29/10/2020
ठाणे -रासायनिक सांडपाण्यामुळे मच्छीमारीवर दुष्परिणाम!!
अनेक वर्षांपासून तारापूर एमआयडीसी च्या कारखान्यातून सोडण्यात येणारे प्रदूषण पाणी हे 25 एम एल डी सीटीपी च्या क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे 35 ते 40 एम एल डी इतके सोडले जात आहे त्यामुळे सातपाटी नवापूर दांडी , उच्च आळी मुरबे परिसरांतील खाड्यांमध्ये जैवविविधता नष्ट झाली तर शेत जमीन नापीक बनली.
अधिक माहितीसाठी : https://mahanews24.in/
https://t.me/mahanews24maharashtra