
20/09/2025
प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अखेर पुन्हा सुरु
योजनेचा लाभ घेण्याचे न.प.मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, उपमुख्यधिकारी संतोष रोडे यांचे आवाहन
परळी(प्रतिनिधी ) - नगर परिषद परळी वैजनाथ अन्वये शहरातील फेरीवाला लाभार्थी यांच्या करिता प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM-SWANIDHI) योजना नवीन रूपात सुरु करण्यात आली आहे.
मागील कोरोना काळात सदरील योजना सुरु करण्यात आली असता या योजनेत शहरातील फेरीवाला लाभार्थी यांनी खूप प्रमानातं लाभ घेतला असून या योजनेतून लाभार्थी यांनी व्यवसाय वाढ किंवा नवीन व्यवसाय करण्यास शहरातील राष्ट्रीय कृत बँकेकडून कर्ज देऊन सहकार्ये केले या नुसार लाभार्थी यांनी जास्तीत जास्त लोकांनी कर्ज परतफेड परंतु सदरील योजना 31 डिसेंबर 2024 पासून योजना बंद करण्यात आली परंतु लाभार्थी यांनी दिलेला प्रतिसाद दिल्यामुळे कर्ज परतफेड केल्यामुळे केंद्र सरकार यांनी सदरील योजनेला नवीन बदल करून योजना सुरु करण्यात आली आहे
या योजनेत
1) प्रथम कर्ज पूर्वी 10000 असे होते आता 15000 रुपये मिळणार आहेत
2) दुसरे कर्ज 20000 रुपये होते आता 25000 रुपये कर्ज मिळणार
3) तिसरे कर्ज 50000 रुपये कर्ज मिळणार होते ते आता 50000 रुपये कर्ज मिळणार आहे नवीन लाभार्थी करिता
कागद पत्र
1) आधारकार्ड पैन कार्ड, मतदान कार्ड
2)नगर परिषद यांनी शहरात विक्रेता यांना दिलेली बाजार फी वसुली पावती
3) राष्ट्रीय कृत बँकेचे पासबुक
4)आधार कार्ड ला मोबाईल न लिंक असलेला न
5) गुगल पे फोन पे युपीआयडी व्यवसाय फोटो आदी कागदपत्र असणे आवश्यक आहे
यापूर्वी लाभ घेतला आहे असे लाभार्थी यांनी दुसरे टप्पा कर्ज मिळण्यासाठी बँकेचे निल केलेले प्रमाणपत्र किंवा स्टेटमेंट सोबत आणावे
लाभार्थी यांना फायदा
- रोजगार सुरु करण्यासाठी आता सरकारची साथ
- तारनमुक्त कर्जाची सुवर्णसंधी
- व्याजावर 7%अनुदान
- डिजिटल व्यवहारात कॅशबॅक
लाभ कोणाला मिळणार
रस्त्यावर बसून किंवा फिरून छोटे व्यवसाय करणारे
भाजीपाला हातगाडी वाले, पानपटी फलविक्रेते, पेपर विक्री करणारे दूधविक्रेते, चहा सेंटर, नास्ता सेंटर फुल विक्रेते, आदी छोटे व्यवसाय करणारे पात्र लाभार्थी आहेत
तरी आता पर्यंत शहरातील साधारण LOR 2185 लाभार्थी यांनी अर्ज ऑनलाईन pmswanidhi पोर्टल वर अर्ज केले आहेत
यातील 1940 अर्ज पात्र असून बँकेने जवळपास प्रथम कर्ज 1481 लाभार्थी दुसरे कर्ज 209 लाभार्थी तिसरे कर्ज 37 लाभार्थी यांना जवळपास 2 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत
यातील प्रथम कर्ज 10000 रुपये मिळाले आहेत यांनी 25000 रुपये करिता अर्ज करावा
ज्यांना दुसरे 20000 रुपये कर्ज मिळाले आहे यांनी 50000 रुपये कर्ज करिता अर्ज करावा
असे आव्हाहन नगर परिषद चे मुख्याधिकारी श्री त्र्यंबक कांबळे, सह संतोष रोडे उपमुख्यधिकारी यांनी केले आहे
करिता संपर्क शहर उपजीविका अभियान कक्ष (DAY-NULM/ DJAYS)अंतर्गत व्यवस्थापक श्री सतीश खेबाळे 9420110179 , मीना नेहरकर 9637533075
याच्याशी कार्यलयीन वेळेत सकाळी 11 ते 5 वाजे पर्यंत संपर्क करावा जेणेकरून सदरील योजनेचे अर्ज भरण्यास मदत होईल व लाभार्थी यांना योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेत लाभ घेतला आहे असे लाभार्थी यांना स्वनिधी से समृद्धी योजनेतील 8 योजनेचे लाभ मिळणार आहे करिता नगर परिषद वतीने कोटुंबिक माहिती बाबत मोबाईल सर्वेक्षण केले आहे
व शहरातील फेरीवाला लाभार्थी यांना पुढील काळात शासनाचा लाभ मिळणार आहेत
करिता सदरील योजनेची प्रसिद्धी करण्यास आणी वाढ करण्यास लोककल्याण मेळावा आयोजन करण्यात आले आहे शहरातील राष्ट्रीय बँक अंतर्गत 5 दिवस कॅम्प आयोजन करण्यात आले आहे यामध्ये नवीन अर्ज भरून घेणे आणि जुन्या लाभार्थी यांना दुसऱ्या टप्यात आणि तिसऱ्या टप्यात कर्ज मिळवून देणे आणी डिजिटल व्यवहार करण्यास प्रोत्साहन देणे बँकेकडचे प्रलंबित अर्ज वाटप करणे आणि
अन्नपदार्थ विक्री करणारे पथ विक्रेते यांना प्रक्षिषण फूड लायसन्स काढण्यासाठी मदत करणार आहेत आदी काम लोककल्याण मेळावा निमित्य विविध प्रोग्राम अन्वये शहरांत आयोजन करण्यात आले आहे. करिता सदरील फेरीवाला लाभार्थी यांनी दोन्ही योजनेचा लाभ घ्यावा व कार्यालयात शहर अभियान व्यवस्थापन कक्ष कर्मचारी यांना भेटन्यास असे आव्हाहन मा मुख्याधिकारी श्री त्र्यंबक कांबळे यांनी केले आहेप्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अखेर पुन्हा सुरु
योजनेचा लाभ घेण्याचे न.प.मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, उपमुख्यधिकारी संतोष रोडे यांचे आवाहन
परळी(प्रतिनिधी ) - नगर परिषद परळी वैजनाथ अन्वये शहरातील फेरीवाला लाभार्थी यांच्या करिता प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM-SWANIDHI) योजना नवीन रूपात सुरु करण्यात आली आहे.
मागील कोरोना काळात सदरील योजना सुरु करण्यात आली असता या योजनेत शहरातील फेरीवाला लाभार्थी यांनी खूप प्रमानातं लाभ घेतला असून या योजनेतून लाभार्थी यांनी व्यवसाय वाढ किंवा नवीन व्यवसाय करण्यास शहरातील राष्ट्रीय कृत बँकेकडून कर्ज देऊन सहकार्ये केले या नुसार लाभार्थी यांनी जास्तीत जास्त लोकांनी कर्ज परतफेड परंतु सदरील योजना 31 डिसेंबर 2024 पासून योजना बंद करण्यात आली परंतु लाभार्थी यांनी दिलेला प्रतिसाद दिल्यामुळे कर्ज परतफेड केल्यामुळे केंद्र सरकार यांनी सदरील योजनेला नवीन बदल करून योजना सुरु करण्यात आली आहे
या योजनेत
1) प्रथम कर्ज पूर्वी 10000 असे होते आता 15000 रुपये मिळणार आहेत
2) दुसरे कर्ज 20000 रुपये होते आता 25000 रुपये कर्ज मिळणार
3) तिसरे कर्ज 50000 रुपये कर्ज मिळणार होते ते आता 50000 रुपये कर्ज मिळणार आहे नवीन लाभार्थी करिता
कागद पत्र
1) आधारकार्ड पैन कार्ड, मतदान कार्ड
2)नगर परिषद यांनी शहरात विक्रेता यांना दिलेली बाजार फी वसुली पावती
3) राष्ट्रीय कृत बँकेचे पासबुक
4)आधार कार्ड ला मोबाईल न लिंक असलेला न
5) गुगल पे फोन पे युपीआयडी व्यवसाय फोटो आदी कागदपत्र असणे आवश्यक आहे
यापूर्वी लाभ घेतला आहे असे लाभार्थी यांनी दुसरे टप्पा कर्ज मिळण्यासाठी बँकेचे निल केलेले प्रमाणपत्र किंवा स्टेटमेंट सोबत आणावे
लाभार्थी यांना फायदा
- रोजगार सुरु करण्यासाठी आता सरकारची साथ
- तारनमुक्त कर्जाची सुवर्णसंधी
- व्याजावर 7%अनुदान
- डिजिटल व्यवहारात कॅशबॅक
लाभ कोणाला मिळणार
रस्त्यावर बसून किंवा फिरून छोटे व्यवसाय करणारे
भाजीपाला हातगाडी वाले, पानपटी फलविक्रेते, पेपर विक्री करणारे दूधविक्रेते, चहा सेंटर, नास्ता सेंटर फुल विक्रेते, आदी छोटे व्यवसाय करणारे पात्र लाभार्थी आहेत
तरी आता पर्यंत शहरातील साधारण LOR 2185 लाभार्थी यांनी अर्ज ऑनलाईन pmswanidhi पोर्टल वर अर्ज केले आहेत
यातील 1940 अर्ज पात्र असून बँकेने जवळपास प्रथम कर्ज 1481 लाभार्थी दुसरे कर्ज 209 लाभार्थी तिसरे कर्ज 37 लाभार्थी यांना जवळपास 2 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत
यातील प्रथम कर्ज 10000 रुपये मिळाले आहेत यांनी 25000 रुपये करिता अर्ज करावा
ज्यांना दुसरे 20000 रुपये कर्ज मिळाले आहे यांनी 50000 रुपये कर्ज करिता अर्ज करावा
असे आव्हाहन नगर परिषद चे मुख्याधिकारी श्री त्र्यंबक कांबळे, सह संतोष रोडे उपमुख्यधिकारी यांनी केले आहे
करिता संपर्क शहर उपजीविका अभियान कक्ष (DAY-NULM/ DJAYS)अंतर्गत व्यवस्थापक श्री सतीश खेबाळे 9420110179 , मीना नेहरकर 9637533075
याच्याशी कार्यलयीन वेळेत सकाळी 11 ते 5 वाजे पर्यंत संपर्क करावा जेणेकरून सदरील योजनेचे अर्ज भरण्यास मदत होईल व लाभार्थी यांना योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेत लाभ घेतला आहे असे लाभार्थी यांना स्वनिधी से समृद्धी योजनेतील 8 योजनेचे लाभ मिळणार आहे करिता नगर परिषद वतीने कोटुंबिक माहिती बाबत मोबाईल सर्वेक्षण केले आहे
व शहरातील फेरीवाला लाभार्थी यांना पुढील काळात शासनाचा लाभ मिळणार आहेत
करिता सदरील योजनेची प्रसिद्धी करण्यास आणी वाढ करण्यास लोककल्याण मेळावा आयोजन करण्यात आले आहे शहरातील राष्ट्रीय बँक अंतर्गत 5 दिवस कॅम्प आयोजन करण्यात आले आहे यामध्ये नवीन अर्ज भरून घेणे आणि जुन्या लाभार्थी यांना दुसऱ्या टप्यात आणि तिसऱ्या टप्यात कर्ज मिळवून देणे आणी डिजिटल व्यवहार करण्यास प्रोत्साहन देणे बँकेकडचे प्रलंबित अर्ज वाटप करणे आणि
अन्नपदार्थ विक्री करणारे पथ विक्रेते यांना प्रक्षिषण फूड लायसन्स काढण्यासाठी मदत करणार आहेत आदी काम लोककल्याण मेळावा निमित्य विविध प्रोग्राम अन्वये शहरांत आयोजन करण्यात आले आहे. करिता सदरील फेरीवाला लाभार्थी यांनी दोन्ही योजनेचा लाभ घ्यावा व कार्यालयात शहर अभियान व्यवस्थापन कक्ष कर्मचारी यांना भेटन्यास असे आव्हाहन मा मुख्याधिकारी श्री त्र्यंबक कांबळे यांनी केले आहेप्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अखेर पुन्हा सुरु
योजनेचा लाभ घेण्याचे न.प.मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, उपमुख्यधिकारी संतोष रोडे यांचे आवाहन
परळी(प्रतिनिधी ) - नगर परिषद परळी वैजनाथ अन्वये शहरातील फेरीवाला लाभार्थी यांच्या करिता प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM-SWANIDHI) योजना नवीन रूपात सुरु करण्यात आली आहे.
मागील कोरोना काळात सदरील योजना सुरु करण्यात आली असता या योजनेत शहरातील फेरीवाला लाभार्थी यांनी खूप प्रमानातं लाभ घेतला असून या योजनेतून लाभार्थी यांनी व्यवसाय वाढ किंवा नवीन व्यवसाय करण्यास शहरातील राष्ट्रीय कृत बँकेकडून कर्ज देऊन सहकार्ये केले या नुसार लाभार्थी यांनी जास्तीत जास्त लोकांनी कर्ज परतफेड परंतु सदरील योजना 31 डिसेंबर 2024 पासून योजना बंद करण्यात आली परंतु लाभार्थी यांनी दिलेला प्रतिसाद दिल्यामुळे कर्ज परतफेड केल्यामुळे केंद्र सरकार यांनी सदरील योजनेला नवीन बदल करून योजना सुरु करण्यात आली आहे
या योजनेत
1) प्रथम कर्ज पूर्वी 10000 असे होते आता 15000 रुपये मिळणार आहेत
2) दुसरे कर्ज 20000 रुपये होते आता 25000 रुपये कर्ज मिळणार
3) तिसरे कर्ज 50000 रुपये कर्ज मिळणार होते ते आता 50000 रुपये कर्ज मिळणार आहे नवीन लाभार्थी करिता
कागद पत्र
1) आधारकार्ड पैन कार्ड, मतदान कार्ड
2)नगर परिषद यांनी शहरात विक्रेता यांना दिलेली बाजार फी वसुली पावती
3) राष्ट्रीय कृत बँकेचे पासबुक
4)आधार कार्ड ला मोबाईल न लिंक असलेला न
5) गुगल पे फोन पे युपीआयडी व्यवसाय फोटो आदी कागदपत्र असणे आवश्यक आहे
यापूर्वी लाभ घेतला आहे असे लाभार्थी यांनी दुसरे टप्पा कर्ज मिळण्यासाठी बँकेचे निल केलेले प्रमाणपत्र किंवा स्टेटमेंट सोबत आणावे
लाभार्थी यांना फायदा
- रोजगार सुरु करण्यासाठी आता सरकारची साथ
- तारनमुक्त कर्जाची सुवर्णसंधी
- व्याजावर 7%अनुदान
- डिजिटल व्यवहारात कॅशबॅक
लाभ कोणाला मिळणार
रस्त्यावर बसून किंवा फिरून छोटे व्यवसाय करणारे
भाजीपाला हातगाडी वाले, पानपटी फलविक्रेते, पेपर विक्री करणारे दूधविक्रेते, चहा सेंटर, नास्ता सेंटर फुल विक्रेते, आदी छोटे व्यवसाय करणारे पात्र लाभार्थी आहेत
तरी आता पर्यंत शहरातील साधारण LOR 2185 लाभार्थी यांनी अर्ज ऑनलाईन pmswanidhi पोर्टल वर अर्ज केले आहेत
यातील 1940 अर्ज पात्र असून बँकेने जवळपास प्रथम कर्ज 1481 लाभार्थी दुसरे कर्ज 209 लाभार्थी तिसरे कर्ज 37 लाभार्थी यांना जवळपास 2 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत
यातील प्रथम कर्ज 10000 रुपये मिळाले आहेत यांनी 25000 रुपये करिता अर्ज करावा
ज्यांना दुसरे 20000 रुपये कर्ज मिळाले आहे यांनी 50000 रुपये कर्ज करिता अर्ज करावा
असे आव्हाहन नगर परिषद चे मुख्याधिकारी श्री त्र्यंबक कांबळे, सह संतोष रोडे उपमुख्यधिकारी यांनी केले आहे
करिता संपर्क शहर उपजीविका अभियान कक्ष (DAY-NULM/ DJAYS)अंतर्गत व्यवस्थापक श्री सतीश खेबाळे 9420110179 , मीना नेहरकर 9637533075
याच्याशी कार्यलयीन वेळेत सकाळी 11 ते 5 वाजे पर्यंत संपर्क करावा जेणेकरून सदरील योजनेचे अर्ज भरण्यास मदत होईल व लाभार्थी यांना योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेत लाभ घेतला आहे असे लाभार्थी यांना स्वनिधी से समृद्धी योजनेतील 8 योजनेचे लाभ मिळणार आहे करिता नगर परिषद वतीने कोटुंबिक माहिती बाबत मोबाईल सर्वेक्षण केले आहे
व शहरातील फेरीवाला लाभार्थी यांना पुढील काळात शासनाचा लाभ मिळणार आहेत
करिता सदरील योजनेची प्रसिद्धी करण्यास आणी वाढ करण्यास लोककल्याण मेळावा आयोजन करण्यात आले आहे शहरातील राष्ट्रीय बँक अंतर्गत 5 दिवस कॅम्प आयोजन करण्यात आले आहे यामध्ये नवीन अर्ज भरून घेणे आणि जुन्या लाभार्थी यांना दुसऱ्या टप्यात आणि तिसऱ्या टप्यात कर्ज मिळवून देणे आणी डिजिटल व्यवहार करण्यास प्रोत्साहन देणे बँकेकडचे प्रलंबित अर्ज वाटप करणे आणि
अन्नपदार्थ विक्री करणारे पथ विक्रेते यांना प्रक्षिषण फूड लायसन्स काढण्यासाठी मदत करणार आहेत आदी काम लोककल्याण मेळावा निमित्य विविध प्रोग्राम अन्वये शहरांत आयोजन करण्यात आले आहे. करिता सदरील फेरीवाला लाभार्थी यांनी दोन्ही योजनेचा लाभ घ्यावा व कार्यालयात शहर अभियान व्यवस्थापन कक्ष कर्मचारी यांना भेटन्यास असे आव्हाहन मा मुख्याधिकारी श्री त्र्यंबक कांबळे यांनी केले आहे