Akhil Bhartiya Grahak Panchayat National Conference Pune

  • Home
  • India
  • Poona
  • Akhil Bhartiya Grahak Panchayat National Conference Pune

Akhil Bhartiya Grahak Panchayat National Conference Pune Akhil Bhartiya Grahak Panchayat Reg.9194 /1974
New Delhi, Pune

अखिल भारतीय ग्राहक पंचायत का कार्य विस्तार हेतू ठाणे मे संघ कार्यालय, जनकल्याण मे एक बैठक 10 दिसंबर को रात 7 से 9.30 तक ...
11/12/2024

अखिल भारतीय ग्राहक पंचायत का कार्य विस्तार हेतू ठाणे मे संघ कार्यालय, जनकल्याण मे एक बैठक 10 दिसंबर को रात 7 से 9.30 तक हो गई।

सौ नेहा जोशी, श्री विजय सागर,श्री विजय भागवत, श्री राजेंद्र बंडगर उपस्थित थे.
उपस्थिथी में महिला कार्यकरता 3 और 15 पुरुष कार्यकर्ता को ग्राहक पंचायत का कार्य, काम करने का तरीका, ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र तथा ग्राहक को बिल्डर, सोसायटी, सराफा बाजार, वक्फ सम्बन्धित जानकारी देकर उन्हें सजग कैसे बनाया जाता है इस बारे में जानकारी दी।
बैठक के बाद सभी लोगों ने हर महीना मिलने तथा स्थानिक में एक कार्यालय बनाने का निश्चय किया।

04/12/2024

देखो यह राजीव गांधी और सोनिया गांधी ने किस तरह हिंदुस्तान को लूट लूट कर इटली में अरबों खरबों की जायदाद बनाई हुई है ... हिंदुस्तान के सबसे बड़े घोटालों में से एक बोफोर्स घोटाला जो राजीव गांधी ने किया था उसी घोटालों और देश में हुए और बड़े घोटालों से गांधी परिवार ने खरबों की ज़ायदाद बनाई हुई है ... राजीव गांधी के तो चीथड़े उड़ गए लेकिन हराम और लूट की दौलत के अंबार लगा कर गया था और आज तक नकली गांधी परिवार देश को लूट रहा है

सोनिया गांधी और राहुल गांधी 5500 करोड़ के नेशनल हेराल्ड घोटाले पर जमानत पर बाहर है ... देखो गुजराती भाई बता रहा है गांधी परिवार की हिंदुस्तान की जनता से लूटी दौलत से विदेशों में अरबों के साम्राज्य खड़े किए हुए है

निवडणुकीत एखादा पोलीस ऑफिसर जेव्हा बॅग तपासतो तेव्हा तो त्याचे कर्तव्य करत असतो. संपूर्ण प्रशासन, पोलीस खाते हे निडणूक आ...
13/11/2024

निवडणुकीत एखादा पोलीस ऑफिसर जेव्हा बॅग तपासतो तेव्हा तो त्याचे कर्तव्य करत असतो. संपूर्ण प्रशासन, पोलीस खाते हे निडणूक आयोगाचे अखत्यारीत येत असते.

जेव्हा एखादा पोलीस जेव्हा बॅग तपासतो तेव्हा त्याला चांगले कर्तव्य बजावत आहे म्हणून प्रोत्साहन द्यायला पाहिजे कारण घटनेने दिलेले अधिकार तो वापरून लोकशाहीचे जतन करत असतो.

परंतु श्री उद्धव ठाकरे यांनी मात्र बॅगा तपासत असताना पोलीस अधिकारी यांना धमकी दिली आहे की तुम्ही बॅगा उघड नंतर आम्ही तुम्हाला उघडतो.

हा एक प्रकारे लोशाहीचा अपमान आहे. सत्ता नसताना अशी दहशत आणि आपण सर्वांनी सत्ता असताना काय दहशत होती तेही पाहिले आहे.

गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचीबॅग पण तपासली आहे असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

आघाडीचे सत्ता काळात किती तरी लोकांना विरोधी बोलतो, विरोधी पोस्ट टाकतो म्हणून आत टाकले होते.

100 कोटीचा भ्रष्टाचार पण आपण पाहिला आहे आणि जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या धमक्या पण आपण पहिल्या आहेत.

आजच निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की 40 लाख रुपये बार मालकाने दिल्याचा व्हाट्सअप्प पुरावा वाझे यांनी दिला तसेच त्यांनी कोणालाही अहवालात क्लीन चिट दिली नाही.

तेव्हा आता जनतेने ठरवावे काय करायचे ते.

एक मात्र नक्की 100% मतदान, राष्ट्र हित, हिंदू हित याला मतदान करा आणि आपली लोकशाही बळकट करा.

30/08/2024

*घरपोच गॅस सिलिंडरसाठी तुम्ही १०,२०,३० रुपये जास्तीचे मोजता का..!* वाचाल तर वाचाल
*जागो ग्राहक जागो*
🟥🟩🟥🟩🟥🟩🟥
*LPG गॅस ग्राहकांनो वाचा व दुसऱ्यांना पाठवा जागरुक व्हा*
👇👇👇👇👇👇
*डिलिव्हरी बॉय मागतात अतिरिक्त पैसे; हेल्पलाइनवर तक्रारच नाही*
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
*गॅस सिलिंडरची किमत ९५४.५० रुपये आहे.*

गॅस सिलिंडर डिलिव्हरी करणाऱ्याला ९५४.५० रुपये दिले की, तो उर्वरित पैसे परत देत नाही, तंतोतंत पैसे दिले तरी २० ते ४० रुपये मागतात सिलिंडर घरपोच देत असलेल्या बिलात डिलिव्हरी बॉयचे कमिशन अथवा पगाराचाही समावेश असतो. त्यानंतरही डिलिव्हरी बाँय ग्राहकांकडून प्रति सिलिंडर २० ते ४० रुपये वसूल करतात

*विश्वास ठेऊ नका सिलिंडरचे वजन मोजून घ्या* 👇👇👇
२९.५ किलो, एकूण वजन
१५.३ खाली सिलेंडर वजन,
१४.२ किलो गॅस वजन
*ग्राहकांना सिलिंडरची डिलिव्हरी देण्यापूर्वी वजन करूनच द्यावे.*
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
सिलिंडर घेऊन जाणाऱ्या वाहनात वजन मशीन असणे आवश्यक आहे. जर ग्राहकाने सिलिंडरचे वजन करून मागितले तर त्याला डिलिव्हरी बॉयने तातडीने सिलिंडरचे वजन करून देणे आवश्यक आहे. तुमच्या सिलेंडर मधे कमी गॅस असु शकते.जर वजन करून देत नसतील तर तक्रार करू शकता.

*शहरात व ग्रामीण भागात सिलिंडर ९५४.५० रुपयांना*

_• काही महिन्यांपासून घरगुती सिलिंडरचे दर कमी आले आहेत._

_• सध्या १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरसाठी ९५४.५० रुपये मोजावे लागत आहेत._

_डिलिव्हरी बॉयला १००० रुपये दिल्यावर तो पूर्ण रक्कम ठेवून घेत असेल किंवा २०-३० रूपये जास्तीचे घेत असेल तर_ तक्रार करा.....

*पैसे जास्त घेत असल्यास तक्रार कोठे कराल?*

भारत गॅस:📱
१८००२२४३४४

इंडेन गैस हिंदुस्तान पेट्रोलियम 📱१८००२३३३५५५

(एचपी):
📱१८००२३३३५५५

🟩🟥🟩🟥🟩🟥🟩
✒️ *VILAS THOSAR* ✒️
अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूर महानगर
7757009977

कायदा धाब्यावर! नागरिक वाऱ्यावर!पैशांचा पाऊस ताऱ्यांवर!DJ वर निर्बंध असावेत 55 डेसीबल पेक्षा जास्त आवाज ठेऊ नये असे महान...
28/08/2024

कायदा धाब्यावर!
नागरिक वाऱ्यावर!
पैशांचा पाऊस ताऱ्यांवर!

DJ वर निर्बंध असावेत 55 डेसीबल पेक्षा जास्त आवाज ठेऊ नये असे महानगर पालिका आयुक्त यांनी बोलावलेल्या संयुक्त मीटिंग मध्ये सर्व मंडळ आणि आयुक्त यांनी ठरवले होते.

लेझर वर पुढील 60 दिवस बंदी असेल असे पोलीस आयुक्त यांनी परिपत्रक जारी करून आदेश काढले होते.

सदर आदेश फक्त न्यादेवतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी होते असे आज तरी वाटते आहे.

पुणे मनपा आयुक्त यांनी सर्व मंडळे आणि नागरिक यांची संयुक्त मीटिंग बोलावली होती त्यात सर्व मंडळे देखील सामील होती आणि त्यांनी देखील आम्ही मोठे DJ स्पीकर लावणार नाही असे सांगितले होते परंतु सदर मीटिंगला केवळ 15 दिवस होऊन गेले आहेत आणि सर्व मंडळे सदर बाब विसरले आहेत, लोकांच्या कडून वर्गणी घेऊन लोकांनाच वेठीस धरायचे असे सध्या चालू आहे, त्यात सर्वच राजकारणी लोक निवडणुका नजरे समोर ठेऊन मुक्त हस्ते मुबलक पैसे या मंडळांना देऊन यात भर घालत आहेत.

रोज एक तरी महिलेवर अत्याचार होत आहे आणि तरीही DJ वर अशी गाणी लावतात ज्याने महिलांना ऐकताना देखील लाज वाटते आणि मुलांवर वाईट संस्कार होत आहेत.

मुंबई हाईकोर्ट मध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतने दाखल केलेल्या जनहित याचिके मध्ये (191/2023) राज्याचे सरकारी वकिलांनी राज्य सरकारचे वतीने सांगितले होतें की जनहित याचिका 173/2010 वर दिलेल्या सर्व निर्णयाची अंमल बजावणी होते आहे.

तरीही काल खालील आदेशाची कोणतीही अंमल बजावणी सरकारच्या वतीने कलेक्टर, पोलीस कमिशनर, महानगर पालिका कमिशनर यांनी केलेली नाही.

हा कोर्टाचा अवमान आहे, आपल्या घटनेची पायमल्ली आहे, गळचेपी आहे.

लोकांच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात हेच प्रशासन विसरले आहे ही शोकांतिका आहे.

त्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायत या अधिकारी वर्गावर कारवाई करणे साठी योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे कारण त्यांनी मुंबई हायकोर्टने दिलेले खालील आदेश पाळले नाहीत:

1. ध्वनी प्रदूषण नियमांच्या नियम 7 नुसार तक्रारी प्राप्त करण्यासाठी आणि इतर नियमांच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी सर्व संबंधितांकडून योग्य निवारण यंत्रणा तयार केली जाईल.

2. टोल फ्री क्रमांक तयार केला जाईल.

3. परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांनी निनावी तक्रारींचाही विचार करणे बंधनकारक आहे.

4. तक्रार दाखल करण्यासाठी एक नोंदणी रजिस्टर ठेवले जाईल आणि तक्रार नोंदवताना तक्रार क्रमांक त्वरित प्रदान केला जाईल

5. तक्रारींच्या आधारे केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी/कॉर्पोरेशन कमिश्नर यांनी वेबसाईट वर प्रकाशित केला पाहिजे.

6. आवाजाची पातळी सभोवतालच्या ध्वनी मानकांपेक्षा जास्त आहे की नाही हे तपासण्यासाठी, आवश्यक मशीन/उपकरणे सह योग्य पोलीस अधिकारी संबंधित साइटवर नियुक्त केले जातील.

7. महानगरपालिका हद्दीतील प्राधिकृत अधिकारी वर्गांची नावे, पत्ते आणि सर्व तपशील सूचित करेल आणि त्याला स्थानिक वृत्तपत्रांमध्ये, स्थानिक केबल नेटवर्कवर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाइटवर तसेच संबंधित महानगरपालिकांच्या वेबसाइटवर प्रसिध्दी दिली पाहिजे. तसेच सर्व प्रभाग कार्यालयांच्या सूचना फलकावर प्रदर्शित केले जाईल.

8. फोन क्रमांक 100/102 वर ध्वनिप्रदूषण नियम किंवा लाऊड स्पीकर नियमांच्या उल्लंघनाबाबत मौखिक तक्रार नोंदविण्याचा अधिकार नागरिकाला असेल.

9. कोणत्याही परिस्थितीत रस्ते अडवले जाणार नाहीत. रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतील.

खालील वृत्त पत्रातील बातम्या आणि लोकांनी सोशल मीडिया वर दिलेल्या प्रतिक्रिया वरून वरील सर्व आदेश पायदळी तुडवले आहेत हे दिसून येते.

विजय सागर (9422502315),
विलास लेले (9823132172)
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०

१) माननीय एकनाथजी शिंदे,     मुख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई ४०००३२ २) माननीय देवेंद्रजी फडणवीस      उपम...
30/05/2024

१) माननीय एकनाथजी शिंदे,
मुख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई ४०००३२
२) माननीय देवेंद्रजी फडणवीस
उपमुख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई ४०००३२
३) माननीय छगन भुजबळ,
मंत्री, ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई

विषय: एमआरपी (कमाल किरकोळ किंमत) छापणे बाबत काही फॉर्म्युला ठरवून देणे आणि वस्तूवर प्रथम विक्री मुल्य छापणे बाबत कायद्यामध्ये सुधारणा करणे
महोदय,
एमआरपी अर्थात कमाल किरकोळ किंमतीचा हा कायदा आणताना सरकारने नीट विचार केला होता कारण त्यावेळी वस्तूवर किंमत छापली जात होती आणि त्याव्यतिरिक्त करही नमूद केले होते. विविध प्रकारच्या करांमुळे सर्वत्र वस्तूंच्या किमती वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे चांगला विचार करून सरकारने एमआरपी कायदा आणला आणि प्रत्येक वस्तूच्या पॅकेटवर कमाल किरकोळ किंमत छापणे बंधनकारक केले, त्यात सर्व प्रकारचे कर समाविष्ट केले जातील. मात्र या कायद्यात एमआरपी किती छापायची याचे कोणतेही सूत्र नाही. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा असा विश्वास आहे की कोणत्याही उत्पादकाने व्यवसाय केला तर त्याला नक्कीच नफा मिळालाच पाहिजे परंतु व्यवसायाच्या नावाखाली प्रचंड नफा कमावणे चुकीचे आहे. निष्पक्ष व्यापार आणि व्यवहार हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मुख्य उद्दिष्ट आहे.

आज, MRP च्या नावाखाली, जवळजवळ 80% उत्पादक कमालीच्या किमती छापतात. जर उत्पादन खर्च 10 रुपये असेल तर किंमत 100 रुपये छापली जाते. वास्तविक उत्पादन खर्चामध्ये कच्चा माल, विविध उत्पादने तयार करण्यासाठी मशीनचे शुल्क, श्रम शुल्क, ओव्हरहेड शुल्क, वाहतूक शुल्क, शिक्षण शुल्क आणि वाजवी नफा यांचा समावेश होतो. पण आज प्रत्येक वस्तूवर छापलेली एमआरपी या उत्पादन शुल्कापेक्षा कितीतरी पटीने जास्त छापली जात आहे.

कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूची एमआरपी किंमत आणि विक्री किंमत पाहिली तर काही हजार रुपयांचा फरक असतो. तुम्ही कोणताही शर्ट, साडी, सलवार कमीज किंवा कुर्ती किंवा कोणताही तयार कपडा खरेदी करायला गेलात तर तुम्हाला त्याच्या बॉक्सवर एमआरपीची किंमत छापलेली दिसेल, जी चार ते पाच पट जास्त असते. तुम्ही स्वयंपाकघरातील भांडी, क्रॉकरी किंवा इतर काही खरेदी करायला गेलात तर त्यावर एमआरपीची किंमत छापली जाते.

तुम्ही कोणताही FMCG वस्तू विकत घेण्यासाठी गेलात, जसे टूथपेस्ट, पावडर, साबण आणि तुम्ही रोज वापरत असलेल्या इतर गोष्टींवर MRP किंमत हि कितीतरी पट जास्त छापली जाते. एमआरपी जास्त छापली जात असल्याने मोठमोठ्या मॉल्समध्ये बिनदिक्कतपणे 2 वर 3 मोफत वस्तू विकल्या जात आहेत. कोणत्याही खाद्यतेलावर छापलेली एमआरपी बाजारात छापलेल्या किमतीच्या जवळपास दुप्पट असते. पण गावातील दुकानदार त्याच एमआरपी दराने विक्री करतात. पुस्तकांवर भरमसाठ एमआरपी छापली जात असल्याने अनेक खासगी शाळा लोकांची लूट करत आहेत.

विशेषत: औषधांवर, वैद्यकीय उत्पादने ज्यामध्ये शस्त्रक्रिया साहित्य, रुग्ण उपकरणे (स्टॉकिंग्ज, बीपी मशीन, हीटिंग पॅड इ.) यांचा समावेश आहे, खूप जास्त MRP किमती छापल्या जातात. औषध ब्रँडेड असो वा जेनेरिक, MRP किंमत फुगलेल्या किमतीवर छापली जाते. मोठमोठी रुग्णालये, दवाखाने, डॉक्टर याचा फायदा घेतात. बरीचशी हॉस्पिटल्स रूग्णांना दवाखान्यातून/क्लिनिकमधून औषधे/पुरवठा घेण्यास भाग पाडतात आणि बिलात MRP किंमत आकारता आणि प्रचंड नफा कमावतात.

वास्तविक, प्रत्येक हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात ठोक औषधे खरेदी करते आणि त्यांना खरेदीत मोठ्या सवलती मिळतात परंतु ते रुग्णांना हा लाभ देत नाहीत. सरकारी हॉस्पिटलमधून तेच औषध खरेदी करताना ते 20%-30% कमी किमतीत खरेदी केले जाते, परंतु तेच औषध ऑनलाइन खरेदी केल्यास तुम्हाला 80% पर्यंत सूट मिळते कारण प्रत्यक्षात औषधाची MRP किंमत वाढविण्यात आलेली असते. अशा प्रकारे सरकार आणि सर्वसामान्य ग्राहक दोघांनाही जास्त किंमत मोजावी लागते.

लहान मुलाला लसीची गरज असते आणि त्यासाठी एमआरपीची किंमत खूप जास्त असते. डॉक्टरांवर अधिक भावनिक विश्वास असल्यामुळे लोक डॉक्टरांकडून लस किंवा औषधे घेण्यास प्राधान्य देतात. डॉक्टर तुमच्या आवडीच्या कंपनीचे औषध लिहून देतात आणि ते औषध जवळच्याच डॉक्टरांच्या दुकानात मिळते. कारण औषध उत्पादक कंपनी, वितरक आणि डॉक्टर यांची मिलीभगत असल्याने ते मिळणे अवघड असते. वास्तविक जनऔषधी योजनेतून सरकार खूप प्रयत्न करत आहे पण तरीही एमआरपी कायद्यामुळे सदर उत्पादक लोक कायद्याच्या कचाट्यात येत नाहीत.

कॅन्सर, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, ॲसिडीटी इत्यादी दैनंदिन घेतल्या जाणाऱ्या औषधांमध्ये भरपूर नफा होत आहे कारण MRP कायद्यात किती किंमत छापावी लागेल याची तरतूद नाही. भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे आणि त्यातील किमान 10% लोक रोजची औषधे जसे कर्करोग, रक्तातील साखर, रक्तदाब, कोलेस्टेरॉल इत्यादींची औषधे खरेदी करतात.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केवळ एका रक्तदाबाच्या औषधाचे ऑनलाइन सर्वेक्षण केले जे मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या औषधात टेल्मि 40 मिग्रॅ आणि अमलोडिपिन 5 मिग्रॅ आहे. (Telmisartan (40mg) + Amlodipine (5mg)) कोम्बिनेशन आहे यात उत्पादक वेगळे आहेत परंतु प्रत्येक कंपनीचे औषध कोम्बिनेशन तेच आहे. फक्त त्याचे ब्रँड नाव वेगळे आहे. एकच कंपनी परंतु दोन भिन्न ब्रँड नावे आणि समान कोम्बिनेशन परंतु किमतीत फरक असेही आढळले आहे. (कृपया सोबतचा तक्ता पहा)

बाजारात उपलब्ध असलेल्या या सर्व कंपन्यांची एमआरपी पाहिली असता त्यात बरीच तफावत दिसून आली. जेव्हा आम्ही दररोज घेतलेल्या एका गोळीच्या MRP ची तुलना केली तेव्हा एक अतिशय धक्कादायक सत्य समोर आले. एका कंपनीच्या एका गोळीची एमआरपी 3.67 रुपये आणि दुसऱ्या कंपनीच्या त्याच कोम्बिनेशनच्या एका गोळीची एमआरपी 23.30 रुपये होती. औषधाची रचना सारखीच होती पण दोन्ही कंपन्यांच्या किमतीत 6 पट पेक्षा जास्त फरक आढळला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात २२ कोटी लोकांना रक्तदाबाचा त्रास आहे. जर प्रत्येकाने स्वस्त औषध घेतले ज्याची किंमत प्रति गोळी 3.67 रुपये आहे, तर दररोज 80.74 कोटी रुपये खर्च येईल, परंतु जर प्रत्येकाने महाग औषध घेतले ज्याची एमआरपी डॉक्टरांच्या मते 23.30 रुपये आहे, तर दररोज 512 कोटी रुपये मोजावे लागतील.
एम आर पी मुळे केवळ एका औषधावर दररोज ५०० कोटींहून अधिक नफा जास्त घेटका जातो. गोळी तीच, औषधही तेच पण किंमत ५०० कोटी रुपये जास्त.

जर एखाद्या रुग्णाने हे महागडे औषध त्याच्या डॉक्टरांच्या किंवा हॉस्पिटलच्या प्रिस्क्रिप्शनद्वारे 20 वर्षांसाठी विकत घेतले तर त्याला 20 वर्षात 1.50 लाख रुपये जास्त मोजावे लागतील. भारतातील सर्व रुग्णांनी एकच औषध विकत घेतले तर 500 कोटी रुपये प्रतिदिन दराने 20 वर्षात 38 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होईल. बहुतेक ग्राहक हे बिल घेत नाहीत पण किमत मात्र mrp नुसार देऊन जातात पण काही दुकानदार हे एमआरपीवर विक्री केली असली तरी नंतर बिल मात्र कमी दाखवून सरकारचा जीएसटी आणि इन्कम tax दोन्ही हि खातात. त्यामुळे सर्व दुकानदारांना ऑनलाइन बिलिंग प्रणाली अनिवार्य असावी.

प्रत्येक कंपनीच्या औषधाची प्रक्रिया वेगळी असते, त्यामुळे औषधांच्या किमतीही वेगळ्या असतात, असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. सरकारने 900 हून अधिक कंपन्यांना समान प्रमाणात औषधी गोळ्या तयार करण्यासाठी परवाना आणि परवानगी दिली असेल, तर त्यांनी योग्य प्रमाणात चाचणी करून आणि आवश्यक ते प्रयोग करूनच औषध बाजारात विकण्याची परवानगी दिली आहे रुग्ण आणि ग्राहकांची दिशाभूल करून औषध कंपनी, रुग्णालय आणि त्याला साथ देणारे डॉक्टर खुलेआम ग्राहकांची लूट करत आहेत.
एखादे स्वस्त औषध चांगले नसेल किंवा त्याचा परिणाम समान नसेल तर सरकारने ते औषध बाजारात आणण्याची परवानगी दिली हे चुकीचे आहे. हे खरे असेल तर परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून कठोर कारवाई करावी.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारला एमआरपीसह उत्पादन किंमती छापण्यासाठी कायदा करण्याची विनंती केली आहे. आम्ही सरकारला विनंती करतो की एमआरपी प्रकाशित करण्यासाठी काही फॉर्म्युला तयार करावा आणि सर्व वस्तू वाजवी किमतीत बाजारात उपलब्ध होतील याची खात्री करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत. एमआरपीसोबतच किमान पहिली विक्री किंमत छापणे बंधनकारक केले पाहिजे कारण आता जीएसटी कायद्याने करात सुलभता आणली आहे.
तरी सरकारने यात जातीने लक्ष्य घालून सर्व ग्राहकांना दिलासा द्यावा हि विनंती.

सोबत : चार्ट

30/05/2024

प्रती,
१) माननीय उपभोक्ता मामले मंत्री,
उपभोक्ता मामले, खाद्य और सार्वजनिक वितरण मंत्रालय,
भारत सरकार, कृषि भवन, नई दिल्ली - 110 001
२) माननीय विधि एवं न्याय मंत्री,
विधि एवं न्याय मंत्रालय, चतुर्थ तल, ए-विंग, शास्त्री भवन, नई दिल्ली-110001.
विषय: अधिकतम खुदरा मूल्य (एमआरपी) के मुद्रण पर नियम/कानून का अधिनियमन बनाना तथा प्रथम विक्री मुल्य छापने के संदर्भ मे
महोदय,
एम आर पी याने अधिकतम खुदरा मुल्य यह कानून लाते वक्त सरकार ने अच्छा सोचा था क्योंकि उस वक्त वस्तु पर कीमत छापी जाती थी और टैक्सेस अतिरीक्त ऐसा भी लीख कर आता था. अलग अलग प्रकारके टैक्स होने के कारण वस्तु की कीमत हर जगह अलग अलग होती थी. इस लिए एक अच्छा सोच लेकर सरकारने एम् आर पी कानून लाया और हर वस्तु के पैकेट पर अधिकतम खुदरा मूल्य छापना अनिवार्य किया उसमे सभी प्रकार के टैक्सेस अंतर्भूत होगे. मगर इस कानून में कितना एम् आर पी छापना है इस के लिए कोई भी प्रावधान नहीं है. इस कानून में कोई भी फार्मूला नहीं है की कितनी एम् आर पी छापना है. अखिल भारतीय ग्राहक पंचायत यह मानती है की कोई भी उत्पादक बिज़नेस करता है तो उसको जरुर फायदा होना चाहिए मगर बिज़नेस के आड़ में बेसुमार फायदा कमाना यह गलत है. उचित व्यापार और व्यवहार यह अखिल भारतीय ग्राहक पंचायत का प्रमुख उद्देश है.
आज एम् आर पी के आड़ में तक़रीबन ८०% उत्पादक बेशुमार कीमत छापते है. उत्पादन लागत अगर १० रूपये है तो कीमत १०० रूपये छपते है. वास्तविक उत्पादन लागत में रॉ मटेरियल, विविध उत्पादन बनानने के लिए लगने वाले मशीन की चार्जेस, लेबर चार्जेस, ओवरहेड चार्जेस, ट्रांसपोर्टेशन चार्जेस, विद्न्यापन चार्जेस और उचित नफा अंतर्भूत होता है. मगर आज हर एक वस्तु पर जो एम् आर पी छापी जाती है वह इन उत्पादन चार्जेस के कई गुना ज्यादा होती है.
आप कोई भी इलेक्ट्रोनिक वस्तु की एम् आर पी कीमत और बिक्री कीमत देखेंगे तो उसमे कई हजार रूपये का अंतर होता है. आप अगर कोई शर्ट, साडी, सलवार कमीज या कुर्ती या कोई भी रेडी मेड कपडा खरीदने जाते है तो उसके डिब्बेपर छपे एम् आर पी कीमत देखेगे तो चार पाच गुना ज्यादा छपते है. आप कोई भी किचन का बर्तन, क्रोकरी या कुछ भी सामान खरेदी करने जायेगे तो उस पर भी बे हिसाब से एम् आर पी कीमत छापी होती है. आप कोई भी एफ एम् सी जी गुड्स खरीदने जायेगे तो उसपर भी एम् आर पी कीमत कई गुना ज्यादा छापी जाती है उसमे आप रोज लगने वाली टूथ पेस्ट, पाउडर, साबुन तथा एनी सभी चीजो पर एम् आर पी कीमत बहुत ज्यादा छापी होतो है. बड़े बड़े मॉल में २ पर ३ फ्री में वस्तु बिक रही है क्योंकि एमआरपी बेहिसाब से छपी जा रही है। कोई भी खाने की तेल पर जो एमआरपी छपी जाति है वह तकरीबन बाजार में मिलने वाले कीमत से दुगुना छपी जाति है। मगर गांव में बनिया वही रेट पर बिकता है क्योंकि एमआरपी छपी है. पुस्तकों पर भी भारी एमआरपी छपने की वजह से कई प्राइवेट स्कूल में लूट मचा रखी है।
खासकर दवा पर, मेडिकल उत्पादन जिसमे सर्जिकल सामग्री, मरीज को लगने वाले उपकरण (स्टॉकिंग, बीपी मशीन हीटिंग पैड इत्यादि) पर बहुत ज्यादा एम् आर पी कीमत छापी होती है. दवा चाहे ब्रांडेड हो या जेनेरिक हो एम् आर पी कीमत बढ़ा चढ़ा कर छापी ज्याती है. इसका गैरफायदा बड़े बड़े होस्पिटल, क्लिनिक, डॉक्टर लेते है. सभी मरीज को आपने ही हॉस्पिटल/क्लिनिक से दवा/सामग्री खरीदने को मजबूर किया ज्याता है और बिल में एम् आर पी कीमत लगाते है. वास्तविक हर हॉस्पिटल थोक में दवा खरीदते है तो उन्हें भारी भरकम छुट मिलती है मगर वे इसका फायदा मरीज को नहीं देते है. वही सरकारी हॉस्पिटल की दवा खरीदते वक्त २०% - ३०% कम कीमत पर खरेदी होती है मगर वही दवा ऑनलाइन खरेदी करनेसे ८०% तक छुट मिलती है क्योंकि असल में दवा की एम् आर पी कीमत बढाई होती है. इस तरह सरकार तथा सामान्य grahak दोनों को ज्यादा कीमत चुकानी पड़ती है. छोटे बच्चे को वेक्सिन की जरुरत होती है उस पर भी भरपेट एम् आर पी कीमत छापी ज्याति है. लोग डॉक्टर से ही वेक्सिन या दवा लेना पसंद करते है क्योंकि उन्हें भावनिक रूप से डॉक्टर पर ज्यादा विश्वास रहता है. डॉक्टर लोग आपने पसंद की कम्पनी का दवा प्रिस्क्रिपशन पर लिखकर देते है वह दवा उसी डॉक्टर की आस पास की दुकान पर मिलती है. दूसरी जगह वह बहुत मुस्किल से मिलती है क्योंकि दवा उत्पादन कम्पनी, डिस्ट्रीबुटर और डॉक्टर की मिलीभगत होती है. इसी कारण सरकार बहुत प्रयास कर रही है मगर फिरभी एम् आर पी कानून की वजह से वे लोग कानून की पकड़ में नहीं आते है.
कैंसर, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रोल, असिडीटी जैसी बहुत सारी रोज की लगने वाली दवा में बहुत मुनाफा खोरी हो रही है क्योंकि एम् आर पी कानून में कीमत कितनी छापनी है इसका प्रावधान नही है. भारत की आबादी १४० करोड़ है और उसमे से कम से कम १०% लोग रोज लगने वाली दवा जैसे कैंसर, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रोल की दवा खरीदती है.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केवल एक ब्लड प्रेशर की दवा जो भारी मात्रा में खपती है उसका ऑनलाइन सर्वेक्षण किया. इस दवा में telmisartan ४० mg तथा amlodipine ५ mg होता है. (Telmisartan (40mg) + Amlodipine (5mg)) केवल उत्पादक अलग मगर वही दवा और उसका ब्रांड नाम अलग ऐसी ९०० से अधिक कंपनी हमें मिली. कोई कम्पनी तो वही मगर ब्रांड नाम दो अलग अलग और दावा वही ऐसी भी मिली. (कृपया साथ में दिया गया चार्ट जरुर देखे)
हमने बाजार में मिलने वाली इन सारी कम्पनी का एम् आर पी देखा तो उसमे बहुत अंतर था. केवल एक गोली ज्यो रोज लगती है उसकी एम् आर पी की तुलना की तो बहुत चौकाने वाला सच सामने आया. एक कम्पनी की एक गोली की एम् आर पी रुपये 3.६७ थी तो दुसरे कम्पनी की एक गोली की एम् आर पी रुपये २३.३० थी. दवा का मिश्रण वही था मगर दो कम्पनी की कीमत में ६ गुना से अधिक का अंतर था.
जागतिक आरोग्य संघटन (World Health Organization) कि हिसाब से भारत मे २२ करोड लोगो को ब्लड प्रेशर कि बिमारी है. यांनी अगर सस्ती दवा कि गोली खाई जिसकी एक गोली की कीमत ३.६७ रूपये है तो रोज ८०.७४ करोड़ रुपये लग जायेगे मगर डॉक्टर के हिसाब से महँगी दवा जिसका एम् आर पी रुपये २३.३० है, उसका सेवन किया तो रोज ५१२.६ करोड़ रुपये खर्चा होगा.
केवल एक दवा से रोज ५०० करोड़ रूपये ज्यादा जाते है. गोली की मात्र वही, उसमे दवा भी वही मगर खर्चा ५०० करोड़ ज्यादा. अगर एक मरीज २० साल तक अपने डॉक्टर, हॉस्पिटल की परची से यह महँगी दवा खरीदता है तो उसे २१ साल में १.५० लाख रूपये ज्यादा खर्चा आएगा. और भारत के सभी मरीज वही दवा खरीदते है तो रोज ५०० करोड़ की हिसाब से २१ साल में ३८ लाख करोड़ रूपये से ज्यादा खर्चा हो जायेगा. कुछ दुकानदार एम् आर पी पर बिक्री करते है और बिल कम का करके सरकार का GST खाते है. इसी लिए ऑनलाइन बिलिंग सिस्टम अनिवार्य होना चाहिए.
कुछ डॉक्टर कहते है की हर एक कम्पनी की दवा की प्रोसेस अलग होती है इस लिए दवा की कीमते अलग अलग होती है. अगर गवर्नमेंट ने इन ९०० से अधिक कम्पनी को वही दवा की मात्रा वाली गोली की उत्पादन करने के लिए लायसेंनस दिया है, परमिशन दिया है, दवा की योग्य मात्रा में टेस्टिंग करके उसका जरुरी प्रयोग करने उपरांत ही यह दवा बाजार में बिकने के लिए परमिशन दिया है तो मरीज ग्राहक को भ्रमित करके दवा कम्पनी तथा हॉस्पिटल और उसे साथ देने वाले डॉक्टर खुले आम ग्राहक को लुट रहे है. अगर सस्ती दवा अच्छी नहीं है या उसका असर बराबर नही होता है तो वह दवा बाजार में लाने के लिए सरकारने परमिशन दी है यह गलत है. अगर यह सच है तो परमिशन देने वाले अधिकारी की जांच करवाए और सक्त करवाई करे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत गत कई सालो से केंद्र सरकार से अनुरोध करती आई है की एम् आर पी के साथ साथ उत्पादन मूल्य छपने का कानून बनाये. हम सरकार से अनुरोध करते है की एमआरपी छपने के लिए कुछ फॉर्मूला बनाए, उचित दाम में सभी वस्तु बाजार में मिलने के लिए उचित कदम उठाये. एमआरपी के साथ साथ कम से कम फर्स्ट सेल प्राइज छपना अनिवार्य करे क्योंकि अब GST कानून से टेक्स में सरलता आई है.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत के हमारे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नारायणभाई शाह जी को विधिवत रामलल्ला की प्रतिष्ठापना पर आमंत्रि...
22/01/2024

अखिल भारतीय ग्राहक पंचायत के हमारे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नारायणभाई शाह जी को विधिवत रामलल्ला की प्रतिष्ठापना पर आमंत्रित किया था

रोटी, कपड़ा और मकान की चिंता के साथ साथ, धर्म को भी मजबूत कीजिए........क्योंकि,जहाँ धर्म कमजोर होता हैवहाँ रोटी छीन ली ज...
19/01/2024

रोटी, कपड़ा और मकान की चिंता के साथ साथ, धर्म को भी मजबूत कीजिए........

क्योंकि,
जहाँ धर्म कमजोर होता है
वहाँ रोटी छीन ली जाती है,
कपड़े उतार लिये जाते हैं,
और
मकान जला दिये जाते हैं,

🙏 *राम राम*🙏🏻

अखिल भारतीय ग्राहक पंचायत का स्वर्ण जयंती वर्ष समारोह की शुरुवात माननीय डॉक्टर मोहनजी भागवत, सर संचालक राष्ट्रीय स्वयंसे...
09/09/2023

अखिल भारतीय ग्राहक पंचायत का स्वर्ण जयंती वर्ष समारोह की शुरुवात माननीय डॉक्टर मोहनजी भागवत, सर संचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के उद्घाटन भाषण से हुई, इस अवसर पर केंद्र सरकार के उपभोगता राज्य मंत्री श्री अश्विनी कुमार चौबेजी भी कार्यक्रम मे उपस्थित थे तथा उंनका भी मार्गदर्शन हूवा.

इस कार्यक्रम का व्हिडिओ रेकॉर्डिंग आप देख सकते हैं.

विजय सागर
केंद्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.

https://youtube.com/live/NCGl92LhneY?feature=share।

अखिल भारतीय ग्राहक , पंचायत स्वर्णजंयति वर्ष 2023

Address

Poona

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akhil Bhartiya Grahak Panchayat National Conference Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Akhil Bhartiya Grahak Panchayat National Conference Pune:

Share