Tribal News Today

Tribal News Today Exploring the lifestyle, vibrant cultures, tradition, and foods of India's diverse tribal communities
✨ ✨ Welcome to TribalTales India!

Here, we explore the amazing world of India's tribal communities. Join us to discover their interesting traditions, stories, and culture passed down through generations. Get ready for a journey filled with fascinating tales and unique insights into the lives of India's tribal people.

आदिवासींची नागपंचमी..https://youtu.be/_xWHGhNM8I4
29/07/2025

आदिवासींची नागपंचमी..

https://youtu.be/_xWHGhNM8I4

Tribal News Today | Adivasi News Channelपंचमी रेखाटन व पंचमी पूजन | आदिवासी सण-उत्सव, संस्कृती-परंपरा...नागपंचमी हा सण आदिवासी बांधव ‘पचवी’ .....

05/07/2025
19/06/2025

आपल्या शब्दसामर्थ्याने निसर्गाला वाचकांसमोर साजिवंत करणारे, मारुती चितमपल्ली!

वाघ, पक्षी, झाडं-झुडपं आणि आदिवासींच्या जगण्याशी त्यांनी जुळवलेला भावनिक बंध कुणीही विसरू शकणार नाही. त्यांच्या लेखणीतून निसर्ग बोलायचा… आणि त्या प्रत्येक पानातून वाचकांच्या मनात हिरवळ रुजायची.

‘रानवाटा’, ‘चिटकुल्या’, ‘प्राणीसंवाद’, ‘निसर्गवेध’ अशा त्यांच्या पुस्तकांनी हजारो वाचकांच्या मनात निसर्गाचं अनोखं विश्व उभं केलं. फक्त निरीक्षण नव्हे, तर त्यांनी निसर्गाशी संवाद साधला… आणि तो संवाद इतका जिवंत होता, की वाचक त्याच्याशी एकरूप व्हायचे.

त्यांचं जीवन म्हणजेच निसर्गसंवर्धनाचं मूर्त स्वरूप. पेंच, ताडोबा, नवेगावसारख्या अभयारण्यात काम करताना त्यांनी जंगलाचं आणि तिथल्या जीवांचं संरक्षण केलं, त्याचबरोबर त्यांची कहाणीही आपल्या पर्यंत पोहोचवली.

त्यांच्या कार्यासाठी त्यांना ‘अरण्यऋषी’ ही उपाधी मिळाली होती. तर जानेवारी 2025 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
मारुती चितमपल्ली हे केवळ सेवानिवृत्त वन अधिकारी नव्हते—त्यांचं संपूर्ण आयुष्यच निसर्गाच्या सेवेसाठी समर्पित होतं.

निसर्गाची भाषा जाणणारा हा माणूस, आज वयाच्या 93व्या वर्षी, अखेर निसर्गातच विलीन झाला.
द बेटर इंडिया तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🌿


[ Homage to Maruti Chitampalli | Tribute | Indian forest officer | Marathi naturalist writer | Raanvata Nisargayan Aaranayrishi | Environmental inspiration ]

25/04/2024

आपका एक वोट भारत के भविष्य को बचा सकता है 🇮🇳

जैसा कि हम सभी देख रहे हैं, हमारा प्यारा देश तानाशाही बनने के गंभीर खतरे में है -

❌ मीडिया बिक चुका है
❌ मणिपुर जल रहा है
❌ चंडीगढ़ और सूरत में चुनावी धोखाधड़ी से लाखों लोगों के लोकतांत्रिक अधिकार छीन लिए गए
❌ बाबा साहेब अंबेडकर के संविधान को बदलने कि घोषणा की जा रही है
❌ किसानों पर रबड़ की गोलियां और आंसू गैस चलाई गई
❌ हमारे ओलंपिक पहलवानों को एक बलात्कारी के खिलाफ प्रदर्शन करने पर पीटा गया
❌ विपक्षी नेता जैसे कि अरविंद केजरीवाल और हेमंत सोरेन को बिना किसी सबूत के जेल में डाल दिया गया
❌ केजरीवाल को इन्सुलिन समय पर नहीं दिया, जान से मारने की कोशिश है
❌ सुप्रीम कोर्ट के जजों पर दबाव है
❌ ईडी और सीबीआई बीजेपी के वाशिंग मशीन के कठपुतली बन गए हैं
❌ बलात्कारियों का मालाओं से स्वागत किया जा रहा है
❌ भारत के इतिहास में सबसे बड़ा घोटाला - इलेक्टोरल बॉन्ड घोटाला जनता से छिपाया गया

भारत विश्व का सबसे बड़ा लोकतंत्र हैं लेकिन अब विश्व की सबसे बड़ी तानाशाही बनने के कगार पर है । ज़रा सोचिए *भगत सिंह, नेताजी सुभाष चंद्र बोस, बाबा साहेब अंबेडकर और गांधीजी क्या सोचेंगे आज देश की यह हालत देख कर? क्या इसी दिन के लिए उन्होंने अपनी क़ुर्बानी दी थी?* एक सत्ता के भूके राजनेता के लिए हम ये विरासत नहीं खो सकते। बहुत महत्वपूर्ण है कि हम भारत के लोग जागें इससे पहले कि देर हो जाए। आप:

✅ शिक्षा के लिए वोट दें
✅ किसानों के लिए वोट दें
✅ महिलाओं के अधिकारों के लिए वोट दें
✅ पहलवानों के लिए वोट दें
✅ नौकरियों के लिए वोट दें
✅ स्कूलों के लिए वोट दें
✅ मणिपुर के लिए वोट दें
✅ लद्दाख के लिए वोट दें

✅ ऐसे नेता के लिए वोट दें जिनमें प्रेस कॉन्फ्रेंस देने की हिम्मत हो
✅ ऐसे नेता के लिए वोट दें जो झूठी गारंटियाँ न देता हो
✅ ऐसे नेता के लिए वोट दें जो पढ़ा लिखा और विनम्र हों

और सबसे महत्वपूर्ण:

✅ लोकतंत्र के लिए वोट दें
✅ इंडिया के लिए वोट दें 🇮🇳

*याद रखें*: अगर भारत पूरी तरह से तानाशाही बन जाता है,

☠️ आपकी आवाज हमेशा के लिए दबा दी जाएगी
☠️ सोशल मीडिया पूरी तरह से सरकार द्वारा नियंत्रित होगा
☠️ किसी भी मुद्दे पर कभी भी प्रदर्शन की अनुमति नहीं होगी
☠️ आप क्या खाते हैं, क्या पहनते हैं, क्या देखते हैं, यह सब सरकार द्वारा नियंत्रित होगा
☠️ जो सूरत और चंडीगढ़ में हुआ, वो पूरे हिंदुस्तान में होगा - 'एक राष्ट्र शून्य चुनाव'
☠️ जो कोई भी अपनी आवाज उठाएगा उसे जेल होगी
☠️ भारत उत्तर कोरिया की तरह बन जाएगा

लेकिन आपका एक वोट ☝️ यह सब बदल सकता है

☑️ इस संदेश को 100 लोगों को फॉरवर्ड करें। आइए जनता की ताक़त दिखाए, हम अपने संविधान को नहीं बदलने देंगे, हम अपने प्यारे देश को बचाएँगे । हम यह संदेश सभी 100 करोड़ मतदाताओं तक पहुँचाएंगे।

जय हिन्द, जय भारत 🇮🇳

भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐😔🙏
05/03/2024

भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐😔🙏

'हरिशचंद्रगडावर अडकलेल्या पर्यटकांना जीवनदान देणाऱ्या देवदुताचा जगण्यासाठी हृदयस्पर्शी संघर्ष...😭            परमेश्वर कध...
03/03/2024

'हरिशचंद्रगडावर अडकलेल्या पर्यटकांना जीवनदान देणाऱ्या देवदुताचा जगण्यासाठी हृदयस्पर्शी संघर्ष...😭

परमेश्वर कधी कुणाची कशी परीक्षा घेईल सांगता येत नाही. कुणाच्या आयुष्यात कधी किती संकटे येतील किंवा निर्माण होतील सांगणं तर फारच कठीण आहे. आज अशाच संकटात तो सापडलायं. कधीकाळी हरिश्चंद्रगडावर अडकलेल्या पर्यटकांना रात्री अपरात्री जीवनदान देणारा हा देवदूतच आज जगण्यासाठी धडपडतोय. घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत त्यातून आता कुठेतरी यशाच्या मार्गावर तो चालू लागला होता. गिर्यारोहण क्षेत्रात तो आता चांगलाच पारंगत होऊ लागला होता. गाईडच्या माध्यमातून तो दोन पैसे कमवून थकलेल्या आई- बाबांची भूक भागवू लागला होता व कुटुंबाला हातभार लावू लागला होता. परंतु काळाच्या मनात काही वेगळेच शिजत होते. शरीराच्या आतुन काहीतरी वेगळ्याच हालचाली घडतं होत्या. दोन घास पोटासाठी मिळावेत म्हणून शरीराच्या विकाराकडे तो दुर्लक्ष करू लागला होता. पुढ्यात काही भयंकर वाढून ठेवलंय हा विचार पण त्याने केला नव्हता. उपचारासाठी त्याने मुंबई गाठली खरी पण उपचाराचे ओझं पेलणार तर कसें? वृध्द माता पिता कुठून आणणार पैसे? पैसे मागावे तर कुणाकडे याच विचारांनी तो पुरता खचला. गेली सहा महिने तो याच विचारांच्या ओझ्याखाली पुरता दबून गेला. मित्र भेटीला गेले की त्याला उपचारांचा सल्ला द्यायचे खरे; पण उपचारासाठी पैसाच नाही हे सांगायला त्याने संकोच केला. अनेक वेदना सहन करत तो गेली कित्येक दिवस अनेक यातना घेऊन जगतोय. एक महिनाभरापूर्वी तो आजारी असल्याबाबतची बातमी कानावर आली आणि ती ऐकून मी अक्षरशः हादरून गेलो. कारणही तसेच होते, हा तरुण उपचार घेण्यासाठी तयारच नव्हता. त्याला अनेक वेळा उपचार घेण्यासाठी मित्रांनी विनवण्या केल्या परंतु तो नाहीच म्हणत होता. सह्याद्रीच्या कुशीतच मला विसावा घ्यावासा वाटतो असे उत्तर तो देत होता. दोन वर्षांपूर्वी त्याची आणि माझी भेट रात्री हरिश्चंद्रगडावर झाली त्या भेटीचे कारणही रेस्क्युच होते. प्रतिक तळेकर नावाचा मुलगा तीन दिवस हरिश्चंद्रगडावर धुक्यात भटकत होता. त्याला गडावरून खाली उतरण्याचा मार्गच सापडत नव्हता. शेवटी तीसऱ्या दिवशी तो रात्री आम्हाला सापडला होता याचं श्रेय पण जगण्यासाठी धडपडणाऱ्या या देवदूतासच दिले पाहिजे.
कारण हा देवदूत आणि त्याचा मित्र जुन्नर दरवाजाने प्रतीकला शोधायला हरिश्चंद्रगडावर गेले होते. माझी टीम टोलारखिंडी मार्गे शोध घेत होती तर बेलपाड्यातुन नळीच्या वाटेने कमळू पोकळा व त्यांचे बंधू दोघेच अंधारात नळीच्या वाटेने वर येत होते. हरिश्चंद्रगडाच्या बालेकिल्ल्याच्या दक्षिणेस या देवदूतासच प्रतिक भेटला व आमचा व त्यांचा संपर्क तेथेच जवळ घडून आला; तिच माझी आणि या देवदूताची प्रथम भेट होती. त्यानंतर गेल्या वर्षी पावसाळ्यात हा देवदूत पुन्हा एकदा समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. हरिश्चंद्रगडावर एका तरूणाचा मृत्यू झाला होता. त्या मृताच्यासोबत चार जणांसह एक बारा वर्षांचं पोरगं जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत होतं. त्या संकटात सापडलेल्यांना संकटमोचक बनून शोधून काढायचं काम व त्यांना सुखरूप खाली आणण्याचं काम याच देवदूताने अर्थात जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर गावचे भूमीपुत्र बाळू चहादू रेंगडे यानेच केले होते. अशा अनेक रेस्क्युंमध्ये संकटमोचक बनून बाळू रेंगडे अनेकांच्या मदतीला धावून गेला.
महिनाभरापूर्वी मी सकाळ सन्मान पुरस्कारासाठी मुंबईला गेलो होतो. जाता जाता मुंबईमध्ये मी स्तंभलेखक संजय नलावडे यांच्या घरी भेट देण्यासाठी गेलो होतो. तिथे बाळूचा विषय निघाला आणि बाळू गंभीर आजारी असल्याचे मला समजलं. आकुर्डी येथील ट्रेकर संग्राम कुलकर्णीसरांनी सुरूवातीला बाळूला मदत केल्याचेही नलावडेसरांनी सांगितले. सर.. काहीही झालं तरी बाळूला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वोतोपरी मदतीसाठी पुढाकार घेऊयात असा आमचा निर्धार झाला. पुरस्कार स्वीकारला खरा; पण बाळू काही डोक्यातून बाहेर पडेनाच, ज्याने कुटुंबाचा व स्वतःच्या जिवाचा विचार न करता अनेकांना जीवनदान दिले तोच आज संकटात आहे. रात्रीचा प्रवास करून सकाळी जुन्नरला पोहचलो. बाळूची भेट घेऊन त्याला कोणत्याही परिस्थितीत उपचारासाठी तयार करायचेच हा निर्धार केला होता. सकाळी बाळूच्या मोबाईलवर कॉल केला आणि पलिकडून महिलेचा आवाज कानी पडला, 'हॅलो...बाळूकडे द्या त्याच्याशी बोलायचे आहे' म्हटले तर महिलेचा आवाज खोल गेला, 'बाळूची पत्नी बोलतेय, आम्ही त्यांना घेऊन मुंबईला जात आहे, त्यांची तब्येत जास्तच खराब होत चाललीयं व ते मला जगायचंय म्हणतात' असे ते शब्द होते. क्षणांत कुणी उकळलेले तेल कानात ओतावे व ज्या वेदना व्हाव्यात त्याहीपेक्षा भयंकर वेदना ह्रदयात निर्माण झाल्या. काही क्षण सुन्न झाल्यासारखे झाले. आता कुठे आहात? विचारले तर मूरबाड सोडले म्हणून सांगितले. काळजी करू नका म्हणून सांगितले व मोबाईल कॉल कट केला.
लागलीच स्तंभलेखक संजय नलावडे सरांना फोन केला व बाळू उपचारासाठी मुंबईत येतोय सांगितले. बाळू उपचार घेण्यासाठी तयार झाल्याचे ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला, ते पण तयारीला लागले. गेली महिनाभर बाळूच्या कुटुंबासोबत मदतीला नलावडे सरांनी अंजना राणे मॅडमच्या सहकार्याने खूप धावपळ केली. मोफत सुविधा मिळवून देण्यासाठी जीवाचं रान त्यांनी केले. विविध शारिरीक चाचण्या घेण्यासाठी प्रयत्न केले. राहण्यासाठी व उपचारासाठी धावपळ केली. यादरम्यान नलावडे सरांची व माझी सल्लामसलत फोनद्वारे चालूच होती. आर्थिक मदत तर आपण आव्हानाच्या माध्यमातून जमा करू असे ठरलेच होतं. चाचण्या, रिपोर्ट आल्यानंतर पुढे उपचारांची दिशा ठरणार होती. काही कामानिमित्त नलावडे सर दोन दिवस गावाला आले होते आणि मागे बाळूचे रिपोर्ट हातात आले होते. 'Malignant tumor मुळे बाळूची स्थिती फारच नाजूक असून आता फार उशीर झालाय,' असे डॉक्टरांनी सांगितले होते. पहा जमले तर येथेच जसा शक्य आहे तसा उपचार घ्या असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यांना काय माहित म्हाताऱ्या आई-बापांच हा आधारच येथे आडवा झालायं. कोठून पैसे खर्च करतील या काळजाच्या तुकड्यासाठी? बाळूला सत्य समजलं होतं. बायकोला रडत रडतच तो सांगत होता, 'चला आपला गावच बरा हाय; जे काय व्हायचं ते आता गावाकडच्या दऱ्याखोऱ्यांच्या समक्षच होऊ दे, माळरानावरील मांडवात एक टेन्ट लाऊन दे, तेच माझ्यासाठी सह्याद्रीच्या कुशीतील रूग्णालय असेल.' आज सकाळी नलावडेसरांना फोन केला तेव्हा समजले की बाळूला घेऊन घरचे खिरेश्वरकडे निघालेत. पैसा नाही कसे उपचार घेणार बाळू? न उलगडणारे कोडे आहे. सह्याद्रीची माती किती दिवस या बाळूला आपल्या सोबत ठेवतेयं माहीत नाही? येणाऱ्या काळात म्हातारे आई - बाप कोणता दगड काळजावर ठेऊन या दुःखाला समोर जाणार आहेत?
मित्रांनो हात जोडून एकच विनंती असेल की, आपण त्याचं दुःख जरी दूर करू शकलो नाही तरी कमीत कमी आर्थिक हातभार लावून बाळूने दिलेल्या जीवनदानाची जाण म्हणून या कुटुंबाला आधार देऊ. अर्थात; जर आपली इच्छा असेल तर आणि तरच... पुढील बॅंक खाता क्रमांकावर...

श्री. बाळु चहादू रेंगडे
बॅंक ऑफ महाराष्ट्र
खाता क्रमांक - 60300320091
IFSC code MAHB0001116
गुगल पे नंबर 9370996422

✍️ रमेश खरमाळे, माजी सैनिक
जुन्नर

३१ वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन - २०२४ सिल्वासा - दादरा नगर हवेली | LIVE | 15.01.2024https://www.youtube.com/li...
14/01/2024

३१ वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन - २०२४
सिल्वासा - दादरा नगर हवेली | LIVE | 15.01.2024

https://www.youtube.com/live/j5R3Z5Oum4o?si=HYkeKOvPVaeSKkhe



Aadivasi Ekta Parishad's31st Adivasi Sanskrutik Ekta Mahasammelan - 2024 | LIVESilvassa (Dadra Nagar Haveli) - 15-01-2024Source: Adivasi TV

३१ वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन - २०२४ सिल्वासा - दादरा नगर हवेली | LIVE | 14.01.2024   Adivasi's - The Aborigi...
14/01/2024

३१ वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन - २०२४
सिल्वासा - दादरा नगर हवेली | LIVE | 14.01.2024



Adivasi's - The Aborigines of India

Adivasi Sanskrutik Ekta Mahasammelan, Selvas - 2024

आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन - 2024 (LIVE)Day - 1 (14/01/2024) - सिल्वासा, दादरा-नगर हवेली
14/01/2024

आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन - 2024 (LIVE)
Day - 1 (14/01/2024) - सिल्वासा, दादरा-नगर हवेली

Adivasi Sanskrutik Ekta Mahasammelan, Selvas - 2024

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शाळवाडी गावातील आदिवासी वसाहतीवर दरड कोसळून झालेली दुर्घटना मन पिळवटून टाकण...
21/07/2023

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शाळवाडी गावातील आदिवासी वसाहतीवर दरड कोसळून झालेली दुर्घटना मन पिळवटून टाकणारी आहे. दरडीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती आहे. अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल अशी प्रार्थना.
या दुर्घटनेतील मृत्यूमुखी आदिवासी बांधवांना भावपूर्ण आदरांजली... 🙏💐😔

२४ जुलै को एकही टाईम पुरे देश के आदिवासी संघटन, नेता, अपने जिला कलेक्टर, एसडीएम को राष्ट्रपति महोदया के नाम कार्यकर्ता द...
21/07/2023

२४ जुलै को एकही टाईम पुरे देश के आदिवासी संघटन, नेता, अपने जिला कलेक्टर, एसडीएम को राष्ट्रपति महोदया के नाम कार्यकर्ता देंगे #मणिपुरहिंसा के खिलाफ कार्रवाई का निवेदन.
हर ग्रुप पर फैला दो। व्हाॅटस्अॅप, ट्विटर, फेसबुक जाम कर दो।
↗️मान. महामहिम राष्ट्रपति द्रोपदी मुर्मू जी के नाम ज्ञापन देना है।

प्रति,
महामहीम राष्ट्रपती महोदया,
जोहार।

विषय - हम भारत के आदिवासी मणिपूर की इस भयानक दुख की घड़ी में सोशल मीडिया पर हो रहे वायरल फोटो वीडियो के आधार पर दोषियों के खिलाफ कारवाई की आपसे मदद की गुहार कर रहे हैं ।

महोदया,
आप इस विशाल और विविध संस्कृतियों वाले देश की संवैधानिक प्रमुख और पांचवीं-छठी अनुसूची वाले आदिवासी क्षेत्रों की अभिरक्षक हैं।
देशभर के हम आदिवासी लोग मणिपुर में पिछले दो महीने से जारी हिंसा पर स्तब्ध और दुखी हैं। इस दुख को अभी दो दिन पहले सामने आए वीडियो ने, जिसमें बंधक बनायी गयी दो कूकी आदिवासी महिलाओं के साथ हैवानियत हो रही है, और इनके साथ गैगरेप किया गया है, ने न केवल भारत के 700 से अधिक आदिवासी समुदायों को बल्कि समूचे नागरिक समाज को भारी सदमें में डाल दिया है। हम मानते हैं कि महिलाओं के साथ किया जाने वाला हैवानियत महज एक अपराध नहीं वरण यह मानवीयता को भयानक घाव देने का कुकृत्य होता है।
आदिवासी समाज भारतवर्ष के निर्माता और मूल निवासी हैं। हमे भारत का संविधान स्वीकार हैं क्योंकि हम ‘लोकतंत्र’ पर चलने वाले , लोकतंत्र जीने वाले लोग है। लेकिन आदिवासी लोगों को संवैधानिक अधिकारों से वंचित रखा जा रहा है और जब वे अपने अधिकारों की रक्षा के लिए संगठित होकर सरकार तक बात पहुंचाना चाहते हैं तो उन्हें इस तरह की बर्बर कार्रवाइयों और हैवानियत का सामना करना पड़ता है। इस तरह की क्रूर और अमानुषिक घटनाएं न केवल किसी भी नागरिक समाज के लिए शर्मनाक हैं बल्कि भारतीय लोकतंत्र और संविधान के खिलाफ किया गया सबसे जघनतम अपराध है।
आपसे आग्रह करते हैं कि आदिवासी महिलाओं के साथ हुए इस हैवानी अपराध के प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष सभी दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की जाए। मणिपुर में दो महीने से चल रही हिंसा को रोकने के लिए तत्काल हरसंभव प्रशासनिक और कानूनी उपाय किए जाएं |
↗️मुख्य मांगे
0️⃣व्हिडिओ में दिख रहे मणिपुर महिलाओं पर अत्याचार, गॅगरेप और हत्या के गुनहगारों को तुरंत फाॅसी दी जाए।
1️⃣मणिपुर मुख्यमंत्री बिरेन सिंह तुरंत इस्तीफा दे।
2️⃣मणिपुर में राष्ट्रपति शासन लागू हो।
3️⃣आदिवासीयों के लिए सेपरेट अॅडमिनीस्ट्रेशन हो। 4️⃣आदिवासी क्षेत्रों और जमिनों की सुरक्षा बढ़ा दी जाए। आदिवासी जमीन हस्तांतरण एवं अधिग्रहण रोकथाम के लिए उपलब्ध कानून ओर ज्यादा सक्त किए जाएं।।
5️⃣अॅक्टाॅसिटी अॅक्ट ओर ज्यादा कठोर किया जाए।
6️⃣अनुसुचित क्षेत्रों में बसे अन्य लोगों के तुरंत विस्थापन और पुनर्वास की प्रक्रिया शुरू की जाए।

अपने संघटन या निजी लेटरहेड पर मांगे महामहिम के नाम सौपनी है। रॅली के साथ महिलाओं का विशेष सहभाग निश्चित किया जाए।

-निवेदक :- संपूर्ण आदिवासी समाज।

मणिपूर हिंसा आणि अत्याचार!  [तीव्र निषेध]अनुसूचित जमाती यादीत मैतेयी चा समावेश आणि विरोध यामुळे सुरु झालेल्या वादातून गे...
21/07/2023

मणिपूर हिंसा आणि अत्याचार! [तीव्र निषेध]

अनुसूचित जमाती यादीत मैतेयी चा समावेश आणि विरोध यामुळे सुरु झालेल्या वादातून गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर पेटलय, अनेक हिंसक घटना होत आहेत. मे महिन्यातील अतिशय निंदनीय अत्याचाराचे व्हिडीओ आता वायरल झाले आणि चर्चा होते आहे. *हिंसा/अन्याय/अत्याचार बद्दल निषेध!*💥

दुर्दैवाने, *सत्तेसाठी काहीही या सध्याच्या राजकीय सुत्रा मुळे राज्यात आणि देशभरात विचित्र वातावरण* झाले आहे. सामान्य माणूस म्हणून आपल्या संवेदना जिवंत ठेवून आपल्या सभोवताली होणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवून व्यवस्थेला प्रश्न विचारात राहणे महत्वाचे आहे. समाज जागरूकतेसाठी हातभार लावूया, let's do it together! जल जंगल जमीन जीव ... आदिवासीत्व. जोहार!
___________________________
_अधिक माहितीसाठी पुढील लिंक चे व्हिडीओ नक्कीच बघावे._

▪️ *Modi बोले,* संसद में हंगामा मगर Manipur Viral Video पर इन *10 सवालों के जवाब नहीं मिले* https://youtu.be/kctvBzSFaaM (हिंदी, २८.३२ मिनिटे)

▪️REVEALED - How the Manipur Viral Video Exposed a *Political Coverup by the Govt.* 6https://youtu.be/lsMJoFxpdco (हिंदी, २०.५५ मिनिटे)

▪️ *What is happening in Manipur?* https://youtu.be/BlGyAH5NSKQ (हिंदी, २२.१९ मिनिटे)

▪️WHO kept Manipur Burning for 2 months? | *Arrogance or incompetence?* https://youtu.be/1WBLR1mlwX4 (हिंदी, २३.३९ मिनिटे)

▪️मणिपुर: क्या मोदी *दोषियों को सज़ा दे पाएंगे?* https://youtu.be/U1F1UEhnjgI (हिंदी, १०.५० मिनिटे)

▪️PM Narendra Modi Takes Off On His US Tour *Even As Manipur Burns,* What's In Store for India? https://youtu.be/1ZmioI42Uqk (हिंदी, २४.३९ मिनिटे )

LT Premium जॉइन करने के लिए नीचे दिए लिंक पर क्लिक करें: https://www.youtube.com/channel/UCx8Z14PpntdaxCt2hakbQLQ/joinIn a that surfaced from ...

Address

Kalyan
421301

Telephone

+919076250790

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tribal News Today posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tribal News Today:

Share