03/09/2025
कधीकधी आपल्या भावना व्यक्त करायला शब्द कमी पडतात. अशावेळी डोळे बंद करून शांतपणे स्वामींशी मनातल्या मनात संवाद साधा. तुमची मौन प्रार्थना, तुमचे न बोललेले शब्द त्यांच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतात. कारण ते तुमच्या हृदयाचा आवाज ऐकतात. कमीत कमी दहा सेकंद वेळ काढून ||श्री स्वामी समर्थ|| लिहा.
🤫 श्री स्वामी समर्थ 🤫