27/10/2025
आयुष्यात वादळे येतील आणि जातील, पण स्वामींवरचा विश्वास हा असा पर्वत आहे, जो कधीही डळमळत नाही. त्या विश्वासाच्या आधारावर उभे रहा, कोणतेही वादळ तुम्हाला पाडू शकणार नाही,
तुमची श्रद्धाच तुमचे सर्वात मोठे रक्षण करेल. संकटे येतात आणि जातात, पण स्वामींची कृपा कायम राहते, ते तुम्हाला प्रत्येक वादळातून सुखरूप बाहेर काढतील. कमीत कमी दहा सेकंद वेळ काढून ||श्री स्वामी समर्थ|| लिहा.