06/05/2026
राज्यात महिलांवर अत्याचार वाढले असून अधिकाऱ्यांच्या बदल्या मध्ये पैसे घेतले जातात.
प्रत्येक ऑफिस मध्ये पैसे दिल्या शिवाय अधिकारी काम करत नाहीत.आमदार राहुल पाटील यांचा आरोप.
महाराष्ट्रात गोंधळ सगळा उडाला असून शिवसेना आत्ता रस्त्यावर आली असून आम्ही सरकारला नीट केल्या शिवाय राहणार नाही.
राज्यात महिलांवर वाढत असलेच्या आत्याराच्या घटनेवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा राहुल पाटील यांची मागणी.