30/04/2021
कोरोना, महाराष्ट्र आणी राजकारण
April 30, 2021
आघाडी स्थापन होण्याआधी मा. संजय राऊत साहेब रोज टीव्ही वर येऊन एकदा तरी मुख्यमंत्री आमचाच होणार हे बोलून जात. आघाडी सरकार आल्यानंतर पुन्हा सरकारला धोका नाही हे म्हणून जात. तसच आता, महाराष्ट्रात कोविड 19 चे थैमान सुरु झाल्यापासून केंद्र सरकारने लस दिल्या नाहीत हे सुरु केलंय.
मी सामान्य नागरिक आहे, तरी मला माहित आहे की कोरोना पेशंट वर उपचार करण्यासाठी लस उपयोगाची नाही. ती कोरोना होऊ नये म्हणून उपयोगात येणार आहे. कोविड झालेल्या पेशंट साठी रेमडेसिवीर सारखी औषधे, ऑक्सिजन प्रणाली वगैरे लागते. ज्यावेळी गुजरात, केरळ सारखी राज्ये भविष्याकाळाचा अंदाज घेऊन स्वतःला दुसऱ्या तिसऱ्या लाटेसाठी सिद्ध करत होते त्यावेळी महाराष्ट्र सरकार सचिन वाझे आणी अन्टेलिया केस मध्ये आपण दोषी नाही हे सिद्ध करण्यात लागले होते.
पुढे वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
आघाडी स्थापन होण्याआधी मा. संजय राऊत साहेब रोज टीव्ही वर येऊन एकदा तरी मुख्यमंत्री आमचाच होणार हे बोलून जात. आघाडी...