Dainik Parli Prahar

Dainik Parli Prahar Dinik Parli Prahar page update people about daily News and Information.

प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अखेर पुन्हा  सुरु योजनेचा लाभ घेण्याचे  न.प.मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे,...
20/09/2025

प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अखेर पुन्हा सुरु
योजनेचा लाभ घेण्याचे न.प.मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, उपमुख्यधिकारी संतोष रोडे यांचे आवाहन
परळी(प्रतिनिधी ) - नगर परिषद परळी वैजनाथ अन्वये शहरातील फेरीवाला लाभार्थी यांच्या करिता प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM-SWANIDHI) योजना नवीन रूपात सुरु करण्यात आली आहे.
मागील कोरोना काळात सदरील योजना सुरु करण्यात आली असता या योजनेत शहरातील फेरीवाला लाभार्थी यांनी खूप प्रमानातं लाभ घेतला असून या योजनेतून लाभार्थी यांनी व्यवसाय वाढ किंवा नवीन व्यवसाय करण्यास शहरातील राष्ट्रीय कृत बँकेकडून कर्ज देऊन सहकार्ये केले या नुसार लाभार्थी यांनी जास्तीत जास्त लोकांनी कर्ज परतफेड परंतु सदरील योजना 31 डिसेंबर 2024 पासून योजना बंद करण्यात आली परंतु लाभार्थी यांनी दिलेला प्रतिसाद दिल्यामुळे कर्ज परतफेड केल्यामुळे केंद्र सरकार यांनी सदरील योजनेला नवीन बदल करून योजना सुरु करण्यात आली आहे
या योजनेत
1) प्रथम कर्ज पूर्वी 10000 असे होते आता 15000 रुपये मिळणार आहेत
2) दुसरे कर्ज 20000 रुपये होते आता 25000 रुपये कर्ज मिळणार
3) तिसरे कर्ज 50000 रुपये कर्ज मिळणार होते ते आता 50000 रुपये कर्ज मिळणार आहे नवीन लाभार्थी करिता
कागद पत्र
1) आधारकार्ड पैन कार्ड, मतदान कार्ड
2)नगर परिषद यांनी शहरात विक्रेता यांना दिलेली बाजार फी वसुली पावती
3) राष्ट्रीय कृत बँकेचे पासबुक
4)आधार कार्ड ला मोबाईल न लिंक असलेला न
5) गुगल पे फोन पे युपीआयडी व्यवसाय फोटो आदी कागदपत्र असणे आवश्यक आहे
यापूर्वी लाभ घेतला आहे असे लाभार्थी यांनी दुसरे टप्पा कर्ज मिळण्यासाठी बँकेचे निल केलेले प्रमाणपत्र किंवा स्टेटमेंट सोबत आणावे
लाभार्थी यांना फायदा
- रोजगार सुरु करण्यासाठी आता सरकारची साथ
- तारनमुक्त कर्जाची सुवर्णसंधी
- व्याजावर 7%अनुदान
- डिजिटल व्यवहारात कॅशबॅक
लाभ कोणाला मिळणार
रस्त्यावर बसून किंवा फिरून छोटे व्यवसाय करणारे
भाजीपाला हातगाडी वाले, पानपटी फलविक्रेते, पेपर विक्री करणारे दूधविक्रेते, चहा सेंटर, नास्ता सेंटर फुल विक्रेते, आदी छोटे व्यवसाय करणारे पात्र लाभार्थी आहेत
तरी आता पर्यंत शहरातील साधारण LOR 2185 लाभार्थी यांनी अर्ज ऑनलाईन pmswanidhi पोर्टल वर अर्ज केले आहेत
यातील 1940 अर्ज पात्र असून बँकेने जवळपास प्रथम कर्ज 1481 लाभार्थी दुसरे कर्ज 209 लाभार्थी तिसरे कर्ज 37 लाभार्थी यांना जवळपास 2 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत
यातील प्रथम कर्ज 10000 रुपये मिळाले आहेत यांनी 25000 रुपये करिता अर्ज करावा
ज्यांना दुसरे 20000 रुपये कर्ज मिळाले आहे यांनी 50000 रुपये कर्ज करिता अर्ज करावा
असे आव्हाहन नगर परिषद चे मुख्याधिकारी श्री त्र्यंबक कांबळे, सह संतोष रोडे उपमुख्यधिकारी यांनी केले आहे
करिता संपर्क शहर उपजीविका अभियान कक्ष (DAY-NULM/ DJAYS)अंतर्गत व्यवस्थापक श्री सतीश खेबाळे 9420110179 , मीना नेहरकर 9637533075
याच्याशी कार्यलयीन वेळेत सकाळी 11 ते 5 वाजे पर्यंत संपर्क करावा जेणेकरून सदरील योजनेचे अर्ज भरण्यास मदत होईल व लाभार्थी यांना योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेत लाभ घेतला आहे असे लाभार्थी यांना स्वनिधी से समृद्धी योजनेतील 8 योजनेचे लाभ मिळणार आहे करिता नगर परिषद वतीने कोटुंबिक माहिती बाबत मोबाईल सर्वेक्षण केले आहे
व शहरातील फेरीवाला लाभार्थी यांना पुढील काळात शासनाचा लाभ मिळणार आहेत
करिता सदरील योजनेची प्रसिद्धी करण्यास आणी वाढ करण्यास लोककल्याण मेळावा आयोजन करण्यात आले आहे शहरातील राष्ट्रीय बँक अंतर्गत 5 दिवस कॅम्प आयोजन करण्यात आले आहे यामध्ये नवीन अर्ज भरून घेणे आणि जुन्या लाभार्थी यांना दुसऱ्या टप्यात आणि तिसऱ्या टप्यात कर्ज मिळवून देणे आणी डिजिटल व्यवहार करण्यास प्रोत्साहन देणे बँकेकडचे प्रलंबित अर्ज वाटप करणे आणि
अन्नपदार्थ विक्री करणारे पथ विक्रेते यांना प्रक्षिषण फूड लायसन्स काढण्यासाठी मदत करणार आहेत आदी काम लोककल्याण मेळावा निमित्य विविध प्रोग्राम अन्वये शहरांत आयोजन करण्यात आले आहे. करिता सदरील फेरीवाला लाभार्थी यांनी दोन्ही योजनेचा लाभ घ्यावा व कार्यालयात शहर अभियान व्यवस्थापन कक्ष कर्मचारी यांना भेटन्यास असे आव्हाहन मा मुख्याधिकारी श्री त्र्यंबक कांबळे यांनी केले आहेप्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अखेर पुन्हा सुरु
योजनेचा लाभ घेण्याचे न.प.मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, उपमुख्यधिकारी संतोष रोडे यांचे आवाहन
परळी(प्रतिनिधी ) - नगर परिषद परळी वैजनाथ अन्वये शहरातील फेरीवाला लाभार्थी यांच्या करिता प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM-SWANIDHI) योजना नवीन रूपात सुरु करण्यात आली आहे.
मागील कोरोना काळात सदरील योजना सुरु करण्यात आली असता या योजनेत शहरातील फेरीवाला लाभार्थी यांनी खूप प्रमानातं लाभ घेतला असून या योजनेतून लाभार्थी यांनी व्यवसाय वाढ किंवा नवीन व्यवसाय करण्यास शहरातील राष्ट्रीय कृत बँकेकडून कर्ज देऊन सहकार्ये केले या नुसार लाभार्थी यांनी जास्तीत जास्त लोकांनी कर्ज परतफेड परंतु सदरील योजना 31 डिसेंबर 2024 पासून योजना बंद करण्यात आली परंतु लाभार्थी यांनी दिलेला प्रतिसाद दिल्यामुळे कर्ज परतफेड केल्यामुळे केंद्र सरकार यांनी सदरील योजनेला नवीन बदल करून योजना सुरु करण्यात आली आहे
या योजनेत
1) प्रथम कर्ज पूर्वी 10000 असे होते आता 15000 रुपये मिळणार आहेत
2) दुसरे कर्ज 20000 रुपये होते आता 25000 रुपये कर्ज मिळणार
3) तिसरे कर्ज 50000 रुपये कर्ज मिळणार होते ते आता 50000 रुपये कर्ज मिळणार आहे नवीन लाभार्थी करिता
कागद पत्र
1) आधारकार्ड पैन कार्ड, मतदान कार्ड
2)नगर परिषद यांनी शहरात विक्रेता यांना दिलेली बाजार फी वसुली पावती
3) राष्ट्रीय कृत बँकेचे पासबुक
4)आधार कार्ड ला मोबाईल न लिंक असलेला न
5) गुगल पे फोन पे युपीआयडी व्यवसाय फोटो आदी कागदपत्र असणे आवश्यक आहे
यापूर्वी लाभ घेतला आहे असे लाभार्थी यांनी दुसरे टप्पा कर्ज मिळण्यासाठी बँकेचे निल केलेले प्रमाणपत्र किंवा स्टेटमेंट सोबत आणावे
लाभार्थी यांना फायदा
- रोजगार सुरु करण्यासाठी आता सरकारची साथ
- तारनमुक्त कर्जाची सुवर्णसंधी
- व्याजावर 7%अनुदान
- डिजिटल व्यवहारात कॅशबॅक
लाभ कोणाला मिळणार
रस्त्यावर बसून किंवा फिरून छोटे व्यवसाय करणारे
भाजीपाला हातगाडी वाले, पानपटी फलविक्रेते, पेपर विक्री करणारे दूधविक्रेते, चहा सेंटर, नास्ता सेंटर फुल विक्रेते, आदी छोटे व्यवसाय करणारे पात्र लाभार्थी आहेत
तरी आता पर्यंत शहरातील साधारण LOR 2185 लाभार्थी यांनी अर्ज ऑनलाईन pmswanidhi पोर्टल वर अर्ज केले आहेत
यातील 1940 अर्ज पात्र असून बँकेने जवळपास प्रथम कर्ज 1481 लाभार्थी दुसरे कर्ज 209 लाभार्थी तिसरे कर्ज 37 लाभार्थी यांना जवळपास 2 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत
यातील प्रथम कर्ज 10000 रुपये मिळाले आहेत यांनी 25000 रुपये करिता अर्ज करावा
ज्यांना दुसरे 20000 रुपये कर्ज मिळाले आहे यांनी 50000 रुपये कर्ज करिता अर्ज करावा
असे आव्हाहन नगर परिषद चे मुख्याधिकारी श्री त्र्यंबक कांबळे, सह संतोष रोडे उपमुख्यधिकारी यांनी केले आहे
करिता संपर्क शहर उपजीविका अभियान कक्ष (DAY-NULM/ DJAYS)अंतर्गत व्यवस्थापक श्री सतीश खेबाळे 9420110179 , मीना नेहरकर 9637533075
याच्याशी कार्यलयीन वेळेत सकाळी 11 ते 5 वाजे पर्यंत संपर्क करावा जेणेकरून सदरील योजनेचे अर्ज भरण्यास मदत होईल व लाभार्थी यांना योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेत लाभ घेतला आहे असे लाभार्थी यांना स्वनिधी से समृद्धी योजनेतील 8 योजनेचे लाभ मिळणार आहे करिता नगर परिषद वतीने कोटुंबिक माहिती बाबत मोबाईल सर्वेक्षण केले आहे
व शहरातील फेरीवाला लाभार्थी यांना पुढील काळात शासनाचा लाभ मिळणार आहेत
करिता सदरील योजनेची प्रसिद्धी करण्यास आणी वाढ करण्यास लोककल्याण मेळावा आयोजन करण्यात आले आहे शहरातील राष्ट्रीय बँक अंतर्गत 5 दिवस कॅम्प आयोजन करण्यात आले आहे यामध्ये नवीन अर्ज भरून घेणे आणि जुन्या लाभार्थी यांना दुसऱ्या टप्यात आणि तिसऱ्या टप्यात कर्ज मिळवून देणे आणी डिजिटल व्यवहार करण्यास प्रोत्साहन देणे बँकेकडचे प्रलंबित अर्ज वाटप करणे आणि
अन्नपदार्थ विक्री करणारे पथ विक्रेते यांना प्रक्षिषण फूड लायसन्स काढण्यासाठी मदत करणार आहेत आदी काम लोककल्याण मेळावा निमित्य विविध प्रोग्राम अन्वये शहरांत आयोजन करण्यात आले आहे. करिता सदरील फेरीवाला लाभार्थी यांनी दोन्ही योजनेचा लाभ घ्यावा व कार्यालयात शहर अभियान व्यवस्थापन कक्ष कर्मचारी यांना भेटन्यास असे आव्हाहन मा मुख्याधिकारी श्री त्र्यंबक कांबळे यांनी केले आहेप्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अखेर पुन्हा सुरु
योजनेचा लाभ घेण्याचे न.प.मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, उपमुख्यधिकारी संतोष रोडे यांचे आवाहन
परळी(प्रतिनिधी ) - नगर परिषद परळी वैजनाथ अन्वये शहरातील फेरीवाला लाभार्थी यांच्या करिता प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM-SWANIDHI) योजना नवीन रूपात सुरु करण्यात आली आहे.
मागील कोरोना काळात सदरील योजना सुरु करण्यात आली असता या योजनेत शहरातील फेरीवाला लाभार्थी यांनी खूप प्रमानातं लाभ घेतला असून या योजनेतून लाभार्थी यांनी व्यवसाय वाढ किंवा नवीन व्यवसाय करण्यास शहरातील राष्ट्रीय कृत बँकेकडून कर्ज देऊन सहकार्ये केले या नुसार लाभार्थी यांनी जास्तीत जास्त लोकांनी कर्ज परतफेड परंतु सदरील योजना 31 डिसेंबर 2024 पासून योजना बंद करण्यात आली परंतु लाभार्थी यांनी दिलेला प्रतिसाद दिल्यामुळे कर्ज परतफेड केल्यामुळे केंद्र सरकार यांनी सदरील योजनेला नवीन बदल करून योजना सुरु करण्यात आली आहे
या योजनेत
1) प्रथम कर्ज पूर्वी 10000 असे होते आता 15000 रुपये मिळणार आहेत
2) दुसरे कर्ज 20000 रुपये होते आता 25000 रुपये कर्ज मिळणार
3) तिसरे कर्ज 50000 रुपये कर्ज मिळणार होते ते आता 50000 रुपये कर्ज मिळणार आहे नवीन लाभार्थी करिता
कागद पत्र
1) आधारकार्ड पैन कार्ड, मतदान कार्ड
2)नगर परिषद यांनी शहरात विक्रेता यांना दिलेली बाजार फी वसुली पावती
3) राष्ट्रीय कृत बँकेचे पासबुक
4)आधार कार्ड ला मोबाईल न लिंक असलेला न
5) गुगल पे फोन पे युपीआयडी व्यवसाय फोटो आदी कागदपत्र असणे आवश्यक आहे
यापूर्वी लाभ घेतला आहे असे लाभार्थी यांनी दुसरे टप्पा कर्ज मिळण्यासाठी बँकेचे निल केलेले प्रमाणपत्र किंवा स्टेटमेंट सोबत आणावे
लाभार्थी यांना फायदा
- रोजगार सुरु करण्यासाठी आता सरकारची साथ
- तारनमुक्त कर्जाची सुवर्णसंधी
- व्याजावर 7%अनुदान
- डिजिटल व्यवहारात कॅशबॅक
लाभ कोणाला मिळणार
रस्त्यावर बसून किंवा फिरून छोटे व्यवसाय करणारे
भाजीपाला हातगाडी वाले, पानपटी फलविक्रेते, पेपर विक्री करणारे दूधविक्रेते, चहा सेंटर, नास्ता सेंटर फुल विक्रेते, आदी छोटे व्यवसाय करणारे पात्र लाभार्थी आहेत
तरी आता पर्यंत शहरातील साधारण LOR 2185 लाभार्थी यांनी अर्ज ऑनलाईन pmswanidhi पोर्टल वर अर्ज केले आहेत
यातील 1940 अर्ज पात्र असून बँकेने जवळपास प्रथम कर्ज 1481 लाभार्थी दुसरे कर्ज 209 लाभार्थी तिसरे कर्ज 37 लाभार्थी यांना जवळपास 2 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत
यातील प्रथम कर्ज 10000 रुपये मिळाले आहेत यांनी 25000 रुपये करिता अर्ज करावा
ज्यांना दुसरे 20000 रुपये कर्ज मिळाले आहे यांनी 50000 रुपये कर्ज करिता अर्ज करावा
असे आव्हाहन नगर परिषद चे मुख्याधिकारी श्री त्र्यंबक कांबळे, सह संतोष रोडे उपमुख्यधिकारी यांनी केले आहे
करिता संपर्क शहर उपजीविका अभियान कक्ष (DAY-NULM/ DJAYS)अंतर्गत व्यवस्थापक श्री सतीश खेबाळे 9420110179 , मीना नेहरकर 9637533075
याच्याशी कार्यलयीन वेळेत सकाळी 11 ते 5 वाजे पर्यंत संपर्क करावा जेणेकरून सदरील योजनेचे अर्ज भरण्यास मदत होईल व लाभार्थी यांना योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेत लाभ घेतला आहे असे लाभार्थी यांना स्वनिधी से समृद्धी योजनेतील 8 योजनेचे लाभ मिळणार आहे करिता नगर परिषद वतीने कोटुंबिक माहिती बाबत मोबाईल सर्वेक्षण केले आहे
व शहरातील फेरीवाला लाभार्थी यांना पुढील काळात शासनाचा लाभ मिळणार आहेत
करिता सदरील योजनेची प्रसिद्धी करण्यास आणी वाढ करण्यास लोककल्याण मेळावा आयोजन करण्यात आले आहे शहरातील राष्ट्रीय बँक अंतर्गत 5 दिवस कॅम्प आयोजन करण्यात आले आहे यामध्ये नवीन अर्ज भरून घेणे आणि जुन्या लाभार्थी यांना दुसऱ्या टप्यात आणि तिसऱ्या टप्यात कर्ज मिळवून देणे आणी डिजिटल व्यवहार करण्यास प्रोत्साहन देणे बँकेकडचे प्रलंबित अर्ज वाटप करणे आणि
अन्नपदार्थ विक्री करणारे पथ विक्रेते यांना प्रक्षिषण फूड लायसन्स काढण्यासाठी मदत करणार आहेत आदी काम लोककल्याण मेळावा निमित्य विविध प्रोग्राम अन्वये शहरांत आयोजन करण्यात आले आहे. करिता सदरील फेरीवाला लाभार्थी यांनी दोन्ही योजनेचा लाभ घ्यावा व कार्यालयात शहर अभियान व्यवस्थापन कक्ष कर्मचारी यांना भेटन्यास असे आव्हाहन मा मुख्याधिकारी श्री त्र्यंबक कांबळे यांनी केले आहे

15/09/2025

पावसामुळे बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना
उद्या १६ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर
--------
जिल्हाधिकारी यांचा निर्णय !

बीड जिल्ह्यात पावसाचा कहर, नागरिकांनी सतर्क राहण्याचे धनंजय मुंडे यांचे आवाहनमी प्रशासनाशी संपर्कात, आपत्तीच्या परिस्थित...
15/09/2025

बीड जिल्ह्यात पावसाचा कहर, नागरिकांनी सतर्क राहण्याचे धनंजय मुंडे यांचे आवाहन

मी प्रशासनाशी संपर्कात, आपत्तीच्या परिस्थितीत प्रशासन किंवा माझ्या कार्यालयास संपर्क करा - धनंजय मुंडे यांचे आवाहन

प्रशासन अलर्ट मोडवर, नद्या - नाल्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला, पुलावरून पाणी, वाहतूक बंद

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळी - अंबाजोगाई तालुक्यांसह बीड जिल्ह्यात सर्वदूर सातत्याने जोरदार पाऊस सुरू असून, मागील २४ तासात अनेक महसुली मंडळांमध्ये पावसाने अतिवृष्टीची नोंद झाली आहे व त्यापुढेही सतत पाऊस सुरूच आहे. अनेक मोठ्या प्रकल्पांचे दरवाजे उघडल्याने बीड जिल्ह्यात प्रवाह असलेल्या अनेक नद्यांना पूर आला असून, लहान - मोठे सर्वच प्रकल्प भरून नद्या दुथड्या भरून वाहत आहेत, अनेक गावांचा संपर्क तुटला असून, अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असून, बरेच रस्ते बंद देखील करण्यात आले आहेत. याच पार्शवभूमीवर माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

धनंजय मुंडे यांनी आपण सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात असून, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे म्हटले आहे. वीज प्रवाह, तारा, खांब आदी ठिकाणांपासून दूर राहावे, वाहत्या पाण्यात वाहने घालू नयेत किंवा पुलावरून पाणी वाहत असल्यास त्यातून पादचारी किंवा वाहने घालू नयेत, धोकादायक किंवा पडझड झालेल्या घरापासून सुरक्षित स्थळी जावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

दरम्यान सततच्या पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच लहान मोठ्या नद्यांना पूर आले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर अनेक ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे. कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीत जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा आपत्ती परिस्थितीत कोणत्याही मदतीसाठी माझ्या कार्यालयास संपर्क साधावा, असेही आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

13/09/2025
दुःखद बातमी... दै.मराठवाडा साथीचे  संपादक सतिशशेठ  बियाणी यांचे दुःखद निधन ..भावपूर्ण श्रध्दांजली! प्रभु वैद्यनाथ आपल्या...
12/09/2025

दुःखद बातमी...

दै.मराठवाडा साथीचे संपादक सतिशशेठ बियाणी यांचे दुःखद निधन ..

भावपूर्ण श्रध्दांजली!
प्रभु वैद्यनाथ आपल्या आत्म्यास गती देवो....

11/09/2025
OBC महाएल्गार सभा भोगलवाडी,जि बीड
07/09/2025

OBC महाएल्गार सभा भोगलवाडी,जि बीड

with CameraFi Live

*07 सप्टेंबर रविवार रोजी खग्रास चंद्रग्रहण* *अंबाजोगाईत विज्ञान केंद्राच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन*        *दुर्बीणीतू...
07/09/2025

*07 सप्टेंबर रविवार रोजी खग्रास चंद्रग्रहण* *अंबाजोगाईत विज्ञान केंद्राच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन*
*दुर्बीणीतून चंद्र पाहण्याची संधी*

*भिती सोडूया -चंद्रग्रहण पाहुया*
===========================

अंबाजोगाई प्रतिनिधी:-
आकाशात घडणारी चंद्रसूर्याची ग्रहणे म्हणजे खगोलीय पर्वणी असते. अशी ग्रहणे पाहणे ही दुर्मिळ घटना असते. 07 सप्टेंबर 2025 रविवार रोजी संपुर्ण भारतातून खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. या निमित्ताने अंबाजोगाईत पूज्य बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आकाश निरभ्र राहिल्यास दुर्बीणीतून चंद्र पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
07 सप्टेंबर 2025 रविवार रोजी रात्री 8.58 पासून चंद्रग्रहणाला सुरुवात होणार आहे. रात्री 11 च्या सुमारास संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या प्रच्छायेत प्रवेश करेल. त्यानंतर सुमारे 82 मिनीटे ग्रहणामुळे चंद्राच्या विविध अवस्था व लालसर चंद्र पाहायला मिळेल. खग्रास ग्रहणाचा कालावधी मध्यरात्री 12.30 पर्यंत राहील. त्यानंतर मध्यरात्री 2.25 AM वाजता चंद्र ग्रहणअवस्थेतून बाहेर येईल. संपेल. उदया होणारे हे चंद्रग्रहण या वर्षातील दुसरे व शेवटचे चंद्रग्रहण असणार आहे. अंबाजोगाईतून यानंतरचे चंद्रग्रहण 2026 साली दिसेल.
21 सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण होणार असून ते भारतातून दिसणार नाही.
या खग्रास चंद्रग्रहणाच्या निमित्ताने योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या पूज्य बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राच्या वतीने खग्रास चंद्रग्रहणाचे निरिक्षण व अभ्यास करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. रविवार 7 सटेंबर रोजी सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत विज्ञान केंद्राच्या सभागृहात PPT प्रेझेंटेशनव्दारे ""भिती सोडूया-चंद्रग्रहण पाहुया" या विषयावर खगोलअभ्यासक हेमंत धानोरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या व्याख्यानातून चंद्रग्रहणाबाबतची सर्व प्रकारची माहिती दिली जाणार आहे.
ग्रहण का घडते ? कसे घडते ? ग्रहणाचे प्रकार कोणते ? ग्रहणातील विविध अवस्था कोणत्या ? ग्रहण पाहण्याच्या सुरक्षित पद्धती कोणत्या ? ग्रहणांबाबतच्या अंधश्रद्धा का पाळू नये ? ग्रहणांचे मानवी जीवनावर परिणाम होतात का ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या व्याख्यानातून दिली जातील. चंद्रग्रहण पाहण्यासाठी दुर्बीणीची किंवा कोणत्याही उपकरणांची आवश्यकता नसते. प्रत्यक्ष चंद्रग्रहण सुरु झाल्यानंतर चंद्रग्रहणाचे निरीक्षण केले जाईल. आकाश निरभ्र राहिल्यास दुर्बीणींचा वापर करून आणि प्रत्यक्ष चंद्रग्रहण पाहण्याचा अनुभव घेता येईल.
कोणतेही ग्रहण अशुभ नसते, त्यामुळे ग्रहण पाहिल्यास कोणत्याही प्रकारची अशुभ घटना किंवा नुकसान होत नाही. जुन्या समजुतींनुसार आजही ग्रहण काळात खाणे, झोपणे, स्वयंपाक करणे अशा अनेक गोष्टी निषिद्ध मानल्या जातात. परंतु सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक - खगोलीय घटना आहे. यामुळे ग्रहण काळात पाळल्या जाणाऱ्या वरिल विविध गोष्टी अंधश्रद्धा /अवैज्ञानिकता आहेत. अशा अंधश्रद्धांना मूठमाती दिल्याशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही. म्हणून सर्वांनी योग्य व सुरक्षित पद्धतीने ग्रहण अवश्य पाहावे असे आवाहन अंबाजोगाई येथील खगोलअभ्यासक हेमंत धानोरकर यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
तरी अंबाजोगाईतील सर्व खगोलप्रेमी विज्ञानवादी, सुजाण नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, सर्व स्त्री-पुरुष यांना आवाहन करण्यात येते की या कार्यक्रमात सहभागी होऊन समाजातील ग्रहणाविषयीच्या विविध अंधश्रद्धा दूर करण्यास हातभार लावावा.

*परळी च्या संभाजी नगर पोलिसांची कारवाई!**वाल्मिकी नगरमध्ये  देशी दारू साठ्या सह एकास अटक!* परळी प्रतिनिधी :- परळी शहरांम...
06/09/2025

*परळी च्या संभाजी नगर पोलिसांची कारवाई!*

*वाल्मिकी नगरमध्ये देशी दारू साठ्या सह एकास अटक!*

परळी प्रतिनिधी :- परळी शहरांमध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर पोलिसांनी पूर्ण शहरांमध्ये सुरक्षेच्या कारणाने फेरी करत असताना काही ठिकाणी दारू दुकान चालू असल्याचे दिसून आले आल्याने संभाजीनगर पोलिसांनी श्यामप्रसाद मुखर्जी उडान पुलाजवळ वाल्मिकी नगर मध्ये एका राहत्या घरामध्ये जवळपास लाखो रुपयांचा देश दारूचा बॉक्स जप्त केला आहे आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे तो देशी दारूचा माल कुठून आला कसा आला याची चौकशी संभाजीनगर पोलीस करत आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया संभाजीनगर पोलीस स्टेशनला चालू आहे तुम्हाला कुठून आणि कसा आला याचा तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत तपासामध्ये तू कुणाचा माल आहे हे निष्पन्न होईल अशी माहिती संभाजीनगर पोलिसांनी दिली आहे ही कारवाई संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे नरहरी नागरगोजे साजिद पठाण प्रवीण पुरे भगवान चव्हाण शंकर डोंगरे गणेश येरडलावार यांनी कारवाई केली आहे

02/09/2025

मुंबईत मनोज जरांगेंचा मोठा विजय, हैदराबाद गॅझेट मान्य; नात्यातील, कुळातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणार

Address

Parli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dainik Parli Prahar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dainik Parli Prahar:

Share

Category