30/10/2020
सिन्नरला तीन एकर ऊस जळून खाक!!!
सिन्नर : सिन्नर तालुक्यातील सावतामाळी नगर येथे तीन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये दोन शेतकऱ्यांचे ऐन उत्पन्न मिळण्याच्या काळामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले तीन एकर क्षेत्रामध्ये अंदाजे 140 टनाच्या आसपास उत्पन्न निघाले असते.
अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/
https://t.me/mahanews24maharashtra