Maharashtra (India)State news Marathi News Portal for Maharashtra
03/09/2024
25/06/2024
चिखलोली..शिव मंदिर तलाव,बरवी dam रोड परिसरातील ...ठाणेकर इमारती मधील रहिवासी .... कचरा आणि सांडपाणी प्रक्रिया ना करता उघड्यावर टाकून लोकांच्या अरोग्या शी खेळ...
स्वच भारत अभियान नियम टांगणीला
25/06/2024
चिखलोली..शिव मंदिर तलाव,बरवी dam रोड परिसरातील ...ठाणेकर इमारती मधील रहिवासी .... कचरा आणि सांडपाणी प्रक्रिया ना करता उघड्यावर टाकून लोकांच्या अरोग्या शी खेळ...स्वच भारत अभियान नियम टांगणीला
17/06/2024
*नालेसफाईची डेडलाईन 31 मे रोजीच संपली आहे. असे असूनही अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेलेला नाही. फक्त वरवरचा प्लास्टिकचा कचरा उचलला गेला. नाले पूर्ण क्षमतेने साफ न केल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याची शक्यता आहे. दरवर्षी हा प्रकार संपूर्ण पालिका हद्दीत पाहायला मिळतो. यंदाही ठाणे जलमय होणार हे निश्चित.*
*: मनीष वाघ*
*अनधिकृ शाळांना चाप बसवायचा असेल तर ही यादी जाहीर करतानाच त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारला तर शाळांवर वचक कायम राहील आणि नियमभंग न करणाऱ्या शाळांचे प्रमाण वाढल्यास शाळांना वारंवार नोटीस धाडण्याची वेळही प्रशासनावर येणार नाही.*
*- मनीष वाघ, पत्रकार*
*लोकसभा निवडणुकीआधी ‘या ‘वंचित’चं काय करायचं?’ या लेखात ‘आपला महाराष्ट्र’ या आपल्या पोर्टल वर काही मते मांडली होती. निवडणूक पार पडली आहे आणि निकालही* *जाहीर झाले आहेत. विरोधकांच्या महा विकास आघाडीने महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप प्रणीत युतीला* *चांगलाच तडाखा दिला आहे. तरीही, अॅड. प्रकाश आंबेडकरांचा ‘वंचित’ हा पक्ष मविआ सोबत असता तर अजून बराच फरक पडला असता असे म्हटले जात आहे. ‘वंचित’ला किती मते पडली याचे आकडे आता बाहेर येऊ लागले आहेत. या आकड्यांवर दृष्टिक्षेप टाकल्यावर पुन्हा प्रश्न पडतो आहे की,*
*आपला महाराष्ट्र डिजिटल*
*संपादक.- अॅड. मनोज वैद्य*
लेख,बातम्यांसाठी आणि जाहिरातीसाठी!
संपर्क-+91 78755 51192
09/06/2024
*बिरसा मुंडा यांच्या भाषणांनी लोक खूप प्रभावित झाले आणि त्यांनी ब्रिटिशांना कमकुवत करण्यासाठी कर भरण्यास नकार दिला. त्यांनी ‘अबुवा डिशूम, अबुवा राज' म्हणजे आपला देश-आपले शासन असा नवा नारा तयार केला. तेव्हापासून मुंडा समाजातील लोक त्यांना ‘धरती आबा' म्हणू लागले. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध बिगुल वाजवल्यावर त्यांना अटक करण्यात आली. हळूहळू त्यांची प्रकृती ढासळू लागली. अखेर 9 जून 1900 रोजी सकाळी 9 वाजता बिरसा यांचे निधन झाले.*
*लेखन : मनीष वाघ*
*आपला महाराष्ट्र डिजिटल*
*संपादक.- अॅड. मनोज वैद्य*
लेख,बातम्यांसाठी आणि जाहिरातीसाठी!
संपर्क-+91 78755 51192
08/06/2024
*8 जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो. समुद्र दूषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. या संदर्भातला प्रस्ताव 1992 मध्येच कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा परिषदेत मांडला. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने 2008 मध्ये मान्यता दिली. तेव्हापासून ‘द ओशन प्रोजेक्ट' या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने 8 जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो.*
*लेखन : मनीष वाघ*
Be the first to know and let us send you an email when Apla Maharashtra digital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.