06/06/2026
आयपीएल संपल्यानंतर आता टीम इंडिया अफगानिस्तान सोबत आधी कसोटी आणि नंतर एकदिवशीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचे स्टार अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही उपलब्ध नसणार आहेत.
विराट याआधीच दुखापतीमुळे या मालिकेमधून बाहेर पडला होता तर आता त्यापाठोपाठ रोहित शर्मा देखील संघातून बाहेर पडला आहे. तो निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे त्याने जाहीर केले आहे.