Tejas Khaire

Tejas Khaire ● DM For Paid Promotion & Collab �
● For Any Business Inquiries �
● Email : [email protected]

*बाबासाहेब म्हणजे काळ आणि युगाच्या पुढे पाहणारा महामानव*जगाच्या इतिहासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे एकमेव महापुरुष आहेत...
05/12/2025

*बाबासाहेब म्हणजे काळ आणि युगाच्या पुढे पाहणारा महामानव*

जगाच्या इतिहासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे एकमेव महापुरुष आहेत की, ज्यांनी आपल्या एकाच हयातीमध्ये एक ‘राज्यघटना’ जाळली. आणि, त्याच हयातीमध्ये दुसरी राज्यघटना दिली.” ‘मनुस्मृती’ नावाची एक घटना (दुर्घटना) बाबासाहेबांनी जाळली आणि ‘भारतीय संविधान’ नावाची राज्यघटना देशाला दिली. मानवतावादी राज्यघटना बाबासाहेबांनी दिल्यामुळेच आधुनिक भारत घडू शकला.

बाबासाहेबांनी अवघ्या ६५ वर्षाच्या एका जन्मात हजारों वर्षांचा इतिहास आरपार बदलून टाकला. बाबासाहेब तूम्ही रचलेला इतिहास सांगायलाही आणि ऐकायलाही आमचं आयुष्य कमी पडायला लागलं. बाबासाहेब हे का करु शकले तर ते नामदेव ढसाळांच्या शब्दात सांगता येईल.
"हजारो वर्ष तुम्ही शस्त्र पारतली,
परंतु इथला कोपरा सुद्धा हलला नाही,
बाबासाहेब, तुम्ही फक्त पेन उचललात
आणि अवघा इतिहास बदलत गेला."

आज अनेक विद्यार्थ्यांना अनुकुल परिस्थिती असताना शिक्षण सोडतांना दिसतात. अपयश आल्यामुळे आत्महत्या करतात. परंतु प्रतिकूल परिस्थिती असतांना प्रसंगी वर्गाच्या बाहेर राहुन, उपाशी राहून बाबसाहेब आंबेडकर शिकत राहिले आणि त्यामुळेच ते जागतिक किर्तीचे महामानव ठरलेत. म्हणून शिक्षण घेतांना - संघर्ष करतांना आजच्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श - प्रेरणा म्हणून डॉ. बाबसाहेब आंबेडकर असायला हवेत. म्हणजे कोणताही विद्यार्थी आत्महत्या करणार नाही, अर्ध्यावर शिक्षण सोडणार नाही.

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे काळाच्या पुढे पाहणारे आणि अनेक युगांच्या पुढचा विचार सांगणारे व्यक्ती होते. त्यांनी सांगितलेली मानव कल्याणाची प्रत्येक गोष्ट आपणा सर्वांनाच स्वीकारावी लागत आहे. त्यामुळेच ते फक्त भारताचेच नाही तर संपूर्ण जगाच्या मानवमुक्तीच्या लढ्याचे दिशा देणारे महामानव ठरलेत. अशा महामानवला महापरीनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन...!!!
===== अनिल भुसारी =====
तुमसर, जि. भंडारा

श्रद्धांजली गीत येत्या 4 डिसेंबर सायंकाळी ठीक 6 वाजता Tejas Khaire YouTube Channel वर पाहायला मिळेल
02/12/2025

श्रद्धांजली गीत येत्या 4 डिसेंबर सायंकाळी ठीक 6 वाजता Tejas Khaire YouTube Channel वर पाहायला मिळेल

01/12/2025

हे अशी व्यक्ती महत्व आहे ज्यांना कवींचा वारसा लागला आहे. यांच्या वडिलांचे नाव गोवर्धन पाटील आहे. गोवर्धन पाटील यांनी लिहलेले खूप अजरामर गीते आहेत ज्यांना आपण लहापणापासून ऐकत आलो आहे. *उदा. काळाराम मंदिर चवदाळ तळे* ,हे गीत ( माणूस असूनी तुम्हा माणसांना माणुसकीची जाणं नाही निंदे पणा सोड चल उठ गोवर्धन जगण्यात या शान नाही ) असे कित्येक गाणी यांच्या वडिलांनी लिहिली त्यांच्या पाऊलवार पाऊल टाकत संजयजी गोवर्धन पाटील यांनी देखील खूप गीते लीहलेली आहेत त्यातीलच त्यांच्या लेखणीतून साकार झालेले सागर ही रडला हे गीत लवकरच तुम्हाला आपल्या तेजस खैरे युट्यूब चॅनल वर पाहायला मिळेल

संविधान दिनानिमित्त,भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकारडॉ.बाबासाहेब आंबेडकरयांना विनम्र अभिवादन व सर्व भारतीयांना संविधान द...
26/11/2025

संविधान दिनानिमित्त,भारतीय संविधानाचे
एकमेव शिल्पकार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांना विनम्र अभिवादन व सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! ❤️🌼

19/11/2025

बाप माझा भिमराव आंबेडकर ❤️💯

15/11/2025
14/11/2025

बाबासाहब की जय जयकार है

26/10/2025

हे बी बाबासाहेबानं दिलं र माझ्या बाबासाहेबानं ❤️

Address

Nagpur
440001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tejas Khaire posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tejas Khaire:

Share

Category