Samachar Hub

Samachar Hub I still believe that if your aim is to change the world, journalism is a immediate short-term weapon

17/05/2026
12/05/2026

देशाला सरकारसाठी जगायला लावणं हे लोकशाहीचं लक्षण नाही — ती जनतेच्या सहनशीलतेची परीक्षा आहे.

30/04/2026
हे विधेयक ज्या पद्धतीने आणलं गेलं आहे, ते ताबडतोब लागू न करता भविष्यात ढकलण्याचा डाव आहे. आणि त्यावर प्रश्न विचारला की म...
18/04/2026

हे विधेयक ज्या पद्धतीने आणलं गेलं आहे, ते ताबडतोब लागू न करता भविष्यात ढकलण्याचा डाव आहे. आणि त्यावर प्रश्न विचारला की महिलांचा अपमान असं लेबल लावायचं हीच खरी राजकीय ढोंगबाजी आहे. थोडक्यात सांगायचं तर महिलांच्या हक्कांसाठी लढणं आणि सरकारच्या अर्धवट, दिखाऊ निर्णयावर बोट ठेवणं यात फरक असतो.

तुषार शाळीग्रामसारख्यांनी अर्धवट माहितीवर ढोल बडवण्यापेक्षा थोडं तथ्य समजून घेतलं तर बरं होईल.

महिला आरक्षण विधेयकाला विरोध नाही, तर त्याच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत आणि तोही महिलांच्या खऱ्या प्रतिनिधित्वासाठी. हे जाणूनबुजून लपवलं जातंय.

काँग्रेसने स्पष्ट भूमिका मांडली आहे की महिलांना आरक्षण आत्ताच मिळालं पाहिजे, ४–५ वर्षांनी नाही, OBC आणि इतर मागासवर्गीय महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाचा विचार झाला पाहिजे, Delimitation आणि जनगणनेच्या नावाखाली महिलांचं आरक्षण लांबणीवर टाकणं म्हणजे सरळ फसवणूक आहे.

म्हणून आधी पूर्ण चित्र समजून घ्या, मगच नारीशक्तीचा अपमान अशी फेक घोषणा करा. नाहीतर हेच दिसतं की मुद्दा महिलांचा नाही, तर फक्त राजकीय प्रोपगंडाचा आहे.

संपादकीय

गांधी परिवाराचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे! महिलांना त्यांचे हक्क मिळवून देणाऱ्या 'महिला आरक्षण विधेयकाला' विरोध करून त्यांनी नारीशक्तीचा अपमान केला आहे. महिलांचा विकास हाच आमचा ध्यास, पण गांधी परिवाराचा मात्र महिलांना फक्त 'धोका'! 🚩
MaharashtraaIndian National Congress - Maharashtraashtra

न्याय धर्म पाहून होणार का, की गुन्हा पाहून?जर खरंच हिंदूंच्या अस्मितेसाठी एवढा आक्रोश असेल, तर मगअशोक खरात प्रकरणात कुठे...
10/04/2026

न्याय धर्म पाहून होणार का, की गुन्हा पाहून?
जर खरंच हिंदूंच्या अस्मितेसाठी एवढा आक्रोश असेल, तर मग
अशोक खरात प्रकरणात कुठे होता हा बुलडोझर?
रेवंडे प्रकरणात कोणाचं कंबरडं मोडलं?
स्वारगेट बलात्कारप्रकरणात थेट न्याय कुठे गेला?
👉 तेव्हा शांतता, आणि आता आक्रमकता हा न्याय नाही, हा निवडक रोष आहे. धर्मरक्षक सरकार म्हणणं सोपं आहे, पण खरी कसोटी काय? सत्तेत बसून सर्व नागरिकांना समान न्याय देणं!

जर खरंच गुंडगिरीला थारा नसेल, तर गुन्हेगार कोणताही असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती कोर्टाच्या मार्गाने, कायद्याने झाली पाहिजे.

थेट न्याय हा शब्द लोकशाहीत धोकादायक आहे. कारण उद्या तोच थेट न्याय कोणावरही लागू होऊ शकतो. म्हणून स्पष्ट भूमिका एकच
👉 ना धर्माच्या नावावर हिंसा
👉 ना राजकारणासाठी निवडक आक्रमकता
👉 फक्त कायद्याच्या चौकटीत समान न्याय

बाकी घोषणांनी नाही, कारवाईनेच सरकारचं खरं रूप दिसतं..

हिंदुत्वावर होणारा अन्याय आता कदापि सहन केला जाणार नाही! गोरेगावातील दंगलखोरांना जशास तसे उत्तर मिळाले आहे. हे धर्मरक्षक देवाभाऊंचे सरकार आहे, लक्षात ठेवा, इथे अधर्माला आणि गुंडगिरीला अजिबात थारा नाही! हिंदूंच्या अस्मितेशी खेळणाऱ्यांचे कंबरडे मोडल्याशिवाय आमचे सरकार शांत बसणार नाही.
सावधान ! आता अन्याय नाही, तर थेट न्याय होईल!🔥🚩

Pattern Fadnavis

Address

Vikram Mudranalay, Daily Sindhudurg Samachar
Kankavli
416602

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samachar Hub posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samachar Hub:

Share