Vishwa Samvad Kendra - Kokan

Vishwa Samvad Kendra - Kokan Vishwa Samvad Kendra is a Media Research & Communication Organization with a difference - a differenc Vishwa Samvad Kendra, is a well known National Network.
(1)

Vishwa Samvad Kendra, Mumbai is a media centre with a difference- a difference defined by its motto; "Samvadat Souhardam"; Amity through interaction. The mighty national resources through which the country is currently passing makes it necessary. Vishwa Samvad Kendra, is known for providing news of National interest and importance to Media in many forms, thus working in the awakening of National Interest through out India. We welcome all the people connected with journalism in any form and specially the students of Mass Communication & Media. Your contributions are of great value to us.

16/08/2026
आज 80वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर नागपुर स्थित महाल कार्यालय में आयोजित कार्यक्रम में पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी ...
15/08/2026

आज 80वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर नागपुर स्थित महाल कार्यालय में आयोजित कार्यक्रम में पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी ने ध्वजारोहण किया।

13/08/2026

मराठ्यांचा इतिहास पराक्रमासोबतच हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा इतिहास आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेत स्वाभिमान आणि भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाची व्यापक दृष्टी होती. मराठ्यांनी पुढे भारतभर लढत स्वराज्याच्या विचाराचा विस्तार केला. अटक ते कटकपर्यंतचा हिंदवी साम्राज्याचा भौगोलिक विस्तार हा भारतीय संस्कृतीच्या प्रतिकारपर्वाचे प्रतीक होता. विभाजन विभीषिका समजून घेत असताना छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राष्ट्राच्या सीमा आणि संस्कृतीविषयी काय सांगतात, जाणून घेऊया या व्हिडिओतून.
श्री. अविनाश धर्माधिकारी : फाळणीचा खरा इतिहास

13/08/2026

फाळणीची रेषा १९४७ मध्ये आखली गेली; पण तिच्यासाठीची मानसिकता ब्रिटिशांनी त्याआधीच तयार केली होती. ब्रिटिशांनी आर्य-द्रविड, तमिळ-विरुद्ध संस्कृत असे वाद लावून दिले. भारतातील सामाजिक, धार्मिक आणि भाषिक विविधतेचा वापर करत ब्रिटिशांनी समाजातील विद्यमान मतभेद आणखी तीव्र केले. हिंदू-मुस्लिम संबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्यापासून ते भाषा आणि सांस्कृतिक ओळखीभोवती संघर्ष उभे करण्यापर्यंतच्या सर्व घडामोडींचा इतिहास अभ्यासला, म्हणजे विभाजनामागची रुजवलेली बीजे दिसू लागतील. भारताच्या विभाजन विभीषिकेसाठी कारणीभूत ब्रिटिश षड्यंत्र जाणून घेऊया या व्हिडिओतून.
श्री. अविनाश धर्माधिकारी : फाळणीचा खरा इतिहास

12/08/2026

सत्ता मिळवण्यासाठी परकीय शक्तींची मदत घेतली, तर त्याची किंमत राष्ट्राला चुकवावी लागते.
श्री. अविनाश धर्माधिकारी : फाळणीचा खरा इतिहास

स्थानिक सत्तासंघर्षांमध्ये ब्रिटिश आणि फ्रेंच हस्तक्षेप करू लागले आणि भारतीय राजकीय शक्तींनी आपल्या सत्तेसाठी त्यांची मदत घेतली. परकीयांची मदत घेतल्याने राष्ट्राचे सार्वभौमत्व संपुष्टात आले. सत्तेपेक्षा राष्ट्रहित मोठे की राष्ट्रहितापेक्षा सत्ता? आजही आपण इतिहासातून बोध घेतला आहे का? फाळणीची विभीषिका असो किंवा ब्रिटिशांच्या भारतातील विस्ताराची कहाणी, सगळ्याचा सार एकच– जाणून घेऊया या व्हिडिओतून.

12/08/2026

फाळणीची शोकांतिका समजून घेताना ब्रिटिशांचे राजकारण आणि समाजातील फूट यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. भारताच्या फाळणीमागे हीच फूट कारणीभूत ठरली. आज जगभरात चालणाऱ्या युद्धांचे धागेदोरे अशाच फाळण्यापर्यंत गेलेले दिसतात. त्यामुळे भारतासाठी विभाजन विभीषिका स्मृतीदिन केवळ दुःख व्यक्त करण्याचा दिवस नसून, तो फुटीरतावाद्यांचे डाव ओळखण्याचा आणि एकता, अखंडतेचा जागर करण्याचा दिवस असायला हवा.

श्री. अविनाश धर्माधिकारी : फाळणीचा खरा इतिहास

11/08/2026

१४ ऑगस्ट १९४७ — फाळणीची वेदना आणि इतिहासातून घेण्याचा धडा
श्री. अविनाश धर्माधिकारी : फाळणीचा खरा इतिहास

१४ ऑगस्ट १९४७ हा भारतीय इतिहासातील अत्यंत वेदनादायी दिवस आहे. भारताची फाळणी ही लाखो लोकांच्या विस्थापनाची, हिंसाचाराची आणि मानवी दुःखाची शोकांतिका ठरली. असंख्य निरपराध लोकांनी प्राण गमावले, कुटुंबे तुटली आणि समाजमनावर खोल जखमा उमटल्या.
म्हणूनच हा दिवस केवळ राजकीय घटनेचे स्मरण नसून, राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित करणारा दिवस आहे. फाळणीमागील राजकीय घडामोडी, ब्रिटिश धोरणे आणि समाजातील फूट यांचा अभ्यास भविष्यासाठी महत्त्वाचा धडा देतो. इतिहासाचे स्मरण हे जागरूकता, एकता आणि अखंडतेची भावना दृढ करण्यासाठी आवश्यक आहे.
भारत अधिक सक्षम, एकसंघ आणि जागरूक बनवण्यासाठी फाळणीच्या या विभीषिकेचे स्मरण कायम ठेवणे आवश्यक आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात भारताची फाळणी कशा ऐतिहासिक आणि राजकीय प्रक्रियेतून घडली, हे जाणून घेऊया..

10/08/2026

छोटी-छोटी आदतें, बड़ा बदलाव लाती हैं ...
देश के विकास में सरकार के प्रयासों के साथ प्रत्‍येक नागरिक की जिम्मेदारी और सहभागिता भी उतनी ही महत्वपूर्ण है।
आइए, अपने कर्तव्यों को अपनी दैनिक आदत और जीवनशैली का हिस्सा बनाएं।

#पंच_परिवर्तन | #नागरिक_कर्तव्‍य

10/08/2026

आरक्षण पर सरसंघचालक जी का चिंतन

इंडियाज इंटरनेशनल मूवमेंट टू यूनाइट नेशंस' (I.I.M.U.N.) संस्था के पंद्रहवें स्थापना दिवस के अवसर पर शुक्रवार, 26 अगस्त 2026 के दिन आयोजित वार्षिक चैंपियनशिप कॉन्फ्रेंस के उद्घाटन समारोह में, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक पूजनीय मोहन भागवत जी ने युवाओं से संवाद किया।
IIUMN के संस्थापक ऋषभ शाह ने युवाओं के मन में जो प्रश्न थे वह श्री मोहन भागवत जी से पूछे,जिनके उन्होंने सटीक उत्तर दिए।
मुंबई स्थित नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र में संपन्न हुए इस समारोह में, देश के 100 से अधिक शहरों से ,15 से 24 आयु वर्ग के 2,000 से अधिक छात्र उपस्थित थे।

10/08/2026

साष्टांग दंडवत!!!

Address

2nd Floor, Seeta Nivas, Opp. To Parel Railway Workshop, Drive Babasaheb Ambedkar Rd.
Parel
400012

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 1:15am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am

Telephone

+919969242196

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwa Samvad Kendra - Kokan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vishwa Samvad Kendra - Kokan:

Shortcuts

Share

Category