26/08/2026
"विमानतळ उखडून टाकू, रेल्वेचे रुळ उपटून फेकू!" मनोज जरांगे पाटलांचा रौद्रवतार,
सरकारचे धाबे दणाणले!सरकारकडून येणाऱ्या नोटिसा आणि आंदोलनावर लादण्यात येणाऱ्या निर्बंधांमुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मुंबईत आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर आंदोलन करण्यावर निर्णय झाला तर जरांगे यांनी स्पष्ट केले आहे की, जर त्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला रोखण्याचा प्रयत्न झाला, तर थेट रेल्वे रुळ आणि विमानतळे उखडून टाकण्यात येतील. कोणत्याही दबावाला बळी न पडता आता हा लढा निर्णायक वळणावर पोहोचला आहे.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या या लढ्याला आणि जरांगे पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेला तुमचा पाठिंबा आहे का? कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की मांडा! 👇