्मसंस्थापना आणि हिंदू धर्म रक्षणाची अद्भुत कहाणी!
तीन दशकांच्या संशोधनातून सिद्ध झालेला हा ग्रंथ म्हणजे अमूल्य आध्यात्मिक वारसा!

📚 प्रत्येक स्वामीभक्तासाठी संग्रहणीय ग्रंथ!
स्वतःसाठी विकत घेणे म्हणजे पुण्यसंचयाचा भाग्ययोग,
आणि इतरांना भेट देणे म्हणजे खरे पुण्यकार्य!

📍 अधिक माहितीसाठी आणि किंमत जाणून घेण्यासाठी —
👉 WhatsApp: +91 8356817900
🔗 wa.me/9183568179000

🕉️ श्री स्वामी समर्थ! 🕉️
🌼✨ श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात प्रकाश, शांतता आणि समृद्धीने उजळलेली आनंदमयी दीपावली २०२५ लाभो! ✨🌼

📖 श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट.. चरीत्र-कार्य-उपदेश✨ ११४९ ते १८७८ छेलीखेडा- कर्दळीवन ते अकलकोट अभूतपूर्व जीवन यात्र...
11/10/2025

📖 श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट.. चरीत्र-कार्य-उपदेश
✨ ११४९ ते १८७८ छेलीखेडा- कर्दळीवन ते अकलकोट अभूतपूर्व जीवन यात्रा.

🙏 श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोटचे परब्रह्म, त्यांच्या देह निर्वाणाला दीडशे वर्षे उलटून गेली, तरी लोकोध्दाराचे त्यांचे कार्य अखंडपणे सुरूच आहे. "हम गया नहीं, जिंदा है" याची साक्ष पटवीत करोडो भक्तांच्या पाठीशी ते पहाडासारखे उभे आहेत. असे असले तरी भक्तांच्या मनात त्यांच्या विषयी अनेक प्रश्न व संभ्रम आहेत.

❓ स्वामी नेमके कोण होते?
❓ अनंत कोटी ब्रह्मांड नायक का म्हणतात?
❓ प्रगटीकरण कुठे व कधी झाले?
❓ अक्कलकोटमध्ये ते कधी आले?
❓ तत्पूर्वी सातशे वर्षे भारतवर्षात कुठे हिंडले?
❓ ह्या संचार यात्रेचे प्रयोजन काय होते ?

जुन्या नव्या गद्य पद्यचरित्रांमधून ज्या भक्त, शिष्य सेवेकऱ्यांचे उल्लेख येतात त्यांचे कार्य काय? स्वामींच्या संपर्कात ते कधी व कुठे आले?

✨ मुंबईतील पंचवीस वर्षांच्या वास्तव्यात तसेच आपल्या जीवित काळात हजारो मैलांची पदयात्रा करीत, क्षेत्रो क्षेत्री त्यांनी धर्म संस्थापना कशी केली? परकीय सत्तांशी त्यांनी कसा लढा दिला? त्यांची शिकवण व अवतार महात्म्य काय? त्यांची उपासना कशी करावी? असे अनेक प्रश्न, लाखो स्वामी भक्तांच्या मनात आजही घर करून आहेत, ज्याची समाधानकारक उत्तरे आजवर मिळालेली नाहीत.

🌺 नेमके हेच प्रश्न मलाही पडले आणि माझी शोध मोहीम सुरू झाली. गेली तीन दशके स्वामींच्या आशेने डोळसपणे, जुनी नवी चरित्रे वाचून मी आसेतू हिमाचल भ्रमंती सुरु केली.

✨ धर्मग्लानीच्या काळात या कलियुगात, हरियाणात छेलीखेडा येथे चैत्र शुध्द द्वितीया, सन ११४९ ला हा अजन्मा जन्मा आला. हिंदुस्थानच्या मानगुटीवर बसलेली धर्मांध मुस्लिम राजवट उलथवून टाकण्यासाठी, ठीकठिकाणी चाललेला अन्याय अत्याचार रोखण्यासाठी, हादरलेल्या हिंन्दुस्थानी जन मानसात, दास्य गुलामगिरी झुगारून, श्रध्दाभक्तीची ज्योत फुलवण्यासाठी, भगवंताला स्वार्मीच्या रूपात अवतार घेणे भाग पडले.

🕉️ "प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो" असे म्हणत त्यांनी कलकत्ता बंगाल प्रांत पिंजून काढला. हिंन्दुस्थानातील काशीपासून रामेश्वर पर्यंत व कर्नाटक, सौराष्ट्र, राजस्थान, ओरिसा, हिमालय परिसरात अखंड परिभ्रमण केले. तत्कालीन राजेरजवाडे, संस्थानिक, धर्म मार्तंड यांची कानउघडणी करून त्यांना स्वधर्माचरणास प्रवृत्त केले.

🔥 अमानवी वाटावी अशी उंचनिंच दीर्घबाहू टोलेजंग देहयष्टी आणि प्रदीर्घ निरामय आयुर्मान ह्या बळावर, हा कृतीशील कर्मयोगी, विरक्त संन्यासी, द्रष्टा समाज सुधारक, हिन्दू धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रथम सुलतानी व नंतर विषारी ब्रिटिश सत्तेशी झुंज देत एकांड्या शिलेदाराप्रमाणे, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत राहिला.

🔥 ह्या पृथ्वी तलावर "मीच राम होतो, मीच कृष्ण होतो" याची ग्वाही देत सात शतके अक्षरशः तळपत राहिला. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात महाराष्ट्रात दाखल झाला. बुवा, दिगंबर, वेडा, पिशाच्च, जादूगार, चंचलभारती, कुलगुरु, वृध्द नृसिंह सरस्वती, अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा हा चालता बोलता परमेश्वर, अक्कलकोटच्या अखेरच्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात स्वामी समर्थ नावाने विख्यात ठरला.

🌟 सन ११४९ च्या अवतरणापासून, सन १८०० च्या दरम्यान महाराष्ट्रात येई पर्यंत ची, साडेसहाशे वर्षांची त्यांची घणाघाती तेजस्वी जीवनयात्रा, तपशीलवारपणे, क्रमशः आजवर जगासमोर आलीच नाही. अन्यथा रामायण महाभारता सारखा महाग्रंथ सिध्द झाला असता.

📜 त्यांच्या आज्ञेने हे कार्य मी स्वीकारले. महाराजांच्या समग्र जीवन यात्रेचा शोध आणि वेध घेण्याचा; सातशे एकोणतीस वर्षांचा त्यांचा चरित्रपट, संपूर्ण जीवनवृत्तांत संक्षिप्तपणे परंतु साकल्याने उलगडण्याचा प्रयत्न ह्या ग्रंथाच्या माध्यमातून मी केला आहे.स्वामींसारख्या तेजोनिधीच्या महाकार्याचा इतिहास, एका ग्रंथाच्या चौकटीत बसवणे हे केवळ अशक्य.* परंतु अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर स्वार्मीच्या कृपेने, ते अंशतः तरी शक्य झाले. माझ्या अल्पमतिनुसार, अनेक चरित्रे व संदर्भग्रंथांचा अभ्यास करून काशी पासून रामेश्वरपर्यंत भ्रमंती करून, दुर्मिळ छायाचित्रे, दस्ताऐवज, विद्यमान वंशजांचा शोध, अशा अनेक प्रकारे प्रयत्नांची शर्थ करून, हे लीलावैभव साकार केले आहे.

📚"स्वामी समर्थ गौरव गाथा" या नावाचे चार मोठे ग्रंथ मी या पूर्वीच प्रसिध्द केले असून त्यातील महत्वाचा मजकूर आणि गेल्या आठ-दहा वर्षात झालेले नवीन संशोधन, ह्यातून हा नवा कोरा ग्रंथराज सिध्द झाला आहे.

🌟 ह्या नंदादीपाच्या प्रकाशात आपणा सर्वांचे जीवन सर्वस्वी उजळून निघो, अशी प्रार्थना करीत इथेच थांबते.
अस्तु । शुभं भवतू !!

✍️ लेखिका-संपादिका-प्रकाशिका
प्रा. नम्रता भट, मुंबई.

📚 तीन दशकांच्या अथक संशोधनातून, जुनी-दुर्मीळ चरित्रे, दस्तऐवज आणि छायाचित्रांच्या आधारावर तयार झालेला हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या तेजोनिधी जीवनाचा सत्यदर्शन!

🔆 प्रत्येक स्वामीभक्ताने संग्रहात ठेवावा असा अभूतपूर्व ग्रंथराज!

📍 अधिक माहितीसाठी आणि किंमत जाणून घेण्यासाठी —
👉 फक्त WhatsApp करा:
📞 +91 8356817900

किंवा क्लिक करा 👇
🔗 wa.me/9183568179000

🙏श्री स्वामी समर्थ 🙏 प्रिय मित्रांनो, 📖 *श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट चरित्र द्वितीय आवृत्ती प्रकाशित आणि वितरणास स...
02/10/2025

🙏श्री स्वामी समर्थ 🙏

प्रिय मित्रांनो,
📖 *श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट चरित्र द्वितीय आवृत्ती प्रकाशित आणि वितरणास सज्ज आहे*

🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️

*समस्त स्वामी भक्त परिवारास विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा*

🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️

🚩कैलास वासी प्रा. नम्रता भट यांनी परिश्रमपूर्वक लिहिलेलं, 700 पानांचं आणि 2 किलो वजनाचं एक अद्भुत ग्रंथ आहे. याचे मुख्य उद्दिष्ट स्वामींचे कार्य आणि उपदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आहे.

📚 *ग्रंथ विकत घेण्यासाठी
💬 *Whatsapp संपर्क*
8356817900

स्वामींच्या आशीर्वादाने हे कार्य सुरू आहे आणि आम्हाला आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. कृपया अधिक प्रती मागवून, आपल्या कुटुंबीय व मित्रांना भेट देण्यासाठी नोंदवाव्यात. ग्रंथ उपलब्ध झाला आहे.

🔔 नमस्कार मित्रांनो!🔷 श्री. अरविंद आठल्ये - कै. प्रा. नम्रता भट - विशेष स्मरण पॉडकास्ट🔷स्वप्निल प्रकाशनच्या 'सत्पुरुष पॉ...
23/03/2025

🔔 नमस्कार मित्रांनो!

🔷 श्री. अरविंद आठल्ये - कै. प्रा. नम्रता भट - विशेष स्मरण पॉडकास्ट🔷

स्वप्निल प्रकाशनच्या 'सत्पुरुष पॉडकास्ट सिरिज' च्या दुसऱ्या भागात तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे!

आज आपली भेट होते एका अत्यंत प्रेरणादायी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाशी—श्री. अरविंद आठल्ये यांच्याशी!

🌿 अध्यात्म, साधना आणि प्रेरणादायी मार्गदर्शन या क्षेत्रात त्यांचं नाव विशेष ओळखलं जातं.

📍 मूळचे कोल्हापूरचे असले तरी नागपूरमध्ये अनेक वर्षे वास्तव्य करून आता पुण्यात स्थायिक झालेले श्री. आठल्ये यांनी, रिझर्व्ह बँकेत दीर्घ सेवा करून निवृत्तीनंतर आपलं संपूर्ण जीवन योग, ध्यान आणि अध्यात्मिक शिक्षण यासाठी समर्पित केलं आहे.

✨ वयाची सत्तरी ओलांडूनही त्यांची ऊर्जा आणि सकारात्मकता तरुणांनाही लाजवणारी आहे! त्यांचा हठयोगाचा अभ्यास, कुंडलिनी जागृतीचे अनुभव, आणि अखेर भक्तीमार्गाची वाटचाल, हे सर्व अनुभव ते अत्यंत सहजतेने आपल्यासमोर मांडतात.

📚 'श्री गुरुचरित्र' हा त्यांचा मार्गदर्शक ग्रंथ आहे, आणि दत्त संप्रदायावर त्यांची अपार श्रद्धा आहे. त्यांनी गायत्री पुरश्चरण, चांद्रायण व्रत यासारख्या कठोर साधनाही यशस्वीपणे केल्या आहेत.

🎤 त्यांच्या 'भाषण पुष्प' या यूट्यूब मालिकेमध्ये ते सोप्या भाषेत अध्यात्म, व्यवहार आणि मनःशांतीचे धडे देतात. तर 'सहज स्वयंपाक' या मालिकेतून पारंपरिक आणि घरगुती पाककृती शिकवतात!

👉 अध्यात्म म्हणजे 'संसारात राहूनही साध्य करता येणारी गोष्ट'—हे त्यांचे विचार थेट हृदयात पोहोचतात. त्यांची गुरुकृपा, मनाची शुद्धी, आणि सकारात्मक जीवनदृष्टी आज अनेकांना नवी दिशा दाखवत आहेत.

🕉️ आज ते केवळ अध्यात्मिक गुरु नाहीत तर एक स्नेही मार्गदर्शक म्हणून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करत आहेत.

💫 चला तर मग,
स्वप्नील प्रकाशनच्या सत्पुरुष पॉडकास्ट सिरिज मध्ये
भेटूया श्री. अरविंद आठल्ये यांना,
आणि जाणून घेऊया त्यांचे विचार आणि अनुभव!

🔷 श्री. अरविंद आठल्ये - कै. प्रा. नम्रता भट - विशेष स्मरण पॉडकास्ट 🔷🔔 नमस्कार मित्रांनो!स्वप्नील प्रकाशनच्या 'सत्पु...

📖 श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट.. चरीत्र-कार्य-उपदेश✨ ११४९ ते १८७८ छेलीखेडा- कर्दळीवन ते अकलकोट अभूतपूर्व जीवन यात्र...
19/03/2025

📖 श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट.. चरीत्र-कार्य-उपदेश

✨ ११४९ ते १८७८ छेलीखेडा- कर्दळीवन ते अकलकोट अभूतपूर्व जीवन यात्रा.

🙏 श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोटचे परब्रह्म, त्यांच्या देह निर्वाणाला दीडशे वर्षे उलटून गेली, तरी लोकोध्दाराचे त्यांचे कार्य अखंडपणे सुरूच आहे. "हम गया नहीं, जिंदा है" याची साक्ष पटवीत करोडो भक्तांच्या पाठीशी ते पहाडासारखे उभे आहेत. असे असले तरी भक्तांच्या मनात त्यांच्या विषयी अनेक प्रश्न व संभ्रम आहेत.

❓ स्वामी नेमके कोण होते?
❓ अनंत कोटी ब्रह्मांड नायक का म्हणतात?
❓ प्रगटीकरण कुठे व कधी झाले?
❓ अक्कलकोटमध्ये ते कधी आले?
❓ तत्पूर्वी सातशे वर्षे भारतवर्षात कुठे हिंडले?
❓ ह्या संचार यात्रेचे प्रयोजन काय होते ?

जुन्या नव्या गद्य पद्यचरित्रांमधून ज्या भक्त, शिष्य सेवेकऱ्यांचे उल्लेख येतात त्यांचे कार्य काय? स्वामींच्या संपर्कात ते कधी व कुठे आले?

✨ मुंबईतील पंचवीस वर्षांच्या वास्तव्यात तसेच आपल्या जीवित काळात हजारो मैलांची पदयात्रा करीत, क्षेत्रो क्षेत्री त्यांनी धर्म संस्थापना कशी केली? परकीय सत्तांशी त्यांनी कसा लढा दिला? त्यांची शिकवण व अवतार महात्म्य काय? त्यांची उपासना कशी करावी? असे अनेक प्रश्न, लाखो स्वामी भक्तांच्या मनात आजही घर करून आहेत, ज्याची समाधानकारक उत्तरे आजवर मिळालेली नाहीत.

🌺 नेमके हेच प्रश्न मलाही पडले आणि माझी शोध मोहीम सुरू झाली. गेली तीन दशके स्वामींच्या आशेने डोळसपणे, जुनी नवी चरित्रे वाचून मी आसेतू हिमाचल भ्रमंती सुरु केली.

✨ धर्मग्लानीच्या काळात या कलियुगात, हरियाणात छेलीखेडा येथे चैत्र शुध्द द्वितीया, सन ११४९ ला हा अजन्मा जन्मा आला. हिंदुस्थानच्या मानगुटीवर बसलेली धर्मांध मुस्लिम राजवट उलथवून टाकण्यासाठी, ठीकठिकाणी चाललेला अन्याय अत्याचार रोखण्यासाठी, हादरलेल्या हिंन्दुस्थानी जन मानसात, दास्य गुलामगिरी झुगारून, श्रध्दाभक्तीची ज्योत फुलवण्यासाठी, भगवंताला स्वार्मीच्या रूपात अवतार घेणे भाग पडले.

🕉️ "प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो" असे म्हणत त्यांनी कलकत्ता बंगाल प्रांत पिंजून काढला. हिंन्दुस्थानातील काशीपासून रामेश्वर पर्यंत व कर्नाटक, सौराष्ट्र, राजस्थान, ओरिसा, हिमालय परिसरात अखंड परिभ्रमण केले. तत्कालीन राजेरजवाडे, संस्थानिक, धर्म मार्तंड यांची कानउघडणी करून त्यांना स्वधर्माचरणास प्रवृत्त केले.

🔥 अमानवी वाटावी अशी उंचनिंच दीर्घबाहू टोलेजंग देहयष्टी आणि प्रदीर्घ निरामय आयुर्मान ह्या बळावर, हा कृतीशील कर्मयोगी, विरक्त संन्यासी, द्रष्टा समाज सुधारक, हिन्दू धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रथम सुलतानी व नंतर विषारी ब्रिटिश सत्तेशी झुंज देत एकांड्या शिलेदाराप्रमाणे, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत राहिला.

🔥 ह्या पृथ्वी तलावर "मीच राम होतो, मीच कृष्ण होतो" याची ग्वाही देत सात शतके अक्षरशः तळपत राहिला. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात महाराष्ट्रात दाखल झाला. बुवा, दिगंबर, वेडा, पिशाच्च, जादूगार, चंचलभारती, कुलगुरु, वृध्द नृसिंह सरस्वती, अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा हा चालता बोलता परमेश्वर, अक्कलकोटच्या अखेरच्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात स्वामी समर्थ नावाने विख्यात ठरला.
🌟 सन ११४९ च्या अवतरणापासून, सन १८०० च्या दरम्यान महाराष्ट्रात येई पर्यंत ची, साडेसहाशे वर्षांची त्यांची घणाघाती तेजस्वी जीवनयात्रा, तपशीलवारपणे, क्रमशः आजवर जगासमोर आलीच नाही. अन्यथा रामायण महाभारता सारखा महाग्रंथ सिध्द झाला असता.

📜 त्यांच्या आज्ञेने हे कार्य मी स्वीकारले. महाराजांच्या समग्र जीवन यात्रेचा शोध आणि वेध घेण्याचा; सातशे एकोणतीस वर्षांचा त्यांचा चरित्रपट, संपूर्ण जीवनवृत्तांत संक्षिप्तपणे परंतु साकल्याने उलगडण्याचा प्रयत्न ह्या ग्रंथाच्या माध्यमातून मी केला आहे.स्वामींसारख्या तेजोनिधीच्या महाकार्याचा इतिहास, एका ग्रंथाच्या चौकटीत बसवणे हे केवळ अशक्य.* परंतु अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर स्वार्मीच्या कृपेने, ते अंशतः तरी शक्य झाले. माझ्या अल्पमतिनुसार, अनेक चरित्रे व संदर्भग्रंथांचा अभ्यास करून काशी पासून रामेश्वरपर्यंत भ्रमंती करून, दुर्मिळ छायाचित्रे, दस्ताऐवज, विद्यमान वंशजांचा शोध, अशा अनेक प्रकारे प्रयत्नांची शर्थ करून, हे लीलावैभव साकार केले आहे.

📚"स्वामी समर्थ गौरव गाथा" या नावाचे चार मोठे ग्रंथ मी या पूर्वीच प्रसिध्द केले असून त्यातील महत्वाचा मजकूर आणि गेल्या आठ-दहा वर्षात झालेले नवीन संशोधन, ह्यातून हा नवा कोरा ग्रंथराज सिध्द झाला आहे.

🌟 ह्या नंदादीपाच्या प्रकाशात आपणा सर्वांचे जीवन सर्वस्वी उजळून निघो, अशी प्रार्थना करीत इथेच थांबते.
अस्तु । शुभं भवतू !!

✍️ लेखिका-संपादिका-प्रकाशिका
प्रा. नम्रता भट, मुंबई.

📚 तीन दशकांच्या अथक संशोधनातून, जुनी-दुर्मीळ चरित्रे, दस्तऐवज आणि छायाचित्रांच्या आधारावर तयार झालेला हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या तेजोनिधी जीवनाचा सत्यदर्शन!
🔆 प्रत्येक स्वामीभक्ताने संग्रहात ठेवावा असा अभूतपूर्व ग्रंथराज!
📍 अधिक माहितीसाठी आणि किंमत जाणून घेण्यासाठी —
👉 फक्त WhatsApp करा:
📞 +91 8356817900
किंवा क्लिक करा 👇
🔗 wa.me/918356817900

कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे  माझ्या आई स्वामी कृपांकित प्रा. नम्रता भट यांना 26 ऑक्टोबर 2024 रोजी हृदयविकाराने देवाज्ञ...
28/10/2024

कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे माझ्या आई
स्वामी कृपांकित प्रा. नम्रता भट यांना
26 ऑक्टोबर 2024 रोजी हृदयविकाराने देवाज्ञा झाली.
तरी पुढील काही दिवस सर्व व्यवहार बंद राहतील.
आम्ही आपल्या संपर्कात राहू🙏

श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट.. चरीत्र-कार्य-उपदेश(११४९ ते १८७८ छेलीखेडा- कर्दळीवन ते अकलकोट अभूतपूर्व जीवन यात्रा.)...
18/10/2024

श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट.. चरीत्र-कार्य-उपदेश

(११४९ ते १८७८ छेलीखेडा- कर्दळीवन ते अकलकोट अभूतपूर्व जीवन यात्रा.)

श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोटचे परब्रह्म, त्यांच्या देह निर्वाणाला दीडशे वर्षे उलटून गेली, तरी लोकोध्दाराचे त्यांचे कार्य अखंडपणे सुरूच आहे. "हम गया नहीं, जिंदा है", याची साक्ष पटवीत करोडो भक्तांच्या पाठीशी ते पहाडासारखे उभे आहेत. असे असले तरी भक्तांच्या मनात त्यांच्या विषयी अनेक प्रश्न व संभ्रम आहेत. स्वामी नेमके कोण होते, त्यांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक का म्हणतात. त्यांचे प्रगटीकरण कुठे व कधी झाले? अक्कलकोटमध्ये ते कधी आले? तत्पूर्वी सातशे वर्षे अखिल भारतवर्षात ते कुठे कुठे हिंडले? ह्या संचार यात्रेचे प्रयोजन काय होते ? जुन्या नव्या गद्य पद्यचरित्रांमधून ज्या भक्त, शिष्य सेवेकऱ्यांचे उल्लेख येतात त्यांचे कार्य काय? स्वार्मीच्या संपर्कात ते कधी व कुठे आले? मुंबईतील पंचवीस वर्षांच्या वास्तव्यात तसेच आपल्या जीवित काळात हजारो मैलांची पदयात्रा करीत, क्षेत्रो क्षेत्री त्यांनी धर्म संस्थापना कशी केली? परकीय सत्तांशी त्यांनी कसा लढा दिला? त्यांची शिकवण व अवतार महात्म्य काय? त्यांची उपासना कशी करावी? असे अनेक प्रश्न, लाखो स्वामी भक्तांच्या मनात आजही घर करून आहेत, ज्याची समाधानकारक उत्तरे आजवर मिळालेली नाहीत.

नेमके हेच प्रश्न मलाही पडले आणि माझी शोध मोहीम सुरू झाली. गेली तीन दशके स्वामींच्या आशेने डोळसपणे, जुनी नवी चरित्रे वाचून मी आसेतू हिमाचल भ्रमंती सुरु केली. धर्मग्लानीच्या काळात या कलियुगात, हरियाणात छेलीखेडा येथे चैत्र शुध्द द्वितीया, सन ११४९ ला हा अजन्मा जन्मा आला. हिंदुस्थानच्या मानगुटीवर बसलेली धर्मांध मुस्लिम राजवट उलथवून टाकण्यासाठी, ठीकठिकाणी चाललेला अन्याय अत्याचार रोखण्यासाठी, हादरलेल्या हिंन्दुस्थानी जन मानसात, दास्य गुलामगिरी झुगारून, श्रध्दाभक्तीची ज्योत फुलवण्यासाठी, भगवंताला स्वार्मीच्या रूपात अवतार घेणे भाग पडले. "प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो" असे म्हणत त्यांनी कलकत्ता बंगाल प्रांत पिंजून काढला. हिंन्दुस्थानातील काशीपासून रामेश्वर पर्यंत व कर्नाटक, सौराष्ट्र, राजस्थान, ओरिसा, हिमालय परिसरात अखंड परिभ्रमण केले. तत्कालीन राजेरजवाडे, संस्थानिक, धर्म मार्तंड यांची कानउघडणी करून त्यांना स्वधर्माचरणास प्रवृत्त केले. अमानवी वाटावी अशी उंचनिंच दीर्घबाहू टोलेजंग देहयष्टी आणि प्रदीर्घ निरामय आयुर्मान ह्या बळावर, हा कृतीशील कर्मयोगी, विरक्त संन्यासी, द्रष्टा समाज सुधारक, हिन्दू धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रथम सुलतानी व नंतर विषारी ब्रिटिश सत्तेशी झुंज देत एकांड्या शिलेदाराप्रमाणे, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत राहिला. ह्या पृथ्वीतलावर "मीच राम होतो, मीच कृष्ण होतो" याची ग्वाही देत सात शतके अक्षरशः तळपत राहिला. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात महाराष्ट्रात दाखल झाला. बुवा, दिगंबर, वेडा, पिशाच्च, जादूगार, चंचलभारती, कुलगुरु, वृध्द नृसिंह सरस्वती, अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा हा चालता बोलता परमेश्वर, अक्कलकोटच्या अखेरच्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात स्वामी समर्थ नावाने विख्यात ठरला..।

सन ११४९ च्या अवतरणापासून, सन १८०० च्या दरम्यान महाराष्ट्रात येई पर्यंतची, साडेसहाशे वर्षांची त्यांची घणाघाती तेजस्वी जीवनयात्रा, तपशीलवारपणे, क्रमशः आजवर जगासमोर आलीच नाही. अन्यथा रामायण महाभारता सारखा महाग्रंथ सिध्द झाला असता. त्यांच्या आज्ञेने हे कार्य मी स्वीकारले. महाराजांच्या समग्र जीवन यात्रेचा शोध आणि वेध घेण्याचा; सातशे एकोणतीस वर्षांचा त्यांचा चरित्रपट, संपूर्ण जीवनवृत्तांत संक्षिप्तपणे परंतु साकल्याने उलगडण्याचा प्रयत्न ह्या ग्रंथाच्या माध्यमातून मी केला आहे. स्वार्मीसारख्या तेजोनिधीच्या महाकार्याचा इतिहास, एका ग्रंथाच्या चौकटीत बसवणे हे केवळ अशक्य. परंतु अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर स्वार्मीच्या कृपेने, ते अंशतः तरी शक्य झाले. माझ्या अल्पमतिनुसार, अनेक चरित्रे व संदर्भग्रंथांचा अभ्यास करून काशी पासून रामेश्वरपर्यंत भ्रमंती करून, दुर्मिळ छायाचित्रे, दस्ताऐवज, विद्यमान वंशजांचा शोध, अशा अनेक प्रकारे प्रयत्नांची शर्थ करून, हे लीलावैभव साकार केले आहे. 'स्वामी समर्थ गौरव गाथा' या नावाचे चार मोठे ग्रंथ मी या पूर्वीच प्रसिध्द केले असून त्यातील महत्वाचा मजकूर आणि गेल्या आठ-दहा वर्षात झालेले नवीन संशोधन, ह्यातून हा नवा कोरा ग्रंथराज सिध्द झाला आहे. ह्या नंदादीपाच्या प्रकाशात आपणा सर्वांचे जीवन सर्वस्वी उजळून निघो, अशी प्रार्थना करीत इथेच थांबते.
अस्तु । शुभं भवतू !!

लेखिका-संपादिका-प्रकाशिका
प्रा. नम्रता भट, मुंबई.

वेबसाइट
www.swapnilprakashan.com

केवळ व्हॉट्सॲप संपर्क
+91 83568 17900

हा ग्रंथ बाजारात वेबसाइट अथवा ऑनलाइन कुठेही विक्रीस उपलब्ध नसून केवळ कुरियर ने घरपोच मिळवण्याकरीता वरील नंबर वर आम्हाला व्हाटसप्प मेसेज करावा कृपया फोन किंवा व्हाटसप्प कॉल लावू नये ही नम्र विनंती. आपल्याला 24 तासांत आम्ही संपर्क करून पुढील माहिती देऊ. हे स्वामी कार्य मी स्वप्नील भट , प्रा. नम्रता भट यांचा मुलगा आपली नोकरी व्यवसाय सांभाळून अर्थात स्वामी कृपेने एकट्याने करत असल्यामुळे उत्तर मिळण्यास उशीर होऊ शकतो त्यामुळे निराश होऊ नये. 👍

🙏श्री स्वामी समर्थ 🙏

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Shout out to my newest followers! Excited to have you onb...
18/07/2024

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Devendra Patil, Yogesh Nimbalkar, Rupesh Bhostekar, प्रभाकर ज्ञानोबा कुरधने, Uttam Mane

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Parshuram Gudekar, Sidhu Kokare, Sachin Gande, Hanumant J...
15/06/2024

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Parshuram Gudekar, Sidhu Kokare, Sachin Gande, Hanumant Jadhav, Prem Thakare, Suresh Tendulkar, Prashant Khade, Suraj Volvoikar, Shrirang Mane Mane, Shalaka Chaubal, Santosh Powar, Anil Suryavanshi, Sham Katkade, Manoj Chavhan, Rohan Phad, Omkar Aaditya, Savita Skore, Sandip Mane, Raman Kurhade, Sachin Anerao, Shrinath Gadhe, Vinod Shinde, Sangita Bamnolkar, वसंत मेंगाळ, Swapnil Darne, Amol Utekar

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when SwapnilPrakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SwapnilPrakashan:

Share