Mass Maharashtra

  • Home
  • Mass Maharashtra
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बिलोली येथे भारताच्या ७९ वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण डॉ.वाडेकर यांच्या हस्ते संपन्न."...
16/08/2025

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बिलोली येथे भारताच्या ७९ वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण डॉ.वाडेकर यांच्या हस्ते संपन्न.

"१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली गुटखा, तंबाखू, मुक्तीची शपथ"

[ बिलोली प्र - सुनिल जेठे ]

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बिलोली येथे भारताच्या ७९ वा स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण १५ ऑगस्ट शुक्रवार रोजी स.७:३५ वा.आयोजित संपन्न झाला. कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गणपती हुल्लाजी वाडेकर यांच्या हस्ते महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्य दिनाचा समारंभ संपन्न करण्यात आला.

स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने तंबाखू, गुटखा, सिगारेट, बिडी मुक्तची शपथ व कुष्ठरोग पिडित व्यक्ती मतभेद करणार नाही, मी कुष्ठरोगी व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी सल्ला देऊन मदत करीन, याबाबत शपथ व प्रतिज्ञा घेण्यात आली.

गुटखा, सिगारेट, बिडी मुक्तची शपथ व कुष्ठरोगी व्यक्तीबद्दल समस्या व समाजात गैरसमज असलेला दुर व्हावे म्हणून गुटखा, कुष्ठरोगी व्यक्तीबद्दल शपथ व प्रतिज्ञा घेण्यासाठी सुचना तालुका आरोग्य अधिकारी गणपती वाडेकर यांनी केली.

स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहणासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गणपती वाडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती पूरी, डॉ.नेहा हाके व अदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी कार्यालय बिलोली येथे प्रशासकीय ध्वजारोहण क्रांती डोंबे यांच्या हस्ते संपन्न."उपविभागीय अधिकारी क्रांती...
16/08/2025

उपविभागीय अधिकारी कार्यालय बिलोली येथे प्रशासकीय ध्वजारोहण क्रांती डोंबे यांच्या हस्ते संपन्न.

"उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी उपस्थितांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा"..

[ बिलोली प्र - सुनिल जेठे ]

बिलोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयाच्या वतीने १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताच्या
७९ वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव व आनंद साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी महा शुरविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली म्हणून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. म्हणून भारतामध्ये स्वातंत्र्याची भारतीयांनी त्याची आठवण करून दरवर्षी १५ ऑगस्ट २०२५ रोजी तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण शहरातील प्रशासकीय कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयाचा ध्वजारोहण क्रांती डोंबे यांच्या हस्ते करून स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा डोंबे यांनी उपस्थितांना दिल्या.

स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना पोलीस प्रशासनाकडून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंतोजी यानी सलामी दिल्यानंतर राष्ट्रगीत व संविधान प्रस्थाविकेचे वाचन करून प्रतिज्ञा शपथ घेतली.

यावेळी तहसीलदार गजानन शिंदे, महसूल विभागाचे नायब तहसीलदार बालाजी मिठ्ठेवाड, नायब तहसीलदार आर.जी.
चव्हाण, पू.वि.नायब तहसीलदार सुषमा पोहळ, श्रा.सं.यो.वि.ना.त.परळीकर, माजी आमदार गंगाधरराव पटणे, ता.आ.अ.गणपती वाडेकर, गटविकास अधिकारी श्रीवास पद्दमवाड, ता.कृ.अ.तिडके, माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे, नागनाथ तुमोड, इंद्रजित तुडमे, राजू गादगे संदिप
कटारे, अमजद चाऊस, रा.काँ.पा.चे शहर अध्यक्ष समिर पटेल, साबेर पटेल, बिलोली पो.स्टे.चे पो.नि.अतुल भोसले, स.पो.उप.नि. कमल शिंदे यांच्यासह शहरातील विविध शाळेची विद्यार्थिनी व विद्यार्थी शिक्षकवृंद, नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपसथित झाले होते.

तर सुत्रसंचलन मुकिंदर कुडके यांनी केले तर आभार उपस्थितांचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी मानले.

16/08/2025

उपविभागीय अधिकारी कार्यालय बिलोली येथे प्रशासकीय ध्वजारोहण क्रांती डोंबे यांच्या हस्ते संपन्न.

"उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी उपस्थितांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा"..

[ बिलोली प्र - सुनिल जेठे ]

बिलोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयाच्या वतीने १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताच्या
७९ वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव व आनंद साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी महा शुरविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली म्हणून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. म्हणून भारतामध्ये स्वातंत्र्याची भारतीयांनी त्याची आठवण करून दरवर्षी १५ ऑगस्ट २०२५ रोजी तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण शहरातील प्रशासकीय कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयाचा ध्वजारोहण क्रांती डोंबे यांच्या हस्ते करून स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा डोंबे यांनी उपस्थितांना दिल्या.

स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना पोलीस प्रशासनाकडून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंतोजी यानी सलामी दिल्यानंतर राष्ट्रगीत व संविधान प्रस्थाविकेचे वाचन करून प्रतिज्ञा शपथ घेतली.

यावेळी तहसीलदार गजानन शिंदे, महसूल विभागाचे नायब तहसीलदार बालाजी मिठ्ठेवाड, नायब तहसीलदार आर.जी.
चव्हाण, पू.वि.नायब तहसीलदार सुषमा पोहळ, श्रा.सं.यो.वि.ना.त.परळीकर, माजी आमदार गंगाधरराव पटणे, ता.आ.अ.गणपती वाडेकर, गटविकास अधिकारी श्रीवास पद्दमवाड, ता.कृ.अ.तिडके, माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे, नागनाथ तुमोड, इंद्रजित तुडमे, राजू गादगे संदिप
कटारे, अमजद चाऊस, रा.काँ.पा.चे शहर अध्यक्ष समिर पटेल, साबेर पटेल, बिलोली पो.स्टे.चे पो.नि.अतुल भोसले, स.पो.उप.नि. कमल शिंदे यांच्यासह शहरातील विविध शाळेची विद्यार्थिनी व विद्यार्थी शिक्षकवृंद, नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपसथित झाले होते.

तर सुत्रसंचलन मुकिंदर कुडके यांनी केले तर आभार उपस्थितांचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी मानले.

16/08/2025

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बिलोली येथे भारताच्या ७९ वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण डॉ.वाडेकर यांच्या हस्ते संपन्न.

"१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली गुटखा, तंबाखू, मुक्तीची शपथ"

[ बिलोली प्र - सुनिल जेठे ]

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बिलोली येथे भारताच्या ७९ वा स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण १५ ऑगस्ट शुक्रवार रोजी स.७:३५ वा.आयोजित संपन्न झाला. कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गणपती हुल्लाजी वाडेकर यांच्या हस्ते महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्य दिनाचा समारंभ संपन्न करण्यात आला.

स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने तंबाखू, गुटखा, सिगारेट, बिडी मुक्तची शपथ व कुष्ठरोग पिडित व्यक्ती मतभेद करणार नाही, मी कुष्ठरोगी व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी सल्ला देऊन मदत करीन, याबाबत शपथ व प्रतिज्ञा घेण्यात आली.

गुटखा, सिगारेट, बिडी मुक्तची शपथ व कुष्ठरोगी व्यक्तीबद्दल समस्या व समाजात गैरसमज असलेला दुर व्हावे म्हणून गुटखा, कुष्ठरोगी व्यक्तीबद्दल शपथ व प्रतिज्ञा घेण्यासाठी सुचना तालुका आरोग्य अधिकारी गणपती वाडेकर यांनी केली.

स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहणासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गणपती वाडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती पूरी, डॉ.नेहा हाके व अदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

06/07/2025

कें.रा.पो.दलातील सुरेश नागोराव जाधव यांचा देशसेवापूर्ती सोहळा संपन्न...

सिआरपीएफ दलात सुरेश जाधव यांची ४० वर्षे देशसेवा; नातेवाईक,मित्रमंडळाच्या वतीने स्वागत सत्कार..!

[ बिलोली प्र - सुनिल जेठे ]

बिलोली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील एका सामान्य कुटुंबातील समृर्तीशेस राहूबाई नागोराव जाधव यांच्या पोटी जन्माला आलेले मुलगा सुरेश जाधव यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलातून ४० देशसेवा पूर्ण करून सुखरूप सेवानिवृत्त झालेल्या जाधव यांच्या जन्मभुमी व मातृभूमी आपल्या नांदेड जिल्हा बिलोली गावी परत जावध आले असता नातेवाईक,
मित्रमंडळाच्या वतीने जंगी आसा स्वागत सत्कार सोहळा संपन्न झाला.

सर्वप्रथम नांदेड येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा, छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण अभिवादन करून थेट आपल्या मातृभूमी बिलोली येथे ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा,छत्रपती शिवाजी
महाराजांच्या च्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण अभिवादन केले,
सीआरपी सुरेश नागोराव जाधव यांच्या स्वागत सत्कारासाठी या कार्यक्रमासाठी अनेक उपासक उपासिका शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर सर्व मित्र परिवार सर्व कुटुंबातील सदस्य,नातेवाईक,आप्तेष्ट सर्व महिला भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

सूरेश जाधव यांनी वयाच्या १८ व्या वर्षी सीआरपीमध्ये भरती होऊन त्यांनी सीआरपीच्या देशसेवा नोकरीसाठी जात असताना त्या ठिकाणी त्यांची समृर्तीसेस आई त्यांना म्हणत होती की, घरी आपल्या इथं दुसरी कुठली तरी सर्विस करशील तू तेवढ्या लांब वरती जाऊ नको बेटा असे म्हणाले,तेव्हा आईचे धेर्यवाढवून त्यांची समजूत काढून मला देशाची सेवा करायची आहे आई म्हणत आपल्या डोळ्यासमोर सीआरपीएफ चेस्वप्न उराशी बाळगून सीआरपीएफ मध्ये सामील झाले,सुरेश जाधव यांचा जन्म ०२/०६/१९६५ लाख झाला असुन त्यांनी कें.पो.दलात सर्वप्रथम गुजरात मध्ये भरती तद्नंतर पंजाब, नागालेंड, मिझोरम, त्रिपूरा, जमुकश्मिर, आसाम, सिलांग, लाख ले, शेवटी छत्तीसगड सेक्टर मध़न बिलासपूर सेक्टर सेवानिवृत्त झाले,आजपर्यंत त्यांनी ४० वर्षे देशसेवेसाठी जीव ओतून सि.आर.पी.एफ. मध्ये काम करताना ६ वर्ष शिपाई, ३ वर्ष सेसलाईट, ३ वर्ष नायक, ३ वर्ष हावलदार, ३ सहाय्यक उपनिरीक्षक, ३ वर्ष निरीक्षक अश्या विविध पदे सांभाळून वयाच्या ६० वर्षांपर्यंत देशसेवा करून ३० जुन २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले.

सुरेश जाधव यांना सेवा करत असताना अनंत अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते या सेवेमध्ये अनंत त्याग सहन करावा लागतो कुटुंबाचा परिवाराचा नातेवाईकाचा अनेक गोष्टींचा त्यांना त्या सहन करावा लागला तेव्हा कुठेही न डगमगता त्यांनी सर्विस शेवटपर्यंत त्या ठिकाणी देशसेवा करत सीआरपीएफ ते उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचून त्यांनी सेवानिवृत्त झाले तद्नंतर आपल्या मातृभूमी बिलोली येथे परत आले.असता प्रकाश पोवाडे, साईनाथ शिरोळे यांनी सुरेश जाधव यांच्या देशसेवेबद्दल मनोगत व्यक्त केला.

यावेळी बिलोली व तालुक्यातील नातेवाईक, मित्रमंडळ,श्रीनिवास पा.चव्हाण, इंद्रजित तुडमे, लक्ष्मणराव जाधव, गंगाधर सोनकांबळे, शिवाजी गायकवाड, सय्यद रियाज, रत्नाकर जाधव, संदिप कटारे, डॉ.दिपक जाधव, संजय जाधव, नागरीक व देशप्रेमी उपस्थित झाले होते. तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ते आभार धम्मपाल जाधव यांनी मानले होते.

कें.रा.पो.दलातील सुरेश नागोराव जाधव यांचा देशसेवापूर्ती सोहळा संपन्न... सिआरपीएफ दलात सुरेश जाधव यांची ४० वर्षे देशसेवा;...
06/07/2025

कें.रा.पो.दलातील सुरेश नागोराव जाधव यांचा देशसेवापूर्ती सोहळा संपन्न...

सिआरपीएफ दलात सुरेश जाधव यांची ४० वर्षे देशसेवा; नातेवाईक,मित्रमंडळाच्या वतीने स्वागत सत्कार..!

[ बिलोली प्र - सुनिल जेठे ]

बिलोली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील एका सामान्य कुटुंबातील समृर्तीशेस राहूबाई नागोराव जाधव यांच्या पोटी जन्माला आलेले मुलगा सुरेश जाधव यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलातून ४० देशसेवा पूर्ण करून सुखरूप सेवानिवृत्त झालेल्या जाधव यांच्या जन्मभुमी व मातृभूमी आपल्या नांदेड जिल्हा बिलोली गावी परत जावध आले असता नातेवाईक,
मित्रमंडळाच्या वतीने जंगी आसा स्वागत सत्कार सोहळा संपन्न झाला.

सर्वप्रथम नांदेड येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा, छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण अभिवादन करून थेट आपल्या मातृभूमी बिलोली येथे ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा,छत्रपती शिवाजी
महाराजांच्या च्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण अभिवादन केले,
सीआरपी सुरेश नागोराव जाधव यांच्या स्वागत सत्कारासाठी या कार्यक्रमासाठी अनेक उपासक उपासिका शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर सर्व मित्र परिवार सर्व कुटुंबातील सदस्य,नातेवाईक,आप्तेष्ट सर्व महिला भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

सूरेश जाधव यांनी वयाच्या १८ व्या वर्षी सीआरपीमध्ये भरती होऊन त्यांनी सीआरपीच्या देशसेवा नोकरीसाठी जात असताना त्या ठिकाणी त्यांची समृर्तीसेस आई त्यांना म्हणत होती की, घरी आपल्या इथं दुसरी कुठली तरी सर्विस करशील तू तेवढ्या लांब वरती जाऊ नको बेटा असे म्हणाले,तेव्हा आईचे धेर्यवाढवून त्यांची समजूत काढून मला देशाची सेवा करायची आहे आई म्हणत आपल्या डोळ्यासमोर सीआरपीएफ चेस्वप्न उराशी बाळगून सीआरपीएफ मध्ये सामील झाले,सुरेश जाधव यांचा जन्म ०२/०६/१९६५ लाख झाला असुन त्यांनी कें.पो.दलात सर्वप्रथम गुजरात मध्ये भरती तद्नंतर पंजाब, नागालेंड, मिझोरम, त्रिपूरा, जमुकश्मिर, आसाम, सिलांग, लाख ले, शेवटी छत्तीसगड सेक्टर मध़न बिलासपूर सेक्टर सेवानिवृत्त झाले,आजपर्यंत त्यांनी ४० वर्षे देशसेवेसाठी जीव ओतून सि.आर.पी.एफ. मध्ये काम करताना ६ वर्ष शिपाई, ३ वर्ष सेसलाईट, ३ वर्ष नायक, ३ वर्ष हावलदार, ३ सहाय्यक उपनिरीक्षक, ३ वर्ष निरीक्षक अश्या विविध पदे सांभाळून वयाच्या ६० वर्षांपर्यंत देशसेवा करून ३० जुन २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले.

सुरेश जाधव यांना सेवा करत असताना अनंत अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते या सेवेमध्ये अनंत त्याग सहन करावा लागतो कुटुंबाचा परिवाराचा नातेवाईकाचा अनेक गोष्टींचा त्यांना त्या सहन करावा लागला तेव्हा कुठेही न डगमगता त्यांनी सर्विस शेवटपर्यंत त्या ठिकाणी देशसेवा करत सीआरपीएफ ते उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचून त्यांनी सेवानिवृत्त झाले तद्नंतर आपल्या मातृभूमी बिलोली येथे परत आले.असता प्रकाश पोवाडे, साईनाथ शिरोळे यांनी सुरेश जाधव यांच्या देशसेवेबद्दल मनोगत व्यक्त केला.

यावेळी बिलोली व तालुक्यातील नातेवाईक, मित्रमंडळ,श्रीनिवास पा.चव्हाण, इंद्रजित तुडमे, लक्ष्मणराव जाधव, गंगाधर सोनकांबळे, शिवाजी गायकवाड, सय्यद रियाज, रत्नाकर जाधव, संदिप कटारे, डॉ.दिपक जाधव, संजय जाधव, नागरीक व देशप्रेमी उपस्थित झाले होते. तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ते आभार धम्मपाल जाधव यांनी मानले होते.

सरपंच आरक्षणात गाव पातळीवरील प्रस्थापित लोकप्रतिनिधींना संधी !------------[ नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी - गजानन चौधरी ...
02/07/2025

सरपंच आरक्षणात गाव पातळीवरील प्रस्थापित लोकप्रतिनिधींना संधी !
------------
[ नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी - गजानन चौधरी ]

तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी तहसील कार्यालयात बिलोली उपविभागीय अधिकारी सौ. क्रांती डोंबे यांच्या उपस्थितीत दि. १ जुलै रोजी आरक्षण काढण्यात आले यात तालुक्यातील मांजरम, घुंगराळा, गडगा, कोलंबी, कोकलेगाव, शेळगाव गौरी, टेंभुर्णी हुस्सा व कुष्णूर सारखी महत्वाची गावे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. त्यामुळे भावी सरपंचाच्या आनंदाला उधाण आले आहे.

नायगाव तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या दरम्यान होणाऱ्या तालुक्यातील ८० ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत दि. २५ एप्रिल रोजी तहसील कार्यालयात काढण्यात आली. हे आरक्षण दि.५ मार्च २०२५ पासून पुढील पाच वर्षांसाठी असणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. जाहीर झालेल्या आरक्षणानुसार गावातील पुढारी निवडणुकीच्या तयारीला लागले होते. परंतु नव्याने आरक्षण काढण्याबाबत राज्याचे अव्वर सचिव बा.म. आसोले यांच्या १६ जुनच्या पत्रानुसार जुने आरक्षण रद्द झाले. त्यामुळे दि. १ जुलै रोजी बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी सौ. क्रांती डोंबे यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार सौ. धम्मप्रीया गायकवाड, नायब तहसीलदार विजय येरावाड, सतीश कुलकर्णी, अल्लामवाड, साईनाथ भंडारे अदिंची उपस्थिती होती.
---------
अनु. जाती अनु. जमाती
तलबिड, राजनगर, कोठाळा, पिंपळगाव, मुस्तापूर, गोदमगाव, सोमठाणा, खंडगाव (अ.जाती महिला) मुगाव /मुगाव तांडा, कहाळा बु., वंजरवाडी, चारवाडी, टाकळी त.ब., मरवाळी तांडा, खैरगाव, निळेगव्हाण व धुप्पा. अनु. जमाती मरवाळी-कोपरा व रातोळी, महिला - होटाळा व रुई खु.
--------
इतर मागासवर्गीय.......
इतर मागासवर्गीय - कारला त.मा., माहेगाव, कुंटूर, टाकळी बु., दरेगाव, बळेगाव, इकळीमाळ, सांगवी, इज्जतगाव बु, डोंगरगाव व मनूर. महिला - ईकळीमोर, शेळगाव छत्री, हिप्परगा जा, पळसगाव- टाकळगाव, सुजलेगाव, बरबडा, राहेर व नरसी. मेळगाव, सावरखेड, केदारवडगाव.
--------
सर्वसाधारण
टाकळी त.मा, धानोरा त.मा. सातेगाव, घुंगराळा, परडवाडी, कहाळा खु, सालेगाव, कांडाळा, हंगरगा, लालवंडी, कोकलेगाव, कोलंबी, गडगा, पाटोदा, कुष्णूर, मांजरम, मोकासदरा, ताकबिड, बेटकबिलोली. महिला - नरंगल, मांडणी, धनंज, हुस्सा, आलुवडगाव, शेळगाव गौरी, भोपाळा, रुई बु., देगाव, औराळा, गोळेगाव नायगाव वाडी, कु़ंचेली, टेंभुर्णी, अंतरगाव, बेंद्री, अंचोली, रानसुगाव वजिरगाव, नावंदी,

समाज परिवर्तनासाठी सर्व संघटनेचे गटबंधन होणे महत्त्वाचे---- डॉ.प्रकाश हिवराळे ![  नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी - गजानन ...
02/07/2025

समाज परिवर्तनासाठी सर्व संघटनेचे गटबंधन होणे महत्त्वाचे---- डॉ.प्रकाश हिवराळे !

[ नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी - गजानन चौधरी ]

महाराष्ट्रामध्ये प्राचीन कालखंडापासून ते आज पर्यंत वेगवेगळ्या चळवळी उदयास आल्या आहे आणि आज कार्यरत असल्या तरी त्या विखुरलेल्या दिसतात म्हणून समाज बदल घडलेला नाही तेव्हा समाज परिवर्तनासाठी सर्व संघटनेचे गटबंधन होणे अत्यंत महत्त्वाचे ठरते असे ठाम मत प्रसिद्ध विचारवंत प्रा.डॉ.प्रकाश हिवराळे यांनी आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले.
नायगाव शहरातील जनता हायस्कूल येथील कै. बळवंतराव पाटील चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे नवनिर्माण सांस्कृतिक मंच शाखा नांदेडच्या वतीने आयोजित केलेल्या एक दिवशीय चर्चासत्र कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्रा डॉ प्रकाश हिवराळे मुंबई तर व्याख्याते म्हणून प्रो. दिलीप चव्हाण,कॉम्रेड प्रवीण नाडकर स्वागताध्यक्ष अँड अरविंद देशपांडे यासह प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. शंकर गड्डमवार, कॉम्रेड बाबुराव कुंभरगावे, सत्यशोधक समाज जिल्हाध्यक्ष दत्ता तुमवाड, माजी प्राचार्य ह.सं.खंडगावकर, कष्टकरी संघटनेचे राज्यसचिव कॉम्रेड देवराव आईलवार यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी शाहीर चंद्रकांत गायकवाड यांच्या क्रांतिकारी गीतांनी सदर चर्चा सत्राला सुरुवात झाली अँड अरविंद देशपांडे यांनी प्रस्तावनेतून आपली भूमिका मांडली तर उपस्तरीय चळवळी आणि वर्ग संघर्षातील अंतर संबंध यावर सखोल मार्गदर्शन प्रो.दिलीप चव्हाण यांनी केले आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ .हिवराळे म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक संघटना उद्यास आले आहे शेतकरी संघटना, कष्टकरी संघटना, कामगार संघटना, आदिवासी संघटना, दलित पॅंथर इत्यादी या छोट्या छोट्या संघटना आज समाज परिवर्तनासाठी एकत्र येणे महत्त्वाचे ठरते कारण संघटनेचे गटबंधन झाल्याशिवाय आणि जात-पात धर्मभेद विसरून संविधानिक मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळी बळकट होतील असेही ते म्हणाले सदर चर्चासत्र कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार माधव बैलकवाड यांनी तर आभार देवराव आईलवार यांनी मानले यावेळी कॉम्रेड दिनेश कुचेकर पुणे,डॉ.प्रभाकर गायकवाड, नागोराव वाघमारे, शंकर गायकवाड,दिनेश कोंचमवाड, दिगंबर वाघमारे, गणपत पवार,प्रा.हनुमंत हांडे, किशनराव देशमुख, एम के बैलकवाड,बाबुराव देवाले, धोंडीबा वाघमारे,गणपत रेड्डी, धोंडीबा कांबळे,दिगाबर सूर्यवंशी, यासह अनेकांची उपस्थिती होती.

नायगाव तालुक्यात हळदीच्या पिकाची लागवड सर्वत्र जोमाने ! नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी.                         निसर्ग शे...
15/06/2025

नायगाव तालुक्यात हळदीच्या पिकाची लागवड सर्वत्र जोमाने !

नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी.

निसर्ग शेतकऱ्यांना हुलकावण्या देत असताना शेतकऱ्याने शेतातील पेरणीसाठी टाकलेले पैसे सुद्धा पिकाच्या स्वरूपात परत मिळत नसल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासन सदैव चुकीचे अमिषा दाखवून भुलथापा दिल्याने व शेतीच्या मालाला भाव न दिल्यामुळे उदासीन झालेला शेतकरी आता सोयाबीन कपाशी पेक्षा पिवळ्या सोन्याला भाव समजले जाणाऱ्या हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे आवश्यक नायगाव तालुक्यात पाहावयास मिळत आहे. राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असे थापा देत शेतकऱ्यांना केवळ झुलवण्याचे काम करीत असताना शेतकऱ्याच्या कपाशी सोयाबीन तूर चना आदी मालाला भाव मिळत नसल्यामुळे यावर्षी पाण्याचे स्त्रोत ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे अशा ठिकाणी शेतकरी पिवळे सोने समजले जाणाऱ्या हळदी या पिकाची लागवड सर्वत्र मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे दृश्य पहावयास मिळत असून लागवडीसाठी आलेल्या मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत असल्यामुळे रोजगारात समाधान व्यक्त होत आहे
https://massmaharashtra.com/turmeric-sowing-in-naigaon/

*मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क*.
*नायगाव प्रतिनिधी-गजानन चौधरी*

नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करावा – गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटील ! https://massmaharashtra.com...
15/06/2025

नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करावा – गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटील !
https://massmaharashtra.com/the-school-entrance-ceremony-of-the-new-academic-year-should-be-celebrated-with-enthusiasm-block-education-officer-suresh-patil/

मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क
नायगाव प्रतिनिधी-गजानन चौधरी

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी - गजानन चौधरी ] सन 2025-2026 या नविन शैक्षणिक वर्षाची सुरवात करतांना शाळेच्या पहिल्या दिवशी "...

खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण शेतकऱ्यांच्या बांधावरhttp://youtube.com/post/UgkxRALrmO2kf8r1VYYE-0c4gLVCbumd69sb?si=V3cdH...
15/06/2025

खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण शेतकऱ्यांच्या बांधावर

http://youtube.com/post/UgkxRALrmO2kf8r1VYYE-0c4gLVCbumd69sb?si=V3cdHFmJAuoKe3mD

*मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क*
*नायगाव प्रतिनिधी-गजानन चौधरी*

खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण थेट शेतकऱ्यांच्या बांधावर. [ नायगाव बा.ता.प्रतिनिधी - गजानन चौधरी ] जिल्ह्यात विविध .....

रामतीर्थ पोलीस ठाण्यातील सपोनि श्रीधर जगताप यांना निरोप तर सपोनि विक्रम हराळे यांचे स्वागत[ नायगाव बाजार तालुका प्रतिनिध...
15/06/2025

रामतीर्थ पोलीस ठाण्यातील सपोनि श्रीधर जगताप यांना निरोप तर सपोनि विक्रम हराळे यांचे स्वागत

[ नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी ]

रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांची बदली दि.१२ जुन रोजी झाल्याने त्यांना पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांच्या वतीने आज दि.१३ जुन रोजी नरसी येथील पोलीस चौकीच्या प्रांगणात निरोप देण्यात आला तर त्यांच्या जागी नुकतेच रुजू होऊन पदभार स्विकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांचे पोलीस, नागरिक व पोलीस पाटील संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

रामतीर्थ पोलीस ठाण्यात आपला कार्यकाळ चांगल्या प्रकारे सांभाळणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांची प्रशासकीय बदली झाल्याने त्यांना मोठ्या भावूक वातावरणात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेट वस्तू देवून पुष्पवृष्टी करीत सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून निरोप देण्यात आला.

तर त्यांचे जागी परभणी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यातून बदलून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांचे याचवेळी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी नरसी येथील पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल, यादवराव भेलोंडे, नयुम पटेल, जेष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे, गोविंद नरसीकर, गंगाधर गंगासागरे, आनंदराव सुर्यवंशी, धम्मदीप भद्रे, मुस्तफा कुंचेलीकर, पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच अनेक नागरिकांची उपस्थिती होती.

==========चौकट=========
कार्यक्रमालाच्या सुरूवातीस अहमदाबादहून लंडनकडे जाणारं एअर इंडियाचे विमान मेघाणीनगर परिसरात तांत्रिक बिघाडामुळे कोसळलं. या अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना देखील करण्यात आली.
==================
www.massmaharashtra.com

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Mass Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mass Maharashtra:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share